Sunday, August 18, 2019

जातीधर्माच्या ,भेदभावांच्या भिंती आपण जमीनदोस्त केल्या पाहिजेत... वसंतरावजी नाईक We must demolish the walls of casteism and discrimination ... Vasantraoji Naik

जातीधर्माच्या ,भेदभावांच्या भिंती आपण
          जमीनदोस्त केल्या पाहिजेत.... ! 

                                      -वसंतरावजी नाईक

  आज गांधी जयंतीच्या दिवशी आपण अस्पृश्यता निवारण सप्ताह सरू करीत आहोत. या गोष्टीला काही विशेष अर्थ आहे . अस्पृश्यता निवारण्याचे कार्याला महात्मा गांधीजींनी आपले जीवनकार्य मानले होते. अस्पृश्यता हा भारतीय समाजाला लागलेला कलंक आहे आणि तो धुऊन काढल्याशिवाय भारतीय समाज निरोगी बनणार नाही , एकसंध बनणार नाही अशी त्यांची निष्ठा होती. आणि म्हणून देशात सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. सामाजिक समता हे साध्य तर स्वराज्य हे त्यांनी साधन मानले . देश आता स्वतंत्र झाल्यामुळे सामाजिक समता निर्माण करण्याचे साधन आपल्याला मिळाले असून सामाजिक समतेचे, सर्व प्रकारचे भेदभाव नष्ट करण्याचे, अस्पृश्यता निवारण करण्याचे कार्य आपल्यासमोर आहे . या कार्यात जोपर्यंत सफलता मिळत नाही तोपर्यंत आपल्याला अभिप्रेत असलेल्या अर्थाचे स्वराज्य निर्माण होणार नाही . 
    हा देश सुसंस्कृत व्हावा , जगात पुढारलेला व्हावा अशी आमची धारणा आहे पण माणसाने माणसात फरक करणे, माणसाने माणसाला माणसाप्रमाणे वागविणे यांत सुसंस्कृतपणा आहे काय ? आमच्या समाजात पिढ्यानपिढ्या व आजही आम्ही काय पाहातो ? घाणेरड्या जनावराला स्पर्श करतो तेव्हा आम्ही बाटत नाही , कुत्र्या मांजराला स्पर्श करतो तेव्हाही आम्हाला विटाळ होत नाही. पण अस्पृश्य समाजात जन्मलेला माणूस कितीही स्वच्छ , चांगला असला तरी त्याला हात लागल्याने मात्र आम्ही बाटतो ! आणि काय आश्चर्य ? पाण्याचे चार शिंतोडे घेतले म्हणजे आम्ही लगेच शुद्ध पण होतो भारतीय समाज किती विकृत मनोवृत्तीने ग्रासला आहे आणि त्याच्या स्पृश्यास्पृश्यतेच्या कल्पना किती खुळ्या आणि निरर्थक आहेत याची यावरून कल्पना येते. तीच तर आम्हाला उच्च संस्कृती वाटत असेल तर आपण आपली कीव केली पाहिजे ? सारे जग हे एक कुटुंब आहे अशी आमची शिकवण आहे . सर्व प्राणिमात्रात ईश्वराचा अंश आहे असेही आमचा धर्म आम्हाला सांगतो. त्याच धर्मातील लोकानी आपल्याच धर्मातील लोकांना कमी लेखावे हे बरोबर नाही . 
  आमच्या संत महात्म्यांची शिकवण काय आहे ? ज्या महाराष्ट्रात ज्ञानदेव , नामदेव , तुकाराम , चोखामेळा जन्मास आले आणि त्यांनी समाजास खरा धर्म शिकविण्याचे कार्य केले , ज्या देशात गोखले , महात्मा गांधी , महात्मा फुले , आगरकर यांच्यासारख्या समाजसुधारकांनी चंदनासारखे झिजून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा व सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला , त्या देशात स्वातंत्र्यानंतर चोवीस वर्षांनीसुद्वा अस्पृश्यतेचा प्रश्न शिल्लक राहवा याबद्दल खेद वाटल्याशिवाय राहात नाही .
   अस्पृश्यता मानणे हा भारतीय राज्यघटनेप्रमाणे गुन्हा ठरतो. त्यासाठी आपण निरनिराळ्या प्रकारचे कायदे करून अस्पृश्यांना प्रत्येक ठिकाणी कायदेशीर संरक्षण दिले आहे . पण समाजाच्या हाडा मासामध्ये  रुजलेली अस्पृश्यतेची भावना केवळ कायद्याने लवकर नष्ट होत नाही असे दिसून आले आहे . या सामाजिक कार्यासाठी सरकारची शक्ती तोकडी पडते . त्यासाठी सामाजिक संस्थांनी व समाज सेवकांनी मनापासून  काम केले पाहिजे . अस्पृश्यता पाळणे हा माणसाचा मानवतेविरुध्द गुन्हा आहे , तो अधर्म आहे , ही भावना प्रत्येकाच्या मनात बिंबविली पाहिजे. त्याकरिता सर्वांनी प्रचंड मोहीम उभारली पाहिजे . . 
  अस्पृश्यता निवारण्यासाठी सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे . पण या प्रयत्नांना सामान्य जनतेचे सहकार्य लाभले नाही , तर त्या प्रयत्नांना हवे तेवढे यश मिळत नाही . अस्पृश्यतेच्या निवारणासाठी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे या दृष्टीने आपण प्रतिवर्षी शिक्षणावर अधिकाधिक खर्च करीत आहोत . महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वी आपण दरसाल शिक्षणावर दोन कोटी रुपये खर्च करीत होतो. आता आपण ११० कोटी रुपये खर्च करतो. मागासलेल्या लोकांना शिक्षण मिळाल्यास बाकीच्या समाजाच्या बरोबरीने ते वागतील या उद्देशाने अनेक शैक्षणिक सवलती आपण त्यांना देत आहोत . त्याचप्रमाणे घरबांधणीचा कार्यक्रम कितीतरी  पटीनी वाढविला आहे . मागासलेल्यांच्या विकासासाठी आणखीही शासनाच्या योजना आहेत . त्या सर्व योजना सांगून आपला वेळ घेणे योग्य होणार नाही . पण शासनाची शक्ती मर्यादित असल्यामुळे सर्व प्रश्न शासनानेच सोडविण्याची भाषा बोलणे बरोबर होणार नाही.
   या राज्याचे हे धोरण निश्चित आहे की , जो मागे राहीला असेल त्याला पुढे आणले पाहिजे. त्यासाठी मागे सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या योजना आपण काही घेत आहोत . सर्व योजना सर्वांना एकाच वेळी लागू करणे शक्य होणार नाही . आपल्या संसारातल्या गरजा एकाच वेळी मिटू शकत नाहीत. तीच गोष्ट देशाच्या बाबतीत आहे . शिक्षणामध्ये,  उद्योगांमध्ये , नोकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या त-हेने विचार करून  निर्णय घेण्यात आलेले आहेत . आदिवासी किंवा हरिजन यांना विशेष सवला दिल्या जातात . शिक्षण संस्था आणि सरकारी व सरकारच्या आधिपत्याखाली चालणाऱ्या संस्थांतील नोकऱ्यांमध्ये त्यांना किती प्रमाणात जागा व नोकऱ्या  मिळाव्यात हे निश्चित ठरविण्यात आले आहे . एखादे महामंडळ काढून त्याच्यामार्फत हुशार व्यक्तींना प्रगतीसाठी मदत करता येईल काय याबद्दलही आपण विचार करीत आहोत . जो श्रम करू इच्छितो त्याला काम व साधने देणे हे सरकारचे धोरण आहे . त्यासाठी आपण पंधरा कलमी योजना आखली आहे . या योजनेनुसार जो माणस धडधाकट असेल , जो काम करण्यास तयार असेल त्याला काम देण्याची व कामाप्रमाणे दाम देण्याची हमी सरकारने घेतली आहे . या योजनेसाठी पैसा अग्रक्रमाने बाजूला काढून ठेवण्यात येणार आहे . . 
  यापूर्वी आपण ७० टक्के शेतसारा जिल्हा परिषदेला व ३० टक्के शेतसारा ग्रामपंचायतीला देत होतो. या वर्षी आपण असा निर्णय घेतला आहे की , शंभर टक्के शेतसारा ग्रामपंचायतीलाच द्यावयाचा . या निर्णयामुळे ज्या गावांच्या जमिनीचा पोत चांगला आहे तेथे जास्त पैसा मिळणार आहे व जेथे जमीन हलकी असेल तेथे पैसा कमी मिळणार आहे . कमी उत्पन्नाची गावे मागे राहू नयेत यासाठी दरडोई दर वर्षी ज्या प्रमाणात उत्पन्न मिळावयास पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते मिळत नसल्यास तेथे सरकार स्वतः भर घालून एखाद्या गावाला जेवढी रक्कम देणे आवश्यक असेल तेवढी त्या गावाला देईल .
   याशिवाय चाळीस - पन्नास लक्ष रुपयांची मदत ग्रामपंचायतींना देण्याचा सरकारने कबूल केले आहे . जंगल भागातील खेड्यांतून मिळणाऱ्या उत्पन्नाच दोन टक्के रक्कम सरकार पूर्वी जिल्हा परिषदेला देत असे . त्यातून जंगल विभागात राहणाऱ्या लोकांकरिता रस्त्यासारख्या सुखसोयी करण्यात याव्यात असा सरकारचा विचार होता. आता ही रक्कम दोन टक्क्यांवरून चार टक्के करण्यात आली आ अशा रीतीने जंगल विभागातील व इतर ग्रामपंचायतींना जवळजवळ पाच कोटी रुपये मिळणार आहेत. ज्या खेड्यांकरिता आपण इतका पैसा खर्च करतो त्या खेड्यात अस्पृश्यता निवारणाचे कार्य प्रामाणिकपणे झाले पाहिजे. खऱ्या अर्थाने अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे . अस्पृश्यांच्या उन्नतीकरिता खर्च झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे . आपण खेड्यामध्ये जातो जेव्हा पाहतो की , अस्पृश्य लोक एका लहानशा जागेमध्ये गावाच्या एका टोकाला राहतात. झोपड्यांमध्ये राहतात . तेथे कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसते , दिवाबत्तीची सोय नसते , पाणी नसते , रस्ते नसतात . या वातावरणात सुधारणा व्हावी म्हणून आपल्याला आता ग्रामपंचायतीना आदेश द्यावे लागणार आहेत की , ज्या ग्रामपंचायती हरिजन मोहल्ल्यामध्ये सुधारणा करणार नाहीत त्यांना एक पैसाही मिळणार नाही . ग्रामपंचायतींना मिळणारा पैसा अमुक अमुक कामाकरिताच वापरला पाहिजे , असे त्यांना बजावून सांगावे लागणार आहे . हरिजन मोहल्ल्यांमध्ये विहीर व्हावी म्हणून दिलेला पैसा दुसरीकडेच विहीर खोदण्यासाठी खर्च केला जातो . हरिजन वस्तीत रस्ता तयार करण्याकरिता घेतलेला पैसा दुसरीकडे वापरण्यात येतो अशा तक्रारी आमच्याकडे येत असतात . हे बरोबर नाही . त्यांचा बंदोबस्त आपणास करावा लागणार आहे 
   तसे पाहिले तर एकंदर सामाजिक परिस्थितीत आता फरक पडत आहे असे दिसून येते . कमीपणाच्या भावनेमुळे किंवा इतर दबावामुळे पूर्वी हरिजनांना मान वर करून चालता येत नव्हते . आता ते मान वर करून चालावयास शिकले आहेत . पण त्यांना अडविण्याचा प्रयत्न होत आहे . या प्रवृत्तीला पायबंद घातला पाहिजे . खेड्यामध्ये जे लोक दबलेले आहेत , त्यांना वर काढण्याचा प्रयत्ल होणे , आवश्यक ते सर्व करून त्यांच्यात स्वाभिमान जागविणे , आत्मविश्वास निर्माण करणे , त्यांना त्यांच्या न्याय्य हक्कांची व प्रगतीच्या नव्या मार्गाची जाणीव करून देणे आवश्यक आहे.
  हरिजनांच्या , मागासलेल्यांच्या उन्नतीकरिता सरकारने जे धोरण अवलंबिले आहे तेच धोरण महात्मा गांधींनाही अभिप्रेत होते . आज त्यांची जयंती आहे . या पवित्र दिवशी त्यांचे अपूर्ण राहिलेले अस्पृश्योद्वाराचे कार्य पुढे चालविण्याचा व त्यात पूर्ण यश मिळवण्याचा संकल्प आपण केला पाहिजे . त्याकरिता योग्य वातावरण तयार करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे . कायद्यानेच सर्व गोष्टी होत नाहीत . हा एक सामाजिक प्रश्न आहे .तो सोडविण्याकरिता समाजानेच कटिबद्ध झाले पाहिजे.
  आपल्याला आपला समाज एकजिनसी बनविला पाहिजे. आणि त्याची शक्ती देशाच्या उत्कर्षाकरिता लावली पाहिजे. समाज एकजिनसी बनविण्यात समाजातील सर्व घटकांना एकाच पातळीवर आणणे आवश्यक आहे . याशिवाय खांद्याला खांदा लावून उभे राहणार नाहीत . समाजात भेदभाव असेल तर आप देश दुबळा होईल . त्यामुळे देशाचे नुकसान होईल , ही गोष्ट आपण लक्षात घ्या आपल्या देशाचे दुबळेपण हे जातिधर्माच्या भेदात आहे म्हणून ते भेद नष्ट कर पाहिजेत . लोकांना आपण ही गोष्ट पटवून दिली पाहिजे . देशात एक प्रकारचे नवीर वातावरण निर्माण केले पाहिजे . 
   देशात सर्व ठीक चालले आहे असा समज कोणी करून घेऊ नका. आपल्या राज्यात गेली दोन वर्षे दुष्काळ पडला . उत्तर प्रदेशामध्ये आणि बंगालमध्ये नद्यांना पूर आले . किती तरी गावे वाहून गेली . किती तरी गावे  पंधरा दिवस पाण्याखाली होती . बांगला देशाचा प्रश्न अजून आपल्या समोर आहेच . तेथून ८० - ९० लक्ष निर्वासित आपल्या देशात आले . त्यांना आपण परत पाठवू शकत नाही . कारण तो मानवतेचा प्रश्न आहे . सुदैवाने आपल्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे मजबूत आणि पुरोगामी नेतृत्व आपल्या देशाला लाभले आहे . कोणत्या वेळी काय करावे याचे त्यांना ज्ञान आहे . त्या जे पाऊल उचलतील त्यामागे सर्व देशाने सर्व शक्तिनिशी उभे राहिले पाहिजे . कोणत्याही संकटाला तोंड देण्याची तयारी दाखविली पाहिजे . प्रत्येकाने आपले कर्तव्य केले पाहिजे . आपण विभक्त असू किंवा विखुरलेले असू तर आपण संकटाला तोंड देऊ शकणार नाही . त्यादृष्टीने जातिजमातीच्या भेदामध्ये विभागलेला देश एकत्र आला पाहिजे . जातिधर्माच्या भेदभावांच्या भिंती आपण पाडून टाकल्या पाहिजेत . नष्ट केल्या पाहिजेत . आपला समाज एकाच समाजपुरुषाप्रमाणे उभा झाला पाहिजे . तेव्हाच आपल्या देशाचे संरक्षण आपण करू शकू , आपल्या देशातील गरिबी दूर करू शकू .
       धन्यवाद..

   ( नागपूर,२ ऑक्टोबर १९७१ अस्पृश्यता निवारण सप्ताहाचे उद्घाटनपर वसंतरावजी नाईक यांचे भाषण )

संकलन- प्रा.दिनेश सेवा राठोड
profdineshrathod@gmail.com
www.profdineshrathod.blogspot.com
Cell-+91-9404372756   
******************************************

We must demolish the walls of casteism and discrimination .... !


                                - Vasantraoji Naik

   Today, on the birth anniversary of  Mahatma Gandhi, we are launching Untouchability Redressal Week.  Today it has a special meaning.  Mahatma Gandhi had considered the task of redressing untouchability as his lifelong mission.  Untouchability is a stigma attached to Indian society and he was loyal to the idea that Indian society would not become healthy or united unless untouchability was washed away.  And so he worked in his life to bring about social equality in the country.  He considered social equality as a means of achieving self-government. Now, the country has become independent, we have got the means to create social equality. We have the task of eliminating social equality, eliminating all forms of discrimination, eliminating untouchability.  Unless there is success in this work, we will not create the harmony of the intended meaning.
     We believe that this country should be cultured, propelled into the world, but is it civilization to differentiate between human beings and treat to us in the same way?  What do we see in our society across generations and even today?  When we touch a dirty animal, we do not go to bed;  But no matter how clean, good a person born in an untouchable society is, we just touch it!  And what a surprise is this?  Taking four sprinkles of water means that we are immediately purified but this is how the Indian society is consumed with a distorted mind and the ideas of its touch are so meaningless.  If so, how we feel in high culture, then we should do it ourselves?  We teach that the whole world is a family.  Our religion also tells us that God is part of all beings.  It is not right that people of the same religion should underestimate the people of their own religion.
  What is the teaching of our saints?  In Maharashtra, where Dnyanadeva, Namdev, Tukaram, Chokhamela were born and worked to teach the true religion to the community, the social reformers like Gokhale, Mahatma Gandhi, Mahatma Phule, Agarkar tried to transform society and create social equality.  Twenty-four years later, the question of untouchability remains as it is.
    Keeping  untouchability is a crime according to the Constitution of India.  For this, we have given various types of laws to protect untouchables everywhere.  But the sense of untouchability rooted in the bone marrow of the society has not been shown to be destroyed by law alone.  For this social work, the power of the government falls short.  For this, social organizations and social workers should work wholeheartedly. Adoption of untouchability is a crime against humanity, it is unrighteousness, it should be instilled in everyone's mind.  For that, everyone should make a huge campaign. 
   The government is trying its best to resolve untouchability.  But if these efforts do not get the cooperation of the general public, then those efforts do not get much success.  We are spending more money  every year on education to prevent the spread of untouchability.  Before the creation of the state of Maharashtra, we were spending two crore rupees on education every year.  Now we spend Rs 3 crore.  We are giving many educational concessions to the backward people for their education so that they will be treated as equal to the rest of society.  Similarly, the housing programmes  has increased manifold.  There are more government schemes for the development of the backward.  Saying all those plans will not be worthy. But the power of the government is limited,  I think that the government will not solve all the problems.
   The policy of this state is to ensure that whoever is left behind should be brought forward.  For this, we are taking some of the different schemes as mentioned earlier. It will not be possible to implement all the plans at once.  The needs of our world cannot be cured at once.  In education, in industries, in jobs, decisions are taken in different ways.  Special discounts are given to tribals or Harijans.  It has been decided by the amount of seats and jobs available in the educational institutions and the jobs of government and government-run institutions.  We are also thinking about whether we can remove a corporation and help intelligent people through it. 
 The government's policy is to give work and equipment to those who want to labor.  We have planned fifteen sections for this.  According to the scheme, the government has guaranteed to give  to work and pay the price as per their work.  The money for this scheme will be set aside on first priority. 
   Earlier, we were giving 4 percent farm-land to the Zilla Parishad and 5 percent to the village panchayat.  This year we have decided that 100 percent of the farm should be given to the Gram Panchayat. Due to this decision, there will be more money in the villages, where the land has good texture, and where the land is lighter, there will be less money.  If the low-income villages do not get enough of the income they need to get every year to stay behind, the government itself will give the village as much money as it needs to pay.
    Apart from this, the government has agreed to provide forty-five lakh rupees to the Gram panchayats.  In the past, only 2 percent of the proceeds from the villages were given to the Zilla Parishad. The government thought that the roads should be made as comfortable as possible for the people living in the forest area.  Now the amount has been reduced from two percent to four percent. Thus, the forest department and other Gram panchayats will get about Rs 5 crore. In the villages where we spend so much money, untouchability prevention should be done honestly.  Untouchability must be destroyed in the true sense.  We want to spend more for the upliftment of the untouchables.  We go to the village when we see untouchables living in a small place on one end of the village.  They shelter in huts.  There is no cleanliness, no lighting facility, no water, no roads. In order to improve this environment, we have to give orders to the Gram Panchayat that the Gram Panchayats who do not improve Harijan Mohalla will not get even a single penny.  Gram Panchayats will have to show that the money received should be used only for such work.  On the other hand, the money given to dig wells is spent on other uses.  We are getting  complaints that the money taken in the construction of roads in Harijan ares is used elsewhere.  That's not right. 
     Looking this, it seems that the overall social situation is making a difference.  Harijans could not walk on their own in the past due to lack of spirit or other pressure.  Now they have learned to walk on their own. Untouchability trend should be banned.  All those who are oppressed in the village, we should try to uplift them, instill pride in them by doing all that is necessary, build confidence, make them aware of their new rights and right for their progress.
   The policy has been adopted by the government for the upliftment of the Harijans and the backward  as same as  Mahatma Gandhi applied.  Today, on  his birth anniversary, this sacred day, we must be determined to carry on the work of the untouchables who are incomplete and to achieve their full success.  Creating the right environment for them  is very important.  Everything will not be done by laws and regulations .  As this is a social question, we must be committed to solve it.
   We must work for our society to be united.  And its power should be invested for the betterment of the country.  In order to make society homogeneous, it is necessary to bring all the components of the society to the same level.  Without this, we would not stand together.  If there is discrimination in our society then our country will be weak.  Therefore, we should realize that it is our disadvantage, as the weakness of our country is in the casteism. We must convince people for this.  A new environment should be created in the country.
    Don't assume that everything is going well in the country. The state has been facing  drought for the past two years.  Rivers flooded in Uttar Pradesh and in Bengal.  How many villages flowed?  Many villages were under water for fifteen days.  The question of the Bangladesh is still in front of us.  From there, 8-9 million refugees came to our country.  You can't send them back.  Because it is a question of humanity.  Fortunately, the strong and progressive leadership of our Prime Minister Mrs. Indira Gandhi has benefited our country. She knows what to do for them.  Nations must stand with  its power. We must be prepared to face any crisis.  Everyone should do their duty honestly.  If we are separated or scattered, we will not be able to cope with the crisis.  In that view, a country divided into caste distinctions must come together at once.  We must demolish the walls of caste discrimination and it should be destroyed completely.  Our society should stand as one man.  Only then, we can protect our country and eliminate poverty from our country.
       Thanks.....

 (Inaugural speech delivered by VASANTRAOJI NAIK on 'Untouchability Prevention Week' on October 2, 1971 NAGPUR)


Ref-Desai Dinesh -Plough And Pipe
                  Selected Speeches


Monday, August 12, 2019

Direction Of Progress [ Formation Of Marathi-speaking Region And Panchayat Raj ] Hon. Vasantraoji Naik (A Special article by Vasantraoji Naik published in The Daily "TIMES OF INDIA " March 21, 1973)

              Direction Of Progress
[ Formation Of Marathi-speaking Region And Panchayat Raj ]
        
                           Hon. Vasantraoji Naik
 (A Special article by Vasantraoji Naik published in The Daily "TIMES OF INDIA " March 21, 1973)

    Even though a separate state of Maharashtra came into existence as a Marathi-speaking state in 1960, the Marathi-speaking regions, divided into three different states, were already united before  in the state of Mumbai in the same way in November 1956.  Not only was the language of all Marathi speaking peoples one, but also their historical and cultural relations were intimate.  Therefore, the geographical boundaries of the provinces assigned to them could not be separated, and therefore the integration of the territories of these three different states became very easy and satisfactory.
   I firmly believed that this integration of Marathi-speaking regions was very natural and unbreakable.  It could not be achieved by any decree or contractor.  If there is some exchange that needs to be made when they are together, it should be done by the family knowing that we are all part of the same family and for each other to have a sense of sacrifice.
    On the backdrop of such background, a new Maharashtra state emerged in the midnight  of May 1, 1949.  After many years, it was only natural for us to enjoy our dream of a Marathi-speaking state.  In the new Maharashtra, all the regions came to be characterized as well as their problems and the backwardness of those regions.  When solving these problems, it was necessary to consider both the needs of those departments as well as the resources available to the entire state.  There was a difference in development between different regions, especially between the eastern Madhya Pradesh and the Marathi-speaking region of the state of Hyderabad and the western Maharashtra region.  The backlog was huge and special provisions had to be made to fill it.  With the removal of this backlog, it has to be said that the whole of Maharashtra has started to transform.
    After the emergence of the State of Maharashtra, Panchayat State also emerged and Zilla Parishad came into existence .  The zila parishad, panchayat samiti and others have played an important  role in the development and we have made since the creation of Maharashtra State.  It not only contributed to the development, but also created the cadre who made the people effective and made them run efficiently.  Today Zilla Parishads are now fully responsible for the development of rural areas and for the last thirteen years and have fulfilled this responsibility very successfully and have revived the rural areas of Maharashtra State regarding own progress.
   The transformation that took place because of emotional unity. Therefore, this  unity must be mentioned in the revival of Maharashtra,   One thing has to be acknowledged that although the cultural, historical relations of different Marathi-speaking regions are close together, they also had some doubts when coming together.  But the experiences of the last sixteen years have proved that all these doubts were useless .  This should be attributed to the people and the functioning system.  As a result, the governance system became more public oriented and reflected the hopes and aspirations of the people.  In this way, it will be called the first significant change since the  establishment of Maharashtra, Thus the emotional unity which has been resolved in the minds of the people.  It has become the epitome of many later transformations.
   The integration of Marathi-speaking territories not only changed the geographical preservation of Maharashtra but also changed the attitude of the people.  At one time, not only the rulers but also the people of Vidarbha believed that it was not possible to undertake large irrigation projects in Vidarbha, but also small irrigation projects. Due to irrigation schemes through  Katepurna, Bor, Wagh,  Nalganga.   such as this misunderstanding has cleared up and the land of Vidarbha exists under the irritation. 
  The same thing about Vidarbha is that of Marathwada.  In Marathwada, where the only Disel sets were visible in the past, Today, there is 60 MW Thermal Power Station and 22.5 MW Hydroelectric Power Dtation  has come into existence.
   After accomplishment of the dream of the people of the Marathi speaking state, the work relating development of democratic decentralization has been in swing today. And a state steady vigorous action that is characteristi of an activities. A compared to other state,  Maharashtra has already very low rate of  irrigation  and  uncertainty  of rain  Nevertheless, the average grain production in the State was 55.7 lakh ton in the first Five Year Plan. It has been increased  65.6 lakh tonnes per annum in the Second Plan.  The state maintained this high momentum of grain production  in 1968-69  was 67.6 lakh ton.    
   However, in some parts of the state, drought has occurred this year and for the third consecutive year, it has been  facing drought. The only solution is to increase the facilities of irrigation in the state.  In Maharashtra 8.5 percent of the land is under irrigation.  Similarly, the capacity of the irrigation is only 24 percentages.  Today's picture could change drastically if the 57 medium and large irrigation system and ten hydropower schemes will be  approved by the central government.  
    

 Ref: "The Times Of India" March 21, 1973


    Compiled By- Dinesh Sewa Rathod
                  profdineshrathod.blog.com
              profdineshrathod@gmail.com
                         Cell- 9404372756 
 **************************************** 
               मुळ इंग्रजी लेखाचे मराठी भाषांतर 

                           प्रगतीच्या दिशा 
[मराठी भाषिक प्रदेश आणि पंचायत राज यांची स्थापना]

                                       - वसंतरावजी नाईक
(21 मार्च 1973 Times Of India मध्ये वसंतरावजी नाईक यांचा प्रसिद्ध झालेला विशेष लेख)

   मराठी भाषिक राज्य या नात्याने महाराष्ट्राचे वेगळे राज्य जरी १९६० मध्ये अस्तित्वात आले असले तरी तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागले गेलेले मराठी भाषिक प्रदेश , तत्पूर्वीचे म्हणजे नोव्हेंबर १९५६ मध्येच द्विभाषिक मुंबई राज्यात एकत्र आले होते . सर्व मराठी भाषिक जनतेची भाषा केवळ एक होती असे नव्हे तर त्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नातेही घनिष्ठ होते . त्यामुळे कारभारासाठी केलेल्या प्रांतांच्या भौगोलिक सीमा त्यांना अलग ठेवू शकल्या नाहीत आणि म्हणूनच या तीन भिन्न राज्यांतील प्रदेशांचे एकत्रीकरण अत्यंत सहज आणि समाधानकारक रीत्या झाले . 
  माझा असा ठाम विश्वास होता की , मराठी भाषिक प्रदेशांचे हे एकत्रीकरण अत्यंत स्वाभाविक व अटळ होते . कोणत्याही हुकुमाने किंवा करारमदारांद्वारे ते साधता आले नसते . एकत्र येताना काही देवाणघेवाण करायचीच झाली तर ती आपण सारे एकाच कुटुंबाचे घटक आहोत या कौटुंबिक जाणिवेने व परस्परांसाठी एकमेकांनी त्यागाची भावना ठेवून करायला हवी . 
   अशा पार्श्वभूमीवर १ मे १९६० च्या मध्यरात्री नव्या महाराष्ट्र राज्याचा उदय झाला . अनेक वर्षांनंतर मराठी भाषिक राज्याचे आपले स्वप्न साकार होताना सर्वांना आनंद होणे स्वाभाविकच होते . नव्या महाराष्ट्रात सर्व प्रदेशांची वैशिष्ट्ये आली तसेच त्यांच्या समस्या व त्या त्या प्रदेशांचा मागासपणा या गोष्टीही आल्या . या समस्या सोडविताना त्या त्या विभागांच्या गरजा तसेच सबंध राज्याजवळ असलेली साधनसंपत्ती या दोन्ही गोष्टी विचारात घेणे आवश्यक होते . वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये , विशेषतः पूर्वीच्या मध्य प्रदेशातील व हैदराबाद राज्यातील मराठी भाषिक प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश यांच्यात विकासाच्या बाबतीत तफावत असणे स्वाभाविक होते . बॅकलॉग खूपच मोठा होता आणि तो भरून काढण्यासाठी खास तरतूद करणे आवश्यकच होते . हा बॅकलॉग दूर करण्याच्या कार्याबरोबरच समग्र महाराष्ट्राचा कायापालट होण्यास प्रारंभ झाला असे म्हणावे लागेल .
   महाराष्ट्र राज्याच्या उदयापाठोपाठच पंचायत राज्याचाही उदय झाला आणि जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या . महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर आपण जो काही विकास साधला आहे त्यात या जिल्हा परिषदा , पंचायत समित्या आदींचा वाटा फार मोठा आहे . त्यांनी विकासाला तर हातभार लावलाच , पण जनतेला विकासाभिमुख बनवून त्यांच्यातून कारभार कार्यक्षमपणे चालविणारे कार्यकर्तेही तयार केले . ग्रामीण भागाच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी आता जिल्हा परिषदांवर असून गेली तेरा वर्षे त्यांनी ही जबाबदारी अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडून ग्रामीण भागाचे पुनरुज्जीवन केले आहे . 
   महाराष्ट्राचे जे पुनरुज्जीवन झाले , जे परिवर्तन झाले त्यात भावनात्मक ऐक्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे . एक गोष्ट कबूल केली पाहिजे की , भिन्न मराठी भाषिक प्रदेशांचे सांस्कृतिक , ऐतिहासिक नाते जवळचे असले तरीसुद्वा एकत्र येताना परस्परांना काही शंकाकुशंकाही होत्या . परंतु गेल्या सोळा वर्षांतील अनुभवांनी या सर्व शंका निराधार होत्या हे सिद्ध केले आहे . याचे श्रेय लोकांना आणि कारभार यंत्रणेला दिले पाहिजे. त्यामुळे राज्यकारभार यंत्रणा अधिक जनताभिमुख बनून जनतेच्या आशा - आकांक्षांचे प्रतिबिंब त्यात दिसू लागले . अशा त - हेने लोकांच्या मनातील निराधार शंकांचे निरसन होऊन घडून आलेले भावनात्मक ऐक्य हे महाराष्ट्र स्थापनेनंतरचे पहिले महत्त्वाचे परिवर्तन म्हणावे लागेल . नंतरच्या अनेक इष्ट परिवर्तनांची ती नांदीच ठरली आहे . 
  मराठी भाषिक प्रदेशांच्या एकत्रीकरणाने महाराष्ट्राची फक्त भौगोलिक ठेवण बदलली असे नव्हे , तर लोकांचा दृष्टिकोनही बदलला . एक काळ असा होता की , राज्यकर्तेच नव्हे तर विदर्भातील लोकांचीही अशी समजूत होती की , विदर्भात मोठ्या तर सोडाच , पण लघु पाटबंधारे योजनादेखील हाती घेणे शक्य नाही . परंतु पस . काटेपर्णा . नळगंगा . बोर , वाघ आदी पाटबंधारे योजनांमुळे हा गैरसमज साफ धऊन निघाला असून विदर्भातील जमीन ओलिताच्या पाण्याखाली भिजू लागली आहे . जी गोष्ट विदर्भाची तीच मराठवाड्याची . मराठवाड्यात पूर्वी जिथे फक्त डिटोल सेट दिसत होते तिथे ६० मेगावॅटचे थर्मल पॉवर स्टेशन आणि २२ . ५ मेगावॅटचे जलविद्युत केंद्र अस्तित्वात आले आहे . 
  मराठी भाषिक राज्याचे लोकांचे स्वप्न साकार झाल्यावर व कारभाराच्या लोकशाही विकेंद्रीकरणानंतर विकास कार्याला वेग आला आहे . अन्य राज्यांच्या मानाने महाराष्ट्रात आधीच ओलिताचे प्रमाण अत्यंत कमी आणि पावसाची अनिश्चितता तरीदेखील राज्यातील सरासरी धान्योत्पादन पहिल्या पंचवार्षिक योजनेच्याआधी वार्षिक ५५ . ७ लाख टन होते ते दुसऱ्या योजनेत वार्षिक ६५ . ६ लाख टन झाले . धान्योत्पादनाचा हा वेग राज्याने कायम ठेवला आणि १९६८ - ६९ मध्ये ते उत्पादन ६७ . ६ लाख टन इतके झाले . त्यानंतर मात्र राज्यात कोणत्या ना कोणत्या भागात दुष्काळ पडत आला असून या वर्षी तर सतत तिसऱ्या वर्षी दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे . यावर उपाय एकच आणि तो म्हणजे राज्यातील पाटबंधाऱ्यांच्या सोयी वाढविणे . महाराष्ट्रात ८ . ५ टक्के जमीन ओलिताच्या पाण्याखाली आहे . तसेच ओलीत क्षमतेचे प्रमाणही फक्त २४ टक्के आहे . केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविलेल्या ५७ मध्यम आणि मोठ्या पाटबंधारे योजना आणि दहा जलविद्युत योजनांना लवकर मान्यता मिळाल्यास आजचे चित्र बरेचसे बदलू शकेल . 

******************************************


Sunday, August 11, 2019

VASANTRAO NAIK: Historical Fact to Remember THROUGH OTHERS' EYES FROM THE GOLDEN PAGES OF HISTORY In the words of Shri. Hon.Praka

                 SHRI. HON. PRAKASA   (Former Governor of Maharashtra)


  I had the pleasure of coming in close contact with Shri. Vasantraoji Naik when I went to Bombay as Govenor.  He was then Minister for Agriculture, and I knew how hard and devotedly he worked and what improvements he was able to effect in the departments under his control after the bifurcation of the composite State of Bombay and the formation of a separate State of Maharashtra.He.  Continues in the Council of Ministers as Minister of Revenue.  He belongs to Vidarbha and when he was a part of Madhya Pradesh he had already served as a deputy minister of that state.  In the reorganization of the states in 1956, Vidarbha became a part of Bombay and then he came to the Bombay Ministry.  On the sad death of Shri.  Kannamwar, Shri.  Naik became the Chief Minister of Maharashtra, and has been carrying on with rare courage and ability, despite endless difficulties created both by nature and by man.  Shri. Naik is an essentially human person and that is what is particularly attracted to him.  He is a person of wide sympathies and most scrupulously keeps up his association with colleagues once those are formed.  I have personally, always felt the most courteous to him for the great courtesy and consideration he has been pleased to extend even after I retired from the Governorship of the Maharashtra State.  In Shrimati Vatsalabai, his wife, he is indeed a great comrade who has been through him through thick and thin in a life which has been devoted to public service from the very beginning.  His expertise in the political arena will always be remembered not only to Maharashtra but also to all Indians and  he will be certainly  a guide for those who lead political leadership. had the pleasure of coming in close contact with Shri. Vasantraoji Naik when I went to Bombay as Govenor.  He was then Minister for Agriculture, and I knew how hard and devotedly he worked and what improvements he was able to effect in the departments under his control after the bifurcation of the composite State of Bombay and the formation of a separate State of Maharashtra.He.  Continues in the Council of Ministers as Minister of Revenue.  He belongs to Vidarbha and when he was a part of Madhya Pradesh he had already served as a deputy minister of that state.  In the reorganization of the states in 1956, Vidarbha became a part of Bombay and then he came to the Bombay Ministry.  On the sad death of Shri.  Kannamwar, Shri.  Naik became the Chief Minister of Maharashtra, and has been carrying on with rare courage and ability, despite endless difficulties created both by nature and by man.     Shri. Naik is an essentially human person and that is what is particularly attracted to him.  He is a person of wide sympathies and most scrupulously keeps up his association with colleagues once those are formed.  I have personally, always felt the most courteous to him for the great courtesy and consideration he hasj been pleased to extend even after I retired from the Governorship of the Maharashtra State.  In Shrimati Vatsalabai, his wife, he is indeed a great comrade who has been through him through thick and thin in a life which has been devoted to public service from the very beginning.  His expertise in the politics will always be remembered not only to Maharashtra but also to all Indians and  he will be certainly  a guide for those who lead political leadership to uplift community.

            Compiled By- Dinesh Sewa Rathod
               profdineshrathod.blogspot.com


Thursday, August 8, 2019

SOME IMPORTANT SPELLING RULES IN ENGLISH (इंग्रजी शुद्धलेखनाचे काही महत्त्वाचे नियम) भाग -१ - दिनेश सेवा राठोड





SOME IMPORTANT SPELLING RULES IN ENGLISH

        (इंग्रजी शुद्धलेखनाचे काही महत्त्वाचे  
नियम)
                     भाग -१
*************************************

  You can teach yourself and your ward to be a better speller. It is important to realize that learning to spell is a process that is never complete. Spelling is something that everyone / students has to pay attention to and keep working at it.


1. शेवटचे व्यंजन ( Final consonant ) एक स्वर एका व्यंजनाने शेवट होणाऱ्या एक + अव्ययी शब्दांना स्वराने सुरुवात होणारे उपसर्ग लावण्यासाठी व्यंजनाची दुरुक्ती करावी .

 beg + ed = begged 

run + ing = running

rob + er = robber 

sad + est = saddest 

परंतु 

wish + ed = wished

 (two consonants ) 

 fear+ ing = fearing ( two vowels ) 2. एक स्वर + एका व्यंजनाने शेवट होणाऱ्या व दोन किंवा तीन शब्द + अव्यय असणाऱ्या शब्दांमध्ये शेवटच्या शब्द + आव्ययावर आघात असेल तर शेवटच्या व्यंजनाची द्विरुक्ती करावी.

 being + ing = beginning 

occur + ed = occurred

permit +ed = permitted

control + er = controller 


3. शेवटच्या शब्द + अव्ययावर आघात नसेल तर व्यंजनाची दुरुक्ती करत नाहीत. 

benefit + ed = benefited 

suffer + ing = suffering

worship, kidnap, handicap . 

worship + ed = worshipped 

handicap + ed = handicapped 

kidnap + er = kidnapper 


4. ब्रिटिश इंग्रजीत शेवटच्या शब्द + अव्यय आघात नसला तरीदेखील '|' ची द्विरुक्ती करतात.

 quarrel + ed = quarrelled

signal + ing = signalling

 travel + er = traveller

 distil + er = distiller 
खालील अपवाद लक्षात घ्या. 

parallel + ed = paralleled 


5. " II ' ने शेवट होणाऱ्या शब्दाला जर ful हा उपसर्ग जोडला गेला तर दुसरा 'I' गाळतात. skill - ful = skilful 

will + ful= wilful


6. अनुच्चारित ( silent ) e ने शेवट होणाऱ्या शब्दांना स्वराने सुरुवात होणारा उपसर्ग लावतांना गाळतात.

 move + ed = moved 

live + ing = living 

drive + er = driver

 hope + ing = hoping 


7. व्यंजनाने सुरुवात होणारा उपसर्ग लावताना e कायम राहतो ( वगळत नाहीत ) 

hope + ful = hopeful

 engage + ment = engagernent 
खालील अपवाद लक्षात घ्या. 

true + ly = truly 

whole + ly = wholly 

due + ly = duly

nine + th = ninth

argue + ment = argument

 awe + ful = awful 


8.  ee व ge ने शेवट होणाऱ्या शब्दांचे काही विशेष प्रकार ( cases ) लक्षात घ्या . याना able व ous लावला होत नाही .

 notice + able = noticeable 

peace + able = peaceable

 change + able = changeable 

courage + ous = courageous 

अशा शब्दांमध्ये e च्या आधी येणाऱ्या c आणि g यांचा उच्चार मृदू केला जातो . कधी कधी सारख्या शब्दांमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून 'e' ठेवतात. 

Sirge + ing = singeing ( avaids confusion with singing ) 

swinge + ing : swingeing ( avoids confusion with swinging ) 


 9. 'ee ' ने शेवट होणाऱ्या शब्दांना उपसर्ग लावतांना ' e ' गाळत नाहीत.

see + ing = seeing 

agree + ment = agreement


10. ' ie'  ने शेवट होणाऱ्या शब्दांना ing लावतांना ie चे y करतात.

die = dying

 tie = tying

lie = lying


 11. ( Final ) y शेवटचा y व्यंजनानंतर येणाऱ्या शेवटच्या y ला ing व्यतिरिक्त कोणताही उपसर्ग लावतांना y चा i होतो.

 happy + ly = happily

 carry + ed = carried

 beauty + ful = beautiful 

marry + age = marriage 


परंतु 

carry ing = carrying 

marry + ing = marrying

 [ टीप - y नंतर स्वर येत असेल तर मात्र बदल होत नाही. ] 

pray + ed = prayed

play + er = player  

याला काही अपवाद आहेत

pay + ed = paid 

day + ly = daily 

say + ed = said

gay + ly = gaily

 lay + ed = laid 

12. 'ie' किंवा 'ei'

जेव्हा 'ie' किंवा 'ei' यांचा उच्चार ' Jeep असलेल्या 'ee ' प्रमाणे होतो. तेव्हा 'e'सोडून सर्व ठिकाणी "e'च्या आधी i येतो.

believe, relieve, achieve, grieve, yield, field,

  याला काही अपवाद seize, weird, receive, receipt, deceive, deceit,conceive, conceit. protein, surfeit, counterfeit etc.


To be continued.......


Compiled By- Dinesh Sewa Rathod
     (Resource Person In English)
profdineshrathod.blogspot.com

मुख्यमंत्री वसंतराव नाईकः राजकारणातील उत्तरकाल ( १९७५ - १९७९ ) Chief Minister Vasantrao Naik's Concluding Period In Politics

 
     

             मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा    
               राजकारणातील उत्तरकाल 
                          ( १९७५ - १९७९ )

                                भाग - १
   ---------------------------------------------------
   वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाच्या ११ वर्षाच्या कारकिर्दीत पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी हे तीन पंतप्रधान पाहिले होते. महाराष्ट्राच्या स्थिर राजकारणाचा काळ, एक सुवर्णयुग असेच त्यांच्या कारकिर्दीचे वर्णन करावे लागेल. वसंतराव नाईक यांनी २० फेब्रुवारी , १९७५ रोजी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या राजकीय जीवनातील अखेरच्या पर्वाला सुरूवात झाली. या उत्तरकालावधीमध्ये सुद्धा त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले होते. ते सतत कार्यरत राहिले होते. प्रस्तुत लेखात,  मुख्यमंत्री पदावरून निवृत्त होताना , निवृत्तीनंतर, पुन्हा खासदारपदी, विरोधक व प्रशासकांच्या दृष्टीकोनातून त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे महानिर्वाण आणि त्यांना वाहिलेली श्रद्धांजली या मुद्यांचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री पदावरून निवृत्त होताना - १ जुलै.१९७४ चा एकसष्ठावा वाढदिवस हा वसंतराव नाईक यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून या वाढदिवसाचे वैशिष्ट्य होते. फक्रुदीन अली अहमद यांच्या शुभहस्ते त्यांना मानपत्र, मानचिन्ह अर्पण करण्यात आले. त्यांच्या चाहत्यांमार्फत अभिष्टचिंतन करण्यात आले. मुंबईच्या जण्मुखानंद या सर्वात भव्य सभागृहामध्ये हा सोहळा पार पडला. अभिष्टचिंतन समितीचे अध्यक्ष मा .वसंतदादा पाटील होते. त्यावेळी ते म्हणाले की, वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीस दहा वर्षे होऊन गेली होती. एकदा , दोनदा नव्हे तिनदा त्यांना राज्यकर्त्या पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांनी नेतेपद बहाल केले होते. त्यांचे समर्थ नेतृत्त्व, महाराष्ट्राचे सदैव कल्याण पाहण्याची त्यांची वृत्ती, जाती निरपेक्ष वागणे,  संघटनेतील वादातीत ज्येष्ठ स्थान व पक्ष आणि पक्षाचे नेते यांवरील अढळ निष्ठा,राज्य कारभारातील नैपुण्य या सर्व गुण समुच्चयामुळे त्यांना हा मान आपोआप मिळत आला होता. यावरून वसंतराव नाईक यांचे श्रेष्ठत्व दिसून येते. वयाचे आता एकसष्ट वर्षे झाली, कुठेतरी थांबले पाहिजे असा विचार वसंतराव नाईक यांच्या मनात येऊन गेला. गावाकडे जावे, गहुली , सेलू येथील शेतीवर निरनिराळे प्रयोग करावे, पुरे झाले हे राजकारण ! पण सत्तेचा हा काटेरी मुकूट सांभाळणे कठीण आणि त्यातून मुक्त होणे ही कठीण, महाराष्ट्रासारख्या विशाल आणि प्रगत राज्याची धुरा सतत वाहणे , यालाही काही अर्थ होता. त्यांचे पुतणे सुधारकराव नाईक हे विदर्भात राजकारणात चांगलेच स्थिरावले होते. वसंतराव नाईक एकदा सहज पुतण्याला म्हणाले, “ सुधा आता मला गावी जाऊन रहावसं वाटतं, बाबा साहेबांचे ही तेच मत आहे. परंतु यावर लगेच सुधाकरराव यांनी उत्तर दिले होते की, काका तसे काही मनात आणू नका. आज महाराष्ट्राला तुमची कधी नव्हे एवढी गरज आहे. परिपक्व मनाची माणसं हळूहळू कमी होत चाललीत. परंतू वसंतरावांना हे पक्क माहित होतं की " महाराष्ट्राला माझी गरज असेलही, पण दिल्लीत तसं वाटतंय का ? कारण दहा वर्षापूर्वीचे वातावरण आता राहिले नव्हते. माणसांची मने आणि मते पालटली होती. जवळ वाटणारे दूर गेल्यासारखे भासत होते. कधी ज्यांचा राजकारणात संबंध आलेला नव्हता, अशी वेगळ्या विचारसरणीची, मुंबईच्या उच्च वर्गातील मंडळी प्रभाव दाखवत होती. त्यांच्या पुरोगामी मानल्या जाणा-या विचारांचे अनोखे वारे पक्षामध्ये निर्माण झाले होते. हे वारे जुन्या काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या वसंतरावांसारख्या निष्ठावंत  नेत्यांना वेगळे वाटत होते, आता बदल हवा, असे काही जण खाजगीत तर काही जण उघडपणे म्हणू लागले होते. नवी ' पुरोगामी मंडळी पुढे येत होती. जुन्यांना मागे टाकून पक्ष संघटनेत पुढे जाण्याची त्यांची धडपड दिसत होती. दिल्लीत त्या धडपडीला खतपाणी घातले. वसंतरावांना हे सर्व कळत होते. परंतु त्यांच्या स्वभावानुसार ते कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता निश्चित होते. डिसेंबर,१९७४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी मुंबईला भेट देऊन गेल्या. त्यावेळी वसंतराव नाईक यांची भेट झाली. त्या भेटीमध्ये इंदिरा गांधी नेहमीच्याच दिलखुलास मनःस्थितीत होत्या. वसंतराव नाईक यांना त्यांनी आपल्या मनातील  विचारांचा कणभर ही थांगपत्ता लागू दिला नव्हता. तरीही सावध वृत्तीच्या, अनुभवी वसंतराव नाईक यांना सत्तांतर होणार याची चाहूल लागली होती. पण त्यांनी त्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. ते स्थगित व्हावे यासाठी कोणतीही हालचाल केली नाही. खरे तर त्यांना असंख्य चाहते होते. वर्तमानपत्रातून उलट सुलट बातमीपत्रे येऊ लागली होती. परंतु वसंतराव नाईक शांत होते. त्यांनी समर्थकांची शिष्टमंडळे दिल्लीला धाडली नाहीत, की स्वतःही दिल्लीला आपली कैफियत घेऊन गेले नाहीत. येत्या निवडणुकीपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर राहतो, असे ते म्हणाले असते, तर नको म्हणण्याएवढे संबंध ताणले गेले नव्हते . पण इंदिरा गांधींकडे जाऊन त्यांनी मनधरणी केली नाही . जसे १९६३ साली आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून धडपड केली नाही व  ते टिकावे म्हणूनही केली नाही.आजच्या राजकारणात वसंतराव नाईकांसारखे निःस्वार्थ राजकारणी मिळणे दुर्लभ आहे.

   क्रमशः .....
                                    संकलनः दिनेश सेवा राठोड                                                                        profdineshrathod.blogspot.com
*****************************************

मुख्यमंत्री वसंतराव नाइका राजकीय जीवन का उत्तरकालीन अवधि 

                            भाग - १
   
    वसंतराव नाइक ने अपने पांच साल के कार्यकाल के दौरान मुख्यमंत्री के रूप में तीन प्रधानमंत्रियों - पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादुर शास्त्री और इंदिरा गांधी को देखा था। यह उनके करियर को एक स्वर्णिम युग, महाराष्ट्र की स्थिर राजनीति के दौर के रूप में वर्णित करना होगा ।  वसंतराव नाइक ने 20 फरवरी, 1975 को अपने मुख्यमंत्री पद से इस्तीफा दे दिया और उनके जीवन का अंतिम चरण शुरू हुआ।  इस अवधि के दौरान, उन्होंने अपना काम जारी रखा।  वे लगातार काम कर रहे थे। प्रस्तुत लेख में, उनकी सेवानिवृत्ति के बाद, मुख्यमंत्री के पद से सेवानिवृत्त होने पर, संसद सदस्य के रूप में, उनके व्यक्तित्व, महामहिम और विरोधियों और प्रशासकों के दृष्टिकोण का विमर्श किया है। उ मुख्यमंत्री के रूप में सेवानिवृत्त - 1 जुलाई, 1974 का इकशष्टवा जन्मदिन वसंतराव नाइक के व्यक्तिगत जीवन की एक विशेष विशेषता थी।  फखरुद्दीन अली अहमद द्वारा उन्हें मानपत्र देकर सन्मानित किया गया था।  उनके प्रशंसकों द्वारा भी उनका अभिनंदन किया गया था।  यह समारोह मुंबई के जंणमुक्खनंद के सबसे शानदार हॉल में हुआ था।  मा, वसंतदादा पाटिल स्वागत समिति के अध्यक्ष थे। उस समय, उन्होंने कहा कि मुख्यमंत्री के रूप में वसंतराव नाइक के कार्यकाल को दस साल बीत चुके थे।  एक बार, दो बार नहीं, उन्हें सत्ता पक्ष के सदस्यों द्वारा नियुक्त किया गया था।  उनके सक्रिय नेतृत्व, महाराष्ट्र के अनन्त कल्याण के प्रति उनके रवैये, जाति-तटस्थता के प्रति उनके रवैये, संगठन में उनके वरिष्ठ पद और पार्टी और पार्टी के नेताओं के प्रति अटूट निष्ठा, राज्य शासन में उनके कौशल के प्रति उनकी निष्ठा से उन्हें सम्मानित किया गया है।  यह बात वसंतराव नाइक की श्रेष्ठता को दर्शाता है। वसंतराव नाइकने सोचा  कि इस राजनीतिक प्रवाहको अभी रोक लगाना चाहिए ।  गाँव को जाना, गाहुली, सेलू के खेतों पर विभिन्न प्रयोग करेंगे ,यह अब पर्याप्त राजनीति है ! लेकिन सत्ता के इस कांटेदार मुकुट के लिए निरंतर बने रहना और उससे मुक्त होना मुश्किल बना था।  उनके भतीजे सुधारक नाइक विदर्भ राजनीति में अच्छी तरह से स्थापित हुये थे।  वसंतराव नाइक ने एक बार उनसे  कहा, "सुधा, अब मैं गाँव जाना चाहता हूँ और बाबा साहेब का यही मत है।  लेकिन इस पर तुरंत, सुधाकरराव ने जवाब दिया, "अपने चाचा के लिए ऐसा मनमे कुछ भी मत लाओ।  महाराष्ट्र को आज आपकी बहुत जरूरत है।"  परिपक्व दिमाग वाले लोग धीरे-धीरे घट रहे हैं।  लेकिन वसंतराव को पता था कि "महाराष्ट्र को मेरी ज़रूरत होगी, लेकिन दिल्ली में आपको ऐसा क्यों लगता है? क्योंकि दस साल पहलेका माहौल अब नहीं था। लोगों के दिमाग और राय बदल गई थी। जो लोग करीब लगते थे, वे दूर हो गए थे।  मुंबई के उच्च वर्ग का प्रभाव अधिकांश दिख रहा था। मुंबईमें, प्रधानमंत्री इंदिरा गांधी का दौरा हुवा वसंतराव नाइक से मुलाकात हुई । हालांकि, एक अनुभवी, वसंतराव नाइक, सत्ता में रहना जरूरी था।  लेकिन नाइक साहबने इसके लिए कोई प्रयास नहीं किया था। उन्होंने इसे स्थगित करने के लिए भी कोई कदम नहीं उठाया।  वास्तव में, उनके कई प्रशंसक थे।  अखबारोंमे  विपरीत खबरें आने लगी थी।  लेकिन वसंतराव नाइक चुप थे।  उन्होंने समर्थकों के प्रतिनिधिमंडल को दिल्ली नहीं भेजा और न ही वे स्वयं दिल्ली को अपने पद पर ले गए।  मैं अगले चुनाव तक मुख्यमंत्री रहूंगा, ऐसा भी उन्होंने कभी जिक्र नही किया था।  उदाहरण के लिए, 1963 में, उन्होंने मुख्यमंत्री का पद पाने के लिए  और टिकाना इस लिये उन्होंने कभी मेहनत नहीं की। आज की राजनीति में, वसंतराव नाइक जैसे निःस्वार्थ राजनीति तज्ज्ञ को खोजना मुश्किल है।
                            
***********************************

     Chief Minister Vasantrao Naik's                Concluding Period In Politics
              
                     (1975-1979)

                              Part - 1
   
 Vasantrao Naik had seen three prime ministers - Pandit Jawaharlal Nehru, Lal Bahadur Shastri and Indira Gandhi - during his five-year tenure as Chief Minister of Maharashtra. His career will have to be described as "a period of stable politics of Maharashtra,"  A golden period of politics.  Vasantrao Naik resigned his post of Chief Minister on February 20, 1975 and the last phase of his life began.  During this period, he continued his work. But  he had been working continuously. In the article focus  on his  retirement  from the post of Chief Minister , Again as a Member of Parliament, his personalities, his excellency and tributes paid to him from the point of view of opponents and administrators.  Retiring as Chief Minister- The sixty-one birthday of July 1, 1974 was a special feature of Vasantrao Naik's personal life.  He was honoured by Fakhruddin Ali Ahmed  He was also greeted by his number of fans. An honouraey ceremony was took place in the most magnificent hall of Mumbai's Jandmukhanand. Hon.Vasantdada Patil was the chairperson of the Committee.  At that time, he said that ten years had passed since Vasantrao Naik's tenure as Chief Minister.  Once, not twice, he was appointed by the legislative members of the ruling party.  He was automatically honored by his proactive leadership, his attitude towards everlasting welfare of Maharashtra. his attitude towards caste-neutralism, his senior position in the politics  and unwavering loyalty to party and party leaders and his skill in state governance.  This shows the superiority of Vasantrao Naik.  Once, he  thought  that now that he had to stop somewhere and retire from politics, "I must go to the village, follow various experiments on agriculture at Gahuli, Selu,  Now enough for  politics !  But it was difficult for this thorny crown of power to be sustained and difficult to break free from. His nephew Sudhakaraao Naik was well established in Vidarbha politics.  Vasantrao Naik once said, "Sudha, now I want to go to the village and this is the opinion of Baba Saheb too.  But immediately on this, Sudhakarrao Naik replied,  "Do not think  anything like this" .  Maharashtra needs you so much today. As mature-minded  & studied people are showing unwillingness towards politics. But Vasantrao knew that "Maharashtra would need me, but why do you feel like that in Delhi ? Because ten years ago, the atmosphere was no longer there. People's minds and opinions had changed. People who seemed to be closer seemed to have gone away.  Mumbai's upper class people were showing more  influence. The unique winds were created in the party, these loyalists, like the spring grown in the old Congress culture, felt different and now want to change, some privately and others were openly saying that the new progressive congregation was coming forward.. But it was definitely not express any reaction to their nature. Prime Minister, Indira Gandhi visited Mumbai  in December, 1974. His meeting with Indira Gandhi was normal  and without any hesitation. He did not open his innermost thoughts and feelings. If decide so, Vasantrao Naik, a cautious, experienced, wanted to come to power. But he made no effort to explain anything. He made no move to postpone it. In fact, he had numerous fans. Various news in newspapers published from the opposite direction. But Vasantrao Naik was quiet. He did not rush the delegation of supporters to Delhi, nor did he himself take Delhi to exist his position. He did insist that he would remain the Chief Minister till the next election. But he did not go to Indira Gandhi and explain the urgency of the subject.  For example, in 1963, we did not dare to get the post of Chief Minister and did not do so. Such a selfless politicians like Vasantrao  Naik is rarely difficult to find in today's politics.

Ref- Desai Dinesh: Plough And Pipe

                       To be continued........
         
       Compiled By : Dinesh Sewa Rathod

         profdineshrathod.blogspot.com



Tuesday, July 30, 2019

Modal verbs and their meaning


Modal verbs and their meaning


What are modal verbs?

Modals (also called modal verbs, modal auxiliary verbs, modal auxiliaries) are special verbs which behave irregularly in English. They are different from normal verbs like "work, play, visit..." They give additional information about the function of the main verb that follows it. They have a great variety of communicative functions.
Here are some characteristics of modal verbs:
  • They never change their form. You can't add "s", "ed", "ing"...
  • They are always followed by an infinitive without "to" (e.i. the bare infinitive.)
  • They are used to indicate modality allow speakers to express certainty, possibility, willingness, obligation, necessity, ability

List of modal verbs

Here is a list of modal verbs:
can, could, may, might, will, would, shall, should, must
The verbs or expressions dareought tohad betterand need not behave like modal auxiliaries to a large extent and my be added to the above list

Use of modal verbs:

Modal verbs are used to express functions such as:
  1. Permission
  2. Ability
  3. Obligation
  4. Prohibition
  5. Lack of necessity
  6. Advice
  7. possibility
  8. probability

Examples of modal verbs

Here is a list of modals with examples:
Modal VerbExpressingExample
mustStrong obligationYou must stop when the traffic lights turn red.
logical conclusion / CertaintyHe must be very tired. He's been working all day long.
must notprohibitionYou must not smoke in the hospital.
canabilityI can swim.
permissionCan I use your phone please?
possibilitySmoking can cause cancer.
couldability in the pastWhen I was younger I could run fast.
polite permissionExcuse me, could I just say something?
possibilityIt could rain tomorrow!
maypermissionMay I use your phone please?
possibility, probabilityIt may rain tomorrow!
mightpolite permissionMight I suggest an idea?
possibility, probabilityI might go on holiday to Australia next year.
need notlack of necessity/absence of obligationI need not buy tomatoes. There are plenty of tomatoes in the fridge.
should/ought to50 % obligationI should / ought to see a doctor. I have a terrible headache.
adviceYou should / ought to revise your lessons
logical conclusionHe should / ought to be very tired. He's been working all day long.
had betteradviceYou 'd better revise your lessons

Remember

Modal verbs are followed by an infinitive without "to", also called the bare infinitive.

Examples:

  • You must stop when the traffic lights turn red.
  • You should see to the doctor.
  • There are a lot of tomatoes in the fridge. You need not buy any.

Monday, July 29, 2019

VASANTRAO NAIK: Historical Fact to Remember THROUGH OTHERS' EYES FROM THE GOLDEN PAGES OF HISTORY

वसंतरावजी नाईकः मुख्यमंत्री पदाच्या निवृती नंतर, बिहारचे राज्यपाल पद व देशाचे उपराष्ट्रपती पद यासारखी मोठ्या सन्मानाची पदे नाकारणारा उदारमतवादी नेता..

-----------------------------------------------------
   २० फेब्रुवारी, १९७५ श्रेष्ठींचा योग्य निर्णय लक्षात घेऊन, मनात कुठलीही कटुता न बाळगता उदार वृत्तीने वसंतराव नाईक हे मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले." त्यापूर्वीच त्यांनी १३ फेब्रुवारी,१९७५ ला पुण्यानजीक यवत या खेड्यात पाणी पुरवठयाच्या उद्घाटन समारंभात जवळजवळ निरोपाचेच भाषण  दिले होते.  ते म्हणाले,  "महाराष्ट्रातील जनतेने माझ्यावर अलोट प्रेम केले, हे मला  कधीही विसरता येणार नाही. पाच जन्म घेतले तरीही महराष्ट्राचे हे ऋण मला फेडता येणार नाहीत. वीस वर्षापासून मी मंत्रीमंडळात आहे. त्यातील ११ वर्षे मी मुख्यमंत्री राहिलो. मी पूर्ण समाधानी आहे . मंत्रीपद ही गौण बाब आहे. हे पद मला केव्हातरी सोडावेच लागले असते, तथापि जनतेची सेवा ही कधीही सोडता कामा नये. जनसेवेचे काम मी चालूच ठेवणार आहे. जागा बदलली म्हणजे नाराज होणे नाही. माझ्याकडे आत्मविश्वास आणि कर्तुत्व असल्याने  घाबरण्याचे काही कारण नाही" .
    इंदिरा गांधी यांनी जून १९७५ च्या अखेरीस आणीबाणी पुकारली होती. पुढे १९७७ साली निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीच्या काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान होते. सर्व देशभर इंदिरा गांधी आणि राज्यकर्ता पक्ष यांविरूद्ध वातावरण तापलेले होते. वसंतराव नाईक यांना त्याची कल्पना होती. अशा वातावरणात त्यांना पक्षाने लोकसभेची निवडणूक लढविण्याची सूचना केली. संबंध देशातील प्रतिकूल वातावरणाचा अंदाज आलेला कोणीही सुज्ञ नेता पराभवाच्या छायेत जाऊ शकला असता. पण वसंतराव नाईक यांनी पक्षाची इच्छा प्रमाण मानून ते आत्मविश्वासाने  लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले. महाराष्ट्रात नव्हे तर सर्व देशातच त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव  झाला. पंतप्रधान, इंदिरा गांधी सह अनेक गणमान्य पराभूत झाले. पण पुसद मतदार संघातून वसंतराव नाईक सहजगत्या निवडून आले. काँग्रेसच्या राजवटी बद्धल जनतेत असंतोष होता. पण वसंतरावांच्या बाबतीत व्यक्तिशः तो असंतोष आडवा येऊ शकला नाही. स्वसामर्थ्यावर, स्वतःच्या लोकप्रियतेवर व स्वकर्तृत्वावर ते  सहज निवडणूक जिंकून खासदार म्हणून दिल्लीला गेले. विरोधी पक्षाच्या राजवटीमध्ये खासदार या नात्याने ते संसदेत गेले. परंतू ती खासदारकीची कारकीर्द जेमतेम दोन-अडीच वर्ष. ( मार्च १९७७ ते ऑगस्ट १९७९ ) त्यांच्या वाट्याला आली .
 या राजवटीमध्ये त्यांना उपराष्ट्रपतीपद स्वीकारावे यासाठी त्यावेळचे पंतप्रधान मोरारजीभाई यांचेकडून प्रस्ताव आला होता . मोरारजीभाईचे विश्वासू आणि नाईकांचे स्नेही सोनूसिंग पाटील यांच्यामार्फत तो प्रस्ताव आला. पण वसंतराव नाईक यांनी ते हे पद मोठ्या मनाने नाकारले. त्यापूर्वी इंदिरा गांधीकडूनही वसंतराव नाईक यांना भेटीचे निमंत्रण आले होते. जेव्हा वसंतराव नाईक भेटायला गेले तेंव्हा इंदिरा गांधी यांनी बिहारचे राज्यपालपद स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला होता. तेव्हा तेथे हेमकांत बारुआ हेही होते. ही सूचना वसंतराव यांना सर्वस्वी अनपेक्षीत होती. पण स्वतःच्या भूमीकेबद्धल सदैव निःसंदिग्धपणे वागणा-या वसंतराव नाईक यांच्या सद्सदविवेकबुद्धीने तात्काळ निर्णय घेतला होता. त्यांनी इंदिरा गांधी यांचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेतले व उत्तरादाखल ठामपणे एवढेच शब्द उच्चारले." मॅडम आय एम नॉट अ जॉब हंटर ! ” राज्यपालपद व उपराष्ट्रपतीपद यासारखी मोठ्या सन्मानाची पदे नाकारण्यासाठी मनाची फार मोठी तयारी लागते.वसंतराव नाईक यांच्या कणखर सहिष्णू व्यक्तीमत्वामध्ये ती तयारी उपजतच होती ते दिसून येते. वसंतरावजी नाईक यांचे राजकारणातील उदारमतवादी तत्त्वज्ञान हे स्वातंत्र्य आणि समता ह्यांवर आधारित असल्यामुळे  महाराष्ट्राचा संतुलित विकास त्यांच्या मुख्यमंत्री  पदाच्या अकरा  वर्षापेक्षा जास्त मिळालेल्या  कार्यकालात होवू शकला.
    असा हा अभ्यासू राजकारणी- मुख्यमंत्री  पुन्हा जन्माला येणे अशक्यप्राय बाब आहे. अशा या महान नेत्यास विनंम्र अभिवादन ...!!!

संदर्भ-  इंडियन जर्नल अॉफ रिसर्च               इंटरनॅशनल जर्नल   शोध प्रकल्प- Volume-8, Issue-6 ISSN No. 2250 - 1991 June-2019  Impact Factor-6.761-IC Value   86.18 UGC sr. no.47432

      संशोधकः दिनेश सेवा राठोड    
कोहळा तांडा ता.दारव्हा जि.यवतमाळ
            महाराष्ट्र राज्य (भारत)  

***********************************

Vasantraoji Naik:
After the retirement of the Chief Ministership, Liberalistic leader who denies the prestigious honor of being the Governor of Bihar and Vice-president of the country 

-----------------------------------------------------------------
 On February 20, 1975, Vasantrao Naik was relieved from the responsibility of the Chief Minister, with no insensibility of mind, Earlier, On Feb.2,1969 he had given a speech almost on the occasion of the inauguration of water supply in  village, Yavat near Pune. He said. "I will never forget that the people of Maharashtra that always loved me. I mean,  even after taking five births, I can not repay this debt of Maharashtra. I have been in the cabinet for over twenty years. I was Chief Minister for 11years.  I'm completely satisfied.  Cabinet is a secondary matter. I would have to leave this post sometime, but the service of the public should never be left out. I will continue to serve the public.  Changing places doesn't mean getting unhappy," It shows that  there is no reason to be  panic because of   having Naik's confidence and dedication.
   Indira Gandhi had called for an emergency in late June 1975.  Next, elections were held in 1977.  Indira Gandhi's Congress party faces a major challenges in this election. The atmosphere was challenging  against Indira Gandhi and the ruling party all over the country.  Vasantrao Naik closely knew this.  In such an circumstance he wad advised by the party to contest the Lok Sabha elections. Any wise leader who predicted adverse circumstance in the country could go into the shadow of defeat.  But Vasantrao Naik accepted the Lok Sabha elections with more  confidence. The Congress party was defeated in that election, not just in Maharashtra but all over the country.  Many dignitaries were defeated, including the Prime Minister, Indira Gandhi.  But Vasantrao Naik was easily elected from the Pusad constituency.  There was dissatisfaction with the ruling party.  But in the case of Vasantrao Naik, personally, the dissatisfaction did't matter. Because of his self-sufficiency, popularity and self-determination, he went to Delhi as an M.P. by winning the election easily.  He went to Parliament as an MP during the rule of the opposition.  But he was  MP for a maximum of two and a half years. (March 1977 to August 1979).
   However, there was  a proposal  by Prime Minister, Morarjibhai Desai at that time to accept him as Vice-President of the country.This proposal came through Sonusingh Patil, (Janta Party) a loyalist of PM.Morarjibhai Desai.  But Vasantrao Naik had rejected the post.  
    Nevertheless, even before Indira Gandhi had given an invitation to Vasantrao Naik. When Vasantrao Naik went to visit, Indira Gandhi had proposed to accept Naik as the  Governor of Bihar घे.Then there was Hemakant Barua. This suggestion was completely unexpected to Vasantrao Naik.  But with the conscience of Vasantrao Naik, who always acted indiscreetly with his own decision, an immediate decision was taken by him. He listened to Indira Gandhi calmly and uttered the same words in reply. "Madam,  I am not a job hunter!"  This shows that Vasantrao Naik  was such a  person who favors a political philosophy of progress, reforms and the protection of civil liberties. He was a great liberalist and progressive characterized by broad-mindedness and  principles of tolerance.
 Vasantraoji Naik's liberal philosophy of politics was based on liberty and equality so that balanced development of Maharashtra could be achieved in the tenure of his Chief Minister for more than eleven years.
  It is impossible being  such a learned politician - Chief Minister to be born again.  A humble greetings  to such a great reformist leader ... !!!

Ref- Indian Journal Of Research 
     University Grand Commission, New Delhi approved International Journal  
Volume-8, Issue-6 
ISSN No. 2250 - 1991 June-2019
 Impact Factor-6.761-IC Value 86.18 UGC sr. no.47432
        Research Project  -
Researcher -Dinesh Sewa Rathod
------------------------------------------------------

            Compiled By- Dinesh Sewa Rathod
                 profdineshrathod.blogspot.com
                          Mob-+91-9404372756 


World Banjara Day

Mr. D. Rama Naik took the historic initiative to organize "World Roma-Banjara Day" in India. Compiled by-  Dr. Dinesh Sewa...