Tuesday, April 4, 2023

News Poharadevi

*गोरबोली-बंजारा भाषेला घटनात्मक संरक्षण, संत सेवालाल महाराराजांचा विज्ञानवाद व वसंतराव नाईक साहेब यांचा वसंतवाद अंगीकार केल्यासच बंजारा समाजाची सर्वागीण प्रगती शक्य.*
   *- प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड (वसंतकार)*
🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️

  *मानोरा-* पोहरादेवी भक्तीधाम येथे राष्ट्रीय बंजारा परिषद द्वारा उद्योजक श्री. किसनराव राठोड यांच्या अथक प्रयत्नाने आयोजित एकदिवसीय  गोर  बंजारा  साहित्य परिषद दि. 29 मार्च ला मोठ्या थाटात पार पडली
गोर बंजारा समाज हा वैचारिक, साहित्यिक  व सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध सुसंस्कारित, न्यायप्रिय मानवतावादी प्रकृति पूजा वर विश्वास ठेवणारा समाज आहे. या समाजाची संपन्न अशी मौखिक परंपरा, इतिहास आणि संस्कृती आहे. समाज जीवनाचे चिंतनात्मक प्रतिबिंब साहित्य संमेलनात उमटत असते व त्याद्वारे तत्त्वचिंतनाची एक नवी वाट साहित्यप्रेमीं करवी समाजाला गवसत असते. गोर बंजारा समाज आणि साहित्यिकांसाठी हा फार आंनदाचा क्षण ठरला आहे. हजारो साल पडद्यामागे असलेलेले गोर "तांडा साहित्य" साहित्य हे नवेसाहित्यिकाच्या माध्यमातून  आज समाजा समोर येण्यासाठी  मोठे प्रयत्न आज होत आहेत. ज्या समाजाचे साहित्य अन प्रेरणास्त्रोत दुबळा तो समाज ही दुबळा असतो, साहित्य हा समाज क्रांतीचा टप्पा असायला हवे. साहित्यातुन समताधिष्टित समाज रचनेमधील शोषण मुक्त नवा माणूस  उभा करण्याची प्रेरणा मिळत राहावी. अशा साहित्यकाच्या प्रेरणा शक्तीची आज तांड्याला नितांत गरज आहे.
आमच्या मौखिक साहित्यातील "याडी" ही समाजाची पहीली साहित्यिक आहे. खरे साहित्य तेच आहे  जे समाजाला सत्याकडून प्रगतीकडे अग्रेसित करते. याच बरोबरच आज समाजातील शैक्षणिक, सांस्कृतिक,  सामाजिक, आर्थिक व राजकिय क्षेत्रा समोर निर्माण झालेली दुरावस्था व त्यावरील विचार मंथन हे आमच्या  साहित्यिक, कवी व सशोधक यांच्या साहित्यातुन सदाकाळ उमटत राहायला हवे.  वैचारिक अधिष्ठान नाविण्यपूर्ण विचाराचे सर्जन व स्वीकार करून  समाज परीवर्तनाचे विविधांगी विचार आपल्या लेखनीतुन साहित्यिक उभे करतो आहे. त्यांच्या कथा, कादंबरी, कवीता, समिक्षा, अनुवाद, संशोधन, ललीत व वैचारिक लेखन आम्हाला वाचायला मिळत आहे. आज शासनाच्या साहित्य अकादमी द्वारा बंजारा साहित्य पूरस्कृत होत आहे... शालेय व विद्यापीठीय अभ्यासक्रमात आमच्या  साहित्याचा समावेश होत आहे ही अभिमानाची बाब आहे. गोरबोली भाषा ही केवळ बोलीच नाही तर मान्य भाषेच्या निकषाने परिपूर्ण भाषाच आहे. हे मी संशोधनातुन जागतिक स्तरावर सिद्ध केले आहे. त्यामुळे आमच्या बोली भाषेला लिपी नसली तरीही  बोलीभाषातुन निर्माण झालेले साहित्य हे ज्ञानपीठ पुरस्कारासाठी सुद्धा  निश्चितच पात्र ठरणार आहे.
*"दनं डूबगो काळे बादरीयामं नेकी गमागीये मायारी झोलेम नेकी ढुंडलो सासो वचारेम"*
अर्थात गोर बंजारा बोलीभाषा. 
ही बंजारा भाषिक समाजाच्या विकासाचे मूळ सुत्र आहे. ते आचरणात आणून उपरोक्त अंगाने  विचार  करावे लागेल. आमच्या भाषेचा विकासच हे समाजाच्या सर्वागीन विकास व प्रगतीची धार आहे.  बोली भाषिक बंजारा लोक गण समुदायाला सामाजिक प्रतिष्ठा मिळण्यासाठी गोरबोली बंजारा  भाषेला घटनात्मक मान्यता मिळण्याची मांगणी ही भाषिक लोकगण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पूर्ण  करणे ही आजची खरी गरज आहे. त्यामुळे अशा साहित्य संमेलनाचे/ परिषदेचे आयोजन नेहमी होत राहायला हवे. बंजारा बोलीभाषा लिखित साहित्य हे प्रपंचात येणे गरजेचे आहे.. आतापर्यंत आमच्या समाजात वाचन संस्कृती रूजीलीच नाही यी मोठी  शोकांतिका आहे. तांड्यातांड्यात वाचनालय निर्माण होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे.  बंजारा बोलीला भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, ही जुनी मागणी आहे. गोर बंजारा बोलीभाषेला घटनात्मक संरक्षण मिळण्यासाठी आपण  सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. सोबतच बंजारा बहुल क्षेत्रातील विद्यापीठाच्या अध्ययन आणि भाषाविज्ञाच्या कक्षेत संशोधनासाठी गोरबोली भाषेचा समावेश व्हायला हवे. भाषिक राज्याच्या क्रमिक, पाठ्यपुस्तकात अधिकाधिक गोरबोली भाषा साहित्याचा समावेश होत राहायला हवे. मुल्याधिष्टित अद्भुत अशी गोरमाटी, संस्कृती, गोर बोलीभाषेचे जतन व संवर्धन अशा प्रकारच्या साहित्य सम्मेलन परीषदेतून होत राहायला हवे. .
शेकडो वर्षांपासून गोर बंजारा समाजाचा गौरवशाली व शौयाचा इतिहास आहे. त्यांचे साहित्य प्राचीन आहे. सर्वच राज्यांत असलेल्या बंजारा समाजाची एकच बोली आहे. त्यात हे साहित्य लिहिले गेले. भजनकरी, कवी, गायक व याडी-आई यांनी मौखिक साहित्यातुन त्याची जपणूक केली आहे. या साहित्याला पारंपरिक न ठेवता त्याचा विस्तार करावा, गोर बंजारा समाज प्राचीन काळापासून आपली समतावादी, जात, धर्म, देव, अन कर्मकांडमुक्त निसर्गवादी जीवन जगत आहे. आजच्या बदलत्या प्रवाहात बंजारा साहित्यिकांनी गोर बंजारा समाजाचा प्राचीन साहित्याचा शोध करून वास्तव साहित्य समाजा समोर मांडण्याचे प्रयत्न करायला हवे, आणि समाजात आधुनिक स्वरुपाचा विज्ञानवादी, बुध्दिप्रमाण्यवादी अन परिवर्तनवादी साहित्य निर्माण करायला हवे.  *"गोरवट गोरुरो राजवट लावा...."* हे  क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचे लाख मोलाचे वाड्ःमय धन याची  जाणीव आजच्या  पिढीला करून देणे ही आमच्या साहित्यिकाची जबाबदारीची आहे. संत सेवालाल महराराज यांचा विज्ञानवाद, विचारधारा मौलिक बाबी समाजाच्या प्रतेकांपर्यत पोहोचणे गरजेर आहे. तसेच वसंतराव नाईक यांच्या राजकीय नेतृत्वामधील व्यापक समाजिक हित, समाजवादी अर्थव्यवस्थेचे कार्यन्वयन, लोकतांत्रिक प्रतिबद्धता व व्यक्ती विकासाचा दृष्टिकोन या चार सिद्धांतानी युक्त असलेला वसंतवाद याचा अंगीकार केल्यासच गोर बंजारा समाजाला परिवर्तनवादी वाटेने चालण्याची दिशा मिळेल असा आशावाद आपल्या दिर्घ अध्यक्षीय भाषणातुन  साहित्य परिषदेचे अध्यक्ष *इंग्रजी साहित्यिक- वसंतकार प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड* यांनी व्यक्त केला.
परिषदेचे उद्घाटन प्रा. डॉ. गणेश चव्हाण यांनी केले. यावेळी भक्ती धाम निर्माता भगवंत सेवक किसनराव राठोड, तेलंगणाच्या मंत्री सत्यवतीबाई राठोड, तेलंगणाच्या आमदार रेखाताई राठोड, आमदार बापूराव राठोड, महंत जितेंद्र महाराज, प्रा. डॉ. विजय जाधव, डॉ. विपीन राठोड,  प्रा. डॉ. माणिक राठोड, कवी बाबुलाल राठोड, साहित्यिक प्राचार्य श्रीमंत राठोड मुंबई, प्रा. डॉ. अशोक पवार, प्रकाश वडते, डॉ. शांतीलाल चव्हाण, बाबुसिंग नाईक, रामबल नायक (हैदराबाद), सिद्धलिंग स्वामी (कर्नाटक) आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार अनंतकुमार पाटील यांना 'बंजारा रत्न' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बंजारा साहित्य अकादमीचे अध्यक्ष *शंकर आडे  व  प्रा. विलास राठोड* यांनी कार्यक्रम-सत्रसंचालन केले.

President Selection

*Dr. Dinesh Sewa Rathod Appointed as the President of Sahitya Parishad, Banjara Dharmapith POHARAGAD*
🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️
I am glad to inform you that a literary meet ( Sahitya Parishad) is going to be held on the dated *29 th March 2023 for the occasion of Ramnavmi Yatra Mohostav at POHARADEVI* and an author, Dr. Dinesh Sewa Rathod has been appointed as the President of Sahitya Parishad. Herewith I am introducing you about the author.
*Dr. Dinesh Sewa Rathod* is an eminent author, teacher, scholar and analyst from Maharashtra State, India. As an English author, folklorist, he has a distinct international identity. He is closely inspired with the literature of two great scholars, Dr. Shysm Singh Sashi and Author, Bhimniputra Mohan Naik .This association inspired Dr. Dinesh to take up in-depth study and research in the fields of Gor-Banjara linguistics, culture, history and research. Author's aim in life is to unveil past tradition, history and culture and prominent personality of Banjara community for future generations. 
The author has written a book in the English language titled *“GORPAN: The Linguistic Beauty in Gorboli Dialect (A Socio-Cultural Study and Analysis)”* based on the Indian Gor-Banjara’s folk literature, glorious history, cultural values ​​, and linguistic beauty. This book is made available to readers on the world’s various web portals. As a result, in a very short period of time the book became very popular in India and abroad and sold widely. So author's book has acquired an important place in the hearts of readers of the world. Besides, the author has published an international English book, *VASANTRAO NAIK: A Pioneer in Politics and the Father Of Agro- Industrial Revolution- Volume: I & II* based on the life and works of Vasantrao Naik in the year 2020 and Hindi book, *VASANTRAO NAIK: Rajneeti Ke Agradoot Aur Krushi-Aaudhyogik Kranti Ke Praneta Pratham Khand in 2021.*
As an active member of All India Banjara Seva Sangh, the author actively participates in various cultural and social activities. He is the President of Maharashtra of National Banjara Professors' Association. He has also successfully organized the 5th All India Gor-Banjara Literary Meet -2018 in Mumbai. At present, the author is also making a significant contribution to the Saint Sewalal Nangara Museum which being built at Pohardevi. The author has been awarded the National Banjara Samaj Bhushan Award, Shivneri Award, Teacher Innovation Award, Rashtratna Award and many other awards for various outstanding works in social and educational fields.
Due to the sublime published work, research, distinguished ability, continuous achievement, participation in various national and international conferences, proficiency in social, literary and academic fields and works with the spirit of humanity, the author has been awarded an honorary degree, D. Litt. in 2021.
Dr. Dinesh Rathod has authored around ten books including some edited books and written over one hundred fifteen research articles on various subjects for international journals such as linguistics (specially origin & growth of Gorboli- Banjara language), prominent personalities, historical aspect of Banjara tribe, English literature, grammar and changing educational trends. He is prolific writer and multifaceted personality and continues to guide many scholars from India and abroad for their research work.
 *Wshing you all the best & Congratulations*
🙏🙏💐💐💐🙏🙏
  *Mr. Vilas Rathod*
 *National Co-ordinator*
*Rastriya Banjara Parishad*

अध्यक्ष निवड

*पोहरादेवी  गोरबंजारा  देशव्यापी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ. दिनेश सेवा राठोड यांची निवड*
-----------------------------------------
गोर बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास, जगासमोर आला पाहिजे, यासाठी समाजातील लेखक, साहित्यिक, विचारवंत, कवी, बुद्धीजीवी मंडळी, इतिहास अभ्यासक यांच्यामध्ये  विचार मंथन होण्याची गरज आहे. यासाठी धर्मपीठावर  *दि. २९ व ३९ मार्च २०२३* ला गोर बंजारा हृदयसम्राट उद्योगपती, भगवंत सेवक किसनभाऊ राठोड यांच्याकडून देशव्यापी साहित्य परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. धर्मसत्ता, राजसत्तेबरोबर गोर बंजारा समाजाची साहित्यसत्ता मजबूत झाली पाहिजे. वैभवशाली गोर संस्कृती, गोर बोलीचे जतन संवर्धन झाले पाहिजे. यासाठी समाजातील लिहणाऱ्या हातांना बळ मिळावे. गोर बोलीत मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती व्हावी. गोर बंजारा समाजाचा इतिहास, साहित्याच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचावा. यासाठी धर्मपीठावर भव्य अशा साहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या देशव्यापी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी *कोहळा तांड्याचे भूमीपुत्र साहित्यिक प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड यांची निवड करण्यात आली आहे.*
या साहित्य परिषदेला देशभरातील गोर बंजारा संस्कृतीचे अभ्यासक, लेखक, साहित्यिक विचारवंत हजेरी लावणार आहेत. समाजाला वैचारिक मेजवानी देणारी ही साहित्य परिषद असेल. अशा प्रतिक्रिया या साहित्य परिषदेबद्दल समाजातील साहित्यप्रेमी मंडळींकडून ऐकायला मिळत आहेत. तरी आपण गोर बंजारा समाजाचे साहित्यिक व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व समाज बांधव *या साहित्य संमेलन मध्ये आपला सहभाग घ्यावा असे आव्हान स्वागताध्यक्ष व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय संघटक श्री. विलासराव राठोड तथा पत्रकार शंकर आडे स्वागताध्यक्ष साहित्य परिषद यांनी केला आहे.*

सेवालाल जयंती सत्यता

 *संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्सवः विदारक व धक्कादायक सत्य*
             *डॉ. दिनेश सेवा राठोड*
बंजारा समाजाचे प्रेरणा तथा श्रद्धास्थान क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती ही दरवर्षी प्रमाणे दि. 15 फेब्रुवारीला समाजातील लहान-मोठ्या सर्व घटकाच्या सहभागाने मोठ्या उत्साहात शासन स्तरावर  व तांडा-शहरात साजरी करण्यात आली. सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण म्हणून सदर जयंतीला मान्यता मिळाल्याचे सध्याचे स्वाभाविक व सामाजिक चित्र आहे. ही स्वागतार्ह बाब आहे.
जयंती निमित्तांने आपल्या महापुरूषाच्या कार्यांचा, विचारांचा उदोउदो व्हायलाच हवे. जयंती दिवशी संत सेवालाल महाराज क्रांतिकारी  महापुरुषाची रॕली काढून काहीतरी वेगळे प्रदर्शन करण्यापेक्षा जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचे विचार, शिकवण आचरणात आणले तथा त्यांच्या शिकवणीनुसार विधायक कामे समाज हितावह हाती घेतली तर खऱ्या अर्थाने ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी भले करण्या आपले जीवन सार्थक झाले असे म्हणता येईल. 
  जयंती संदर्भात *कविवर्य कैलास पवार सर* यांची काल समाजमध्यमावर प्रस्तुत केलेली एक मार्मिक कविता बरेच काही सांगून जाते. जसे,
*डफडा  छोडन टांडो* 
*डिजेलार  लागो* 
*घरपिचे  वरगणी* 
-केरसारू  मांगो??*
*पंगत पाणी  हारतुरा* 
*झंडा  मोटेमोटे* 
*हारगे  नाचनाचन*  
*बियर बारेम  बेटे ?*
*जयजयकार कररे जेर* 
*वोंदुर  झला  विचार* 
*सेवालाल महाराज*
*लदेनीती  किदो बेपार!*
उपरोक्त काव्यातील आशय लक्षात एकंदरीत संत सेवालाल बापूच्या जंयतीचे समाजातील सध्याचे स्वरूप विशद करते.
कारण म्हणजे जयंतीचा हल्ली दिखावा याला समाजात जास्त महत्त्व दिले जाते.
जयंती निमित्ताने काही तांडा-पाडा शहरातील जयंतीचे समाज माध्यवर व्हायरल झालेले फोटो व व्हिडीयोतुन जयंतीच्या नावाखाली आपली गौरवपूर्ण इतिहास व संस्कृतीचे विदृपीकरण होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. मोठे स्टेज लावून व किती मोठे स्पीकर/डीजे यावरून जयंतीची मान व प्रतिष्ठा ठरविली जाते. काही अपवाद वगळता जयंतीला राजकीय रंग सुद्धा पाहायला मिळतो. जयंतीच्या संयोगाने दारूच्या गुत्यावर गर्दी करणारे लोकं...आता हेच लोकं रस्ता अडवून मोठमोठ्या ध्वनिवर्धकांवर लावलेल्या गाण्यांवर नाचूनच जयंती साजरी होते अशातच धन्यता मानत असतील तर अशल्या जयंतीला अर्थ काय?
 मोठ्या थाटात निघालेल्या मिरवणूकी मध्ये महीला- पुरूष  तरूण मुले-मुली एकत्रित आधुनिक फिल्मी गाण्यावर ठेका धरतात, थिरगतात...नाचतात...! पोटातील तळीरामाने तर जयंतीला अधिकच रंगत आलेली असते? मग संत सेवालाल महाजांच्या आपल्या भविष्यावाणीतील "दार्शनिक बोल" यास काय अर्थ? सोबतच मिरवणूकीतील आमच्या तरूण मुलीचे तर अंगविक्षेप करणारे डान्स यातुन खरेचं यातुन आपल्या बंजारा संस्कृतीचे दर्शन घडते का? आमच्या महीला व तरूणीच्या खांद्यावर/डोक्यावर साधी ओढणी सुद्धा नसते. (आजकाल या नवीन फॕशनचे अनुकरण करण्यात आम्हीच का मागे असू ? ऐकेकाळी आमच्या स्रिया वरीष्ठा समोर डोक्यावरील ओढणीचा पदर खाली पडू देत नसे.) जयंतीतील तरूणीचे अंगविक्षेपकृत नृत्य बघताना लाज वाटते. आजकाल असे जवळपास तांड्या-ताड्यात पहायला मिळते. कुणाच्या वैयक्तिक बाबी विषयी बोलने गैर आहे मात्र सामाजिक जीवनात अशा फालतु बाबींना खतपाणी घालण्याचे काम सध्या समाजात जोमात आहे. खरोखरच आपण जयंती साजरी करतो का? हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.
 अनेक महापुरूषाची आदर्श जंयंती साजरी होताना आपण बघतो. उदा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस १४ एप्रिल एक प्रमुख भारतीय सण व उत्सव म्हणून दरवर्षी भारतासह जगभरात साजरी केली जाते. या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन 'ज्ञान दिन' म्हणून साजरा करते. ज्यामध्ये व्याख्यानमाला. पुस्तक विक्रीचे स्टाॕल, वाचन संस्कृतीला वाव, सांस्कृतिक व ज्ञानवृद्धीला वाव मिळेल अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची चंगळ असते. मिरवणूकीला मूक मोर्चाचे स्वरूप असते. कुठेही धांगडधिंगा नसतो.. आम्ही मात्र इतरांकडुन कधी बोध घेणार ? जयंती च्या कितीतरी दिवस अगोदर मोठे बॅनर त्यालावून त्यात कार्यकर्त्यांचे नाव व फोटो झळकत असतात. आमच्याकडे जंयतीच्या निमित्ताने सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम फारच कमी ठिकाणी पाहायला मिळते. अवाजवी आर्थिक उधळपट्टीने समाज पोखरला जात आहे याचेही भान आम्ही विसरत चाललो आहो. केवळ कर्कष आवजातील डिजेसह मोर्चा काढूनच खरी जयंती साजरी करता येते असे काही नाही.
जयंतीची मिरवणूक असावी मात्र उपरोक्त बाबीला वाव नको. सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे आवाजाचा किंवा रहदारीचा त्रास होईल असे वर्तन होता कामा नये. जयंती निमित्ताने संत सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्रावर विविधांगी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न व्हावे. सध्या समाज अनेक समस्यातुन मार्गक्रमण करतोय,त्यायोगे वैचारिक मंथन घडावे.नव्या पिढीत सामाजिक, ऐतिहासिक  व सांस्कृतिक आदर्शाचे बिजारोपण व्हावे. वक्त्याची भाषणे वा  व्याख्यानमाला आयोजित करता येतील. संस्कृती संवर्धन व वृक्ष लागवडीसारखे काही उपक्रम सुरु करता येतील. आमच्या साहित्यिकांनी/महापुरुषांनी लिहिलेली पुस्तके विक्रीस ठेवता येतील. मात्र हाॕटस्अॕपच्या जमान्यात पुस्तके विकत कोण घेणार?. महापुरूषाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागायचेच नाही तर ही सगळी सोंग कराण्याची गरज काय ? 
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व संस्काराचा अभाव याला जबाबदार म्हणता येईल.
आधी जयंती साजरी करण्यात एकवाक्यता घडायला हवी. प्रतेक जयंतीला तांड्यातील विद्यार्थीच्या शैक्षणिक हिताला पुरक असे विविध उपक्रमाचे आयोजन करावे. लाउडस्पीकर किंवा डिजे वगैरे लावून रस्त्यावर आमच्या तरुण-तरूणीने बंजारा संस्कृतीचे विदृपीकरण करून धिंगाणा करू नये. असल्या धांगडधिग्याने आपले कर्तृत्व सिद्ध करण्यात काय उपयोग? तांड्यातील लग्र कार्यात याची पुनरावृत्ती होत आहे. मोठ्या श्रद्धेने संत सेवालाल महाराजाचे विचार आचरणात/व्यवहारात आणण्यासाठीच जयंतीचे प्रायोजन असावे. समाजाच्या संस्कृतीस ठेच पोहचेल असे काही घडू नये. एकीकडे समाज आर्थिकदृष्ट्या  कमकुवत होत आहे. परंतु दिखावा बडेजाव तसेच प्रतिष्ठा व मान या मध्येच आपण अडकत आहोत. जरी सोशल मीडिया वरून आरडाओरडा केल्या गेले तरी प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याची किती अंमलबजावणी होईल याची कमीच शाश्वती असेल.
बहुतेकांना माझे लिहिने हे अयोग्य वाटेल मात्र हे विदारक, कटू वा धक्कादायक सत्य आहे. माझ्या मते अशा जयंती साजरीकरणाला काहीही अर्थ नाही. खरेतर महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गावरून गेल्यास समस्त मानवजातीचे कल्याणास आपला थोडाफार हातभार लागू शकतो.
संत सेवालाल महाराज यांनी आपली अलौकिक  बुद्धिमत्ता, सत्यनिष्ठाआणि सामर्थ्याच्या बळावर बंजारा गण समाजात बदल घडवून आणले, समाजाला योग्य दिशा दिली. त्यांनी समाजाच्या शुद्धीकरणाचे व प्रशासकाचे काम केले. जगाच्या घटनाचक्रात ते विपरीत परिस्थितीत जगले. आपल्या कर्तृत्वाने
समाजाची पुनर्रचना करीत समाजाला प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण केले.
समाज व संस्कृतीचा जाज्वल्ल्य अभिमान हा संत सेवालाल महाराज जयंतीच्या माध्यमातूनअधिकाधिक वृद्धीगत होत राहावे. याबाबतीत दिसणारी अनास्था ही फार वेदनादायी आहे. आमचा समाज, इतिहास व संस्कृती बद्दल असलेल्या  आस्तिकतेच्या संकल्पनेतील हे मोठे पाखंड म्हणता येईल. 
    *चला तर या पुढे.. संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करू या..  असल्या धांगडधिंगाण्याला वाव न देणारी, व्यसनाधिनतेला प्ररावृत्त करणारी, बेरोजगाराला रोजगाराकडे प्रेरित करणारी, तर महत्त्वाचे म्हणजे संस्कृतीचे विदृपीकरणाला पोषक नसणारी.*
                
      - *डॉ. दिनेश सेवा राठोड*

 

 

 

 

 



News

*Dr. Dinesh Sewa Rathod
 Appointed as the President of Sahitya Parishad, Poharadi



*Dr. Dinesh Sewa Rathod* is an eminent author, teacher, scholar and analyst from Maharashtra State, India. As an English author, he has a distinct international identity. He is closely inspired with the literature of two great scholars, Dr. Shysm Singh Sashi and Bhimniputra Mohan Naik .This association inspired Dr. Dinesh to take up in-depth study and research in the fields of linguistics, culture, history and research. Author's aim in life is to unveil past tradition, history and culture and prominent personality of Banjara community for future generations. 
The author has written a book in the English language titled “GORPAN: The Linguistic Beauty in Gorboli Dialect (A Socio-Cultural Study and Analysis)” based on the Indian Gor-Banjara’s folk literature, glorious history, cultural values ​​, and linguistic beauty. This book is made available to readers on the world’s various web portals. As a result, in a very short period of time the book became very popular in India and abroad and sold widely. So author's book has acquired an important place in the hearts of readers. Besides, the author has published an international English book, VASANTRAO NAIK: A Pioneer in Politics and the Father Of Agro- Industrial Revolution- Volume: I & II based on the life and works of Vasantrao Naik in the year 2020 and Hindi book, VASANTRAO NAIK: Rajneeti Ke Agradoot Aur Krushi-Aaudhyogik Kranti Ke Praneta Pratham Khand in 2021.
As an active member of All India Banjara Seva Sangh, the author actively participates in various cultural and social activities. He is the President of Maharashtra of National Banjara Professors' Association. He has also successfully organized the 5th All India Gor-Banjara Literary Meet -2018 in Mumbai. At present, the author is also making a significant contribution to the Saint Sewalal Nangara Museum which being built at Pohardevi. The author has been awarded the National Banjara Samaj Bhushan Award, Shivneri Award, Teacher Innovation Award, Rashtratna Award and many other awards for various outstanding works in social and educational fields.
Due to the sublime published work, research, distinguished ability, continuous achievement, participation in various national and international conferences, proficiency in social, literary and academic fields and works with the spirit of humanity, the author has been awarded an honorary degree, D. Litt. in 2021.
Dr. Dinesh has authored around ten books including some edited books and written over one hundred fifteen research articles on various subjects for international journals such as linguistics (specially origin & growth of Gorboli- Banjara language), prominent personalities, historical aspect of Banjara tribe, English literature, grammar and changing educational trends. He is prolific writer and multifaceted personality and continues to guide many scholars from India and abroad for their research work.

*Vilas Rathod*

 *National Co-ordinator*
*Rastriya Banjara Parishad*

News

गोरबोली-बंजारा भाषेला घटनात्मक संरक्षण, संत सेवालाल महाराराजांचा विज्ञानवाद व वसंतराव नाईक साहेब यांचा वसंतवाद अंगीकार केल्यासच बंजारा समाजाची सर्वागीण प्रगती शक्य
   - प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड (वसंतकार)

  पोहरादेवी भक्तीधाम येथे राष्ट्रीय बंजारा परिषद द्वारा उद्योजक श्री. किसनराव राठोड यांच्या अथक प्रयत्नाने आयोजित एकदिवसीय  गोर  बंजारा  साहित्य परिषद दि. 29 मार्च ला मोठ्या थाटात पार पडले.
गोर बंजारा समाज हा वैचारिक, साहित्यिक  व सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध सुसंस्कारित, न्यायप्रिय मानवतावादी प्रकृति पूजा वर विश्वास ठेवणारा समाज आहे. या समाजाची संपन्न अशी मौखिक परंपरा, इतिहास आणि संस्कृती आहे. समाज जीवनाचे चिंतनात्मक प्रतिबिंब साहित्य संमेलनात उमटत असते व त्याद्वारे तत्त्वचिंतनाची एक नवी वाट साहित्यप्रेमीं करवी समाजाला गवसत असते. गोर समाज आणि साहित्यिकासाठी हा फार आंनदाचा क्षण ठरला आहे. हजारो साल पडद्यामागे असलेलेला गोर साहित्य हे नवेसाहित्यिकाच्या माध्यमातून  आज समाजा समोर येण्यासाठी  मोठे प्रयत्न आज होत आहेत. ज्या समाजाचे साहित्य अन प्रेरणास्त्रोत दुबळा तो समाज ही दुबळा असतो, साहित्य हा समाज क्रांतीचा टप्पा असायला हवे. साहित्यातुन समताधिष्टित समाज रचनेमधील शोषण मुक्त नवा माणूस   उभा करण्याची प्रेरणा मिळत राहावी. अशा साहित्यकाच्या प्रेरणा शक्तीची आज तांड्याला नितांत गरज आहे.

आमच्या मौखिक साहित्यातील याडी ही समाजाची पहीली साहित्यिक आहे. खरे साहित्य तेच आहे  जे समाजाला सत्याकडून प्रगतीकडे अग्रेसित करते. याच बरोबरच आज समाजातील शैक्षणिक, सांस्कृतिक,  सामाजिक, आर्थिक व राजकिय क्षेत्रा समोर निर्माण झालेली दुरावस्था व त्यावरील विचार मंथन हे आमच्या  साहित्यिक, कवी व सशोधक यांच्या साहित्यातुन सदाकाळ उमटत राहायला हवे.  वैचारिक अधिष्ठान नाविण्यपूर्ण विचाराचे सर्जन व स्वीकार करून  समाज परीवर्तनाचे विविधांगी विचार आपल्या लेखनीतुन साहित्यिक उभे करतो आहे. त्यांच्या कथा, कादंबरी, कवीता, समिक्षा, अनुवाद, संशोधन, ललीत व वैचारिक लेखन आम्हाला वाचायला मिळत आहे. आज शासनाच्या साहित्य अकादमी द्वारा बंजारा साहित्य पूरस्कृत होत आहे... शालेय व विद्यापीठीय अभ्यासक्रमात आमच्या  साहित्याचा समावेश होत आहे ही अभिमानाची बाब आहे. गोरबोली भाषा ही केवळ बोलीच नाही तर मान्य भाषेच्या निकषाने परिपूर्ण भाषाच आहे. हे मी संशोधनातुन जागतिक स्तरावर सिद्ध केले आहे. त्यामुळे आमच्या बोली भाषेला लिपी नसली तरीही  बोलीभाषातुन निर्माण झालेले साहित्य हे ज्ञानपीठ पुरस्कारासाठी सुद्धा  निश्चितच पात्र ठरणार आहे.

"दनं डूबगो काळे बादरीयामं नेकी गमागीये मायारी झोलेम नेकी ढुंडलो सासो वचारेम"
अर्थात गोर बंजारा बोलीभाषा. 
ही बंजारा भाषिक समाजाच्या विकासाचे मूळ सुत्र आहे. ते आचरणात आणून  विचार  करावे लागेल. आमच्या भाषेचा विकासच हे समाजाच्या सर्वागीन विकास व प्रगतीची धार आहे.  बोली भाषिक बंजारा लोक गण समुदायाला सामाजिक प्रतिष्ठा मिळण्यासाठी गोरबोली बंजारा  भाषेला घटनात्मक मान्यता मिळण्याची मांगणी ही भाषिक लोकगण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पूर्ण  करणे ही आजची खरी गरज आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाचे आयोजन होत राहायला हवे. बंजारा बोलीभाषा लिखित साहित्य हे प्रपंचात येणे गरजेचे आहे.. आतापर्यंत आमच्या समाजात वाचन संस्कृती रूजीलीच नाही यी मोठी  शोकांतिका आहे..तांड्यातांड्यात वाचनालय निर्माण होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे.  बंजारा बोलीला भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, ही जुनी मागणी आहे. गोर बंजारा बोलीभाषेला घटनात्मक संरक्षण मिळण्यासाठी आपण  सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. सोबतच बंजारा बहुल क्षेत्रातील विद्यापीठाच्या अध्ययन आणि भाषाविज्ञाच्या कक्षेत संशोधनासाठी गोरबोली भाषेचा समावेश व्हायला हवे. भाषिक राज्याच्या क्रमिक, पाठ्यपुस्तकात अधिकाधिक गोरबोली भाषा साहित्याचा समावेश होत राहायला हवे. मुल्याधिष्टित अद्भुत अशी गोरमाटी, संस्कृती, गोर बोलीभाषेचे जतन व संवर्धन अशा प्रकारच्या साहित्य सम्मेलन परीषदेतून होत राहायला हवे. .

शेकडो वर्षांपासून गोर बंजारा समाजाचा इतिहास आहे. त्यांचे साहित्य प्राचीन आहे. सर्वच राज्यांत असलेल्या बंजारा समाजाची एकच बोली आहे. त्यात हे साहित्य लिहिले गेले. भजन करी, कवी, गायक, याडी-आई यांनी मौखिक साहित्यातुन त्याची जपणूक केली आहे. या साहित्याला पारंपरिक न ठेवता त्याचा विस्तार करावा, गोर बंजारा समाज प्राचीन काळापासून आपली समतावादी, जात, धर्म, देव, अन कर्मकांडमुक्त निसर्गवादी जीवन जगत आहे. आजच्या बदलत्या प्रवाहात बंजारा साहित्यिकांनी गोर बंजारा समाजाचा प्राचीन साहित्याचा शोध करून वास्तव साहित्य समाजा समोर मांडण्याचे प्रयत्न करायला हवे, आणि समाजात आधुनिक स्वरुपाचा विज्ञानवादी, बुध्दिप्रमाण्यवादी अन परिवर्तनवादी साहित्य निर्माण करायला हवे.  "गोरवट गोरुरो राजवट लावा...." हे  क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचे लाख मोलाचे वाड्.मय धन याची   जाणीव आजच्या  पिढीला करून देणे ही आमच्या साहित्यिकाची जबाबदारीची आहे. संत सेवालाल महराराज यांचा विज्ञानवाद, विचारधारा मौलिक बाबी समाजाच्या प्रतेकांपर्यत पोहोचणे गरजेर आहे. तसेच वसंतराव नाईक यांच्या राजकीय नेतृत्वामध्ये व्यापक समाजिक हित, समाजवादी अर्थव्यवस्थेचे कार्यन्वयन, लोकतांत्रिक प्रतिबद्धता व व्यक्ती विकासाचा दृष्टिकोन या चार सिद्धांतानी युक्त असलेला वसंतवाद याचा अंगीकार केल्यासच गोर बंजारा समाजाला परिवर्तनवादी वाटेने चालण्याची दिशा मिळेल असा आशावाद आपल्या दिर्घ अध्यक्षीय भाषणातुन  साहित्य परिषदेचे अध्यक्ष इंग्रजी साहित्यिक- वसंतकार प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड यांनी व्यक्त केला.

परिषदेचे उद्घाटन प्रा. डॉ. गणेश चव्हाण यांनी केले. यावेळी भक्ती धाम निर्माता भगवंत सेवक किसनराव राठोड, तेलंगणाच्या मंत्री सत्यवतीबाई राठोड, तेलंगणाच्या आमदार रेखाताई राठोड, आमदार बापूराव राठोड, महंत जितेंद्र महाराज, प्रा. डॉ. विजय जाधव, डॉ विपीन राठोड,  प्रा. डॉ. माणिक राठोड, कवी बाबुलाल राठोड, साहित्यिक प्राचार्य श्रीमंत राठोड मुंबई, प्रा. डॉ. अशोक पवार, प्रकाश वडते, डॉ. शांतीलाल चव्हाण, बाबुसिंग नाईक, रामबल नायक (हैदराबाद), सिद्धलिंग स्वामी (कर्नाटक) आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार अनंतकुमार पाटील यांना 'बंजारा रत्न' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बंजारा साहित्य अकादमीचे अध्यक्ष शंकर आडे व प्रा. विलास राठोड यांनी सत्रसंचालन केले.

साहित्य परिषद, बंजारा धर्म पीठ पोहरागडच्या अध्यक्षपदी निवड*

*डॉ.  दिनेश सेवा राठोड यांची एक दिवशीय साहित्य परिषद, बंजारा धर्म पीठ पोहरागडच्या अध्यक्षपदी निवड*
 🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️
 आपणास कळविण्यास आनंद होत आहे की *२९ मार्च २०२३ रोजी पोहरादेवी* येथे रामनवमी यात्रा महोस्तव निमित्ताने एक  दिवशीय साहित्य संमेलन (साहित्य परिषद) आयोजित केले आहे  या संमेलनाचे अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. दिनेश सेवा राठोड यांची निवड करण्यांत आली आहे.    
 * इंग्रजी वाङमय चे अभ्यासक, डॉ.  दिनेश सेवा राठोड* हे महाराष्ट्र राज्यच नव्हे तर  भारतातील एक प्रख्यात इंग्रजी साहित्यिक, समिक्षक, शिक्षक, आणि विश्लेषक आहेत.  इंग्रजी, हिंदी व गोर बंजारा लेखक तथा लोकसाहित्यकार म्हणून त्यांची एक वेगळी आंतरराष्ट्रीय ओळख आहे. इंग्रजी साहित्यिक  टि. एस. इलियट, खुशवंत सिंह, डॉ. श्‍यामसिंह शशी आणि लेखक, भीमणीपुत्र मोहन नाईक या महान विद्वानांच्या साहित्यापासून प्रेरणा घेऊन ते साहित्य लेखनाकडे वळले. गोर-बंजारा भाषाशास्त्र, संस्कृती, इतिहास या क्षेत्रांचा सखोल अभ्यास आणि संशोधन करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. गोरबंजारा संपन्न  परंपरा, इतिहास आणि संस्कृती आणि बंजारा समाजाचे प्रमुख व्यक्तिमत्त्व भावी पिढ्यांसाठी उलगडणे हे लेखकाचे जीवनातील ध्येय आहे.
 लेखकाने भारतीय गोर-बंजारा लोकसाहित्य, गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक मूल्ये यावर आधारित *"Bhimniputra's GORPAN: The Linguistic Beauty In Gorboli Dialect: A Socio -Cultural Study &Analysis नावाचे इंग्रजी भाषेत समिक्षात्मक पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक जगातील विविध वेब पोर्टल्सवर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.  परिणामी, फार कमी कालावधीत हे पुस्तक भारतात आणि परदेशात खूप लोकप्रिय झाले आणि मोठ्या प्रमाणावर विकल्या गेले आहे.  यामुळे लेखकाच्या पुस्तकाने जगभरातील वाचकांच्या हृदयात महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे.  याशिवाय, लेखकाने 2020 मध्ये वसंतराव नाईक यांच्या जीवन आणि कार्यांवर आधारित इंग्रजी  भाषेतील,  *VASANTRAO Naik: A Pioneer in Politics and the Father of Agro-Industrial Revolution- VOLUME: I & II* व 2021 मध्ये हिंदी भाषेतील *वसंतराव नाईक:  राजनीती के अग्रदूत और कृषी-औधोगिक क्रांती के प्रणेता- प्रथम खंड व द्वितीय खंड* पुस्तक प्रकाशित केले आहे. 
 अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे सक्रिय सदस्य म्हणून लेखक विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. त्यांनी मुंबई येथे 5 वे अखिल भारतीय गोर-बंजारा साहित्य संमेलन-2018 यशस्वीपणे आयोजित केले आहे. सध्या पोहरदेवी येथे उभारल्या जाणाऱ्या संत सेवालाल नांगरा संग्रहालयातही लेखकाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध उल्लेखनीय कार्यांसाठी लेखकाला राष्ट्रीय बंजारा समाज भूषण पुरस्कार, शिवनेरी पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, रजि.ट्रस्ट, मुंबई द्वारा राष्ट्रीय शिक्षक दिनी "गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न- 2021, केंद्र सरकाराचा   टिचर इनोव्हेशन अवार्ड, भारत सरकार नेहरू युवा केंद्राचा केंद्रीय राष्ट्ररत्न पुरस्कार , Kites Craft Zee production चा  Best Creative & International English Author Of The Year-2021 आणि इतर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 उदात्त प्रकाशित कार्य, संशोधन, विशिष्ट क्षमता, सातत्यपूर्ण कामगिरी, विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, सामाजिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्राविण्य आणि मानवतेच्या भावनेने केलेले कार्य यामुळे लेखक मानद पदवी, डी. लिट. उपाधीने ते सन्मानित आहेत.  
 डॉ. दिनेश राठोड यांनी काही संपादित पुस्तकांसह सुमारे दहा पुस्तके लिहिली आहेत आणि भाषाशास्त्र (विशेषतः गोरबोली- बंजारा भाषेची उत्पत्ती आणि वाढ), प्रमुख व्यक्तिमत्त्वे, बंजारा जमातीचे ऐतिहासिक पैलू, इंग्रजी साहित्य, व्याकरण आणि बदलते शैक्षणिक प्रवाह  यासारख्या विषयावर आंतरराष्ट्रीय नियतकालिकांसाठी अशा विविध विषयांवर एकशे पंधराहून अधिक संशोधन लेख लिहिले आहेत. ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत संशोधन कार्यासाठी भारत आणि परदेशातील अनेक विद्वानांना ते मार्गदर्शन करीत आहेत.
  *डॉ.दिनेश सेवा राठोड सर आपणास खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन*
 🙏🙏💐💐💐🙏🙏
   *श्री.  विलास राठोड*
  *राष्ट्रीय समन्वयक*
 *राष्ट्रीय बंजारा परिषद*


 



 

Speech Poharadevi

 गोर बंजारा साहित्य व धर्म अधिष्ठान समाज विकासेर केंद्रबिंदू 
    -प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड

बोलो राम राम, बोलो याडी माया संगळती की जय, बोलो जय सेवालाल,  वसंतराव नाईक साहेब की जय, बोलो गोर धर्मपीठ की जय....
 
गोरबोली भाषानं आपणे गीदेम साकी साकतर, सन तेवारे मायी परोतानी आजेर संगणकीय आन माहिती तंत्रज्ञानेर युगेर समीयाताणू जीवत रकाडेवाळ मार से दादी दादा से याडी बाप, भाई भेन येनून मारो प्रथमतः नवणं करूचू. 

चराचरेम वास करेवाळ याडी माया संगळती, गोरूरो संत सेवालाल महाराज, जेताभाया, याडी सामकी माता, रामराव महाराज बापू, समाजेर प्रगतीर वाट दकाळेवाळो वसंतरावजी नाईक साहेब, गोर बंजारा साहित्येरो जनक बळीराम पाटील, भटक्या विमुक्तेन आपणे साहित्येर माध्यमेती वाट दकाळेवाळो, प्रा. मोतीराज राठोड सर, समाजसेवक पदमश्री रामसिंगजी भानावत, गोरूर अस्मिता उजागर करावाळो काशीनाथ नायक, येनूर स्मरण करन नंवळ करूचू. सोबतच आत गोर बंजारा धर्मपीठाधीपती बाबूसिंग महाराज, भगवंत सेवक आद. किसनरावजी राठोड साहेब, से संत महंत, आत भक्तीधामेम सजोसजाय सन्मानणीय गोरपीठ, साहित्यीक, साहित्य रसिक कलाप्रेमी, टांडेटांडेर शहरेमायीती उपस्थित नायक, कारभारी डायसान, हासाबी नसाबी, राष्ट्रीय बंजारा परिषदेर से संघटक, कार्यकर्ता, से सांळेसरता भाई, भेनो आन पत्रकार बंधू.... भगीनी..

म डॉ दिनेश सेवा राठोड मार परीचय देयेर वोतरा गरज छेचा. म तांडा जीवनशैली मायीर "कीडी मुंगी सायी वेस, खुटामुंगरीन साईवेस" ये मानवतावादी विचार प्रवाहेम, याडी बाप व सुस्कारीत पण गरीब परीवारेम आचे संस्कारेम घडोवीयो आन वोसो विचारेती जीवनेन जगायेवाळो, लोकशाही धिष्ठीत व्यवस्थाती परीपूर्ण असे तांडा व्यवस्था मायीर एक सेवक छू. 

"गोर छा, गोर करीया गोरुरो राज लाया" ये पार्वभुमी ध्यानेम लेन
 समाजेमं आपण जलमेन आये छा, ओ समाजेनं आपणेन भी कायी तो भी देणो छ ये कृतज्ञ भावनाती गोरूर वातेप म लकतो रूचु, सशोधन करतो. लकतो लकतो ई लकणी मन आतेताणू लियायी. ये लकणीरो सन्मान करन आपण दिने जकोण ये साहित्य परीषदेर अध्यक्ष पदेर बहुमान म लारेर सालेर साहित्य परीषदेर अध्यक्ष आद. जयसिंग जाधव सर येनूर अनूमतीती आणंदेती स्विकार करूछू. समाजेर यी मार सेती मोठो बहुमान छ.
तांडा जीवन जगेवाळ मार सरिके उपेक्षीत साहित्यिकेन आजेर एक दनेर साहित्य परिषदेर अध्यध्यक्षेरो बहुमान आपण मन दिने ये मारे मोटेपणे सोबत आदरणीय भगवंत सेवक, साहित्य प्रेमी किसनभाऊ राठोड साहेब, स्वागताध्यक्ष प्रा. विलास राठोड, पत्रकार शंकर आडे, आद. मामा पि.टी.चव्हाण सर सोबतच राष्ट्रीय बंजारा परीषदेर से संघटक येनूर वैचारिक उंचीर भी ई एक मोठ ओळख छ. 
तांडो' इज ये साहित्य संमेलनेरो केंद्रबिंदू छ. ये प्रामाणिक हेतूती आजेर साहित्य परिषदेर  अध्यक्ष पदेर बहुमान मन तम दिने करन म आपण सेर म प्रथमतः कृतज्ञा पूर्वक आभार मानूचू.

भियावो, अत्यंत संघर्ष करतानी इंग्रजी साहित्येम म उच्च शिक्षण लिदो. इंग्रजी साहित्यिक  टि. एस. इलियट, खुशवंत सिंह, डॉ. श्‍यामसिंह शशी आणि गोर साहित्यिक ,भीमणीपुत्र मोहन नाईक असे विद्वानेर साहित्यिकेर साहित्येकनती प्रेरणा लेन, एक आफ्रिकन केनावट छ. Until the Lion tells the story, the hunter will always be the hero.  Means
Until the lion tells his side of the story, the tale of the hunt will always glorify the hunter.”
 Lion --> African People
Hunter --> People who colonised
As we all know well, the Africa was under the slavery for many years. Most of the people in Africa were poor (and still they are) as a result most of them were illiterate so all the misdeeds they were gone through are not well known to the world. Most of the stories are not in written since they were slaves and illiterate.  आफ्रिका बकम वर्षे गुलामगिरीम वेत्तो. आफ्रिकेमायीर बहुतेक लोक गरीब वेत्ते (आजही छ) परिणामी वोनूपैकी बहुतेक निरक्षर वेत्ते करन वोनूसोबत घडो जोकोण दुष्कृत्य जगेन मालम छेचा. गुलाम आणि निरक्षर  रेयेर कारंळ वोनूर कथा लिखित छेचा..
अर्थात इस कहावत से जो सीख मिलती है वह यह है कि कोई कहानी तब तक पूरी नहीं होती जब तक कि हम सभी पक्षों से नहीं सुनते। जिसके पास आवाज एंव कलम की धार नहीं है या जिसके पास कहानी के अपने पक्ष को प्रकाशित करने का साधन नहीं है, उसे अक्सर हारे हुए के रूप में माना जाता है। ये केनावटेर प्रेरणाती म साहित्य लेखेसामू वळो.

गोर-बंजारा एक (indigenous ancient tribe) येर भाषाशास्त्र, संस्कृती, इतिहास येर  सखोल अभ्यास आणि संशोधन करेर प्रेरणा मन ये विचारेकनतीच मळी. गोरबंजारा समाजेर संपन्न मौखिक परंपरा, इतिहास आणि संस्कृती आन प्रमुख व्यक्तिमत्त्व भावी पिढीन अवगत करेर यीच मार संशोधनात्मक लेखनेर मार जीवनेमायीर ध्येय छ. मुळेम म इंग्रजी भाषामच जादा लेखन करतो रुचू. कातो गोर बंजारा साहित्येन जागतिक ओळख मळान देयेरो मार हमेशा मानस रच. करणच  म भिमणीपूत्र मोहन नाईक येनूर "गोरपान" ये मुळ मराठी साहित्य कृतीर समिक्षात्मक लेखन करन Bhimniputra's Gorpan: The linguistic Beauty in Gorboli Dialect अर्थात " गोरबोली भाषामाईर भाषिक सणगार- सौंदर्य  यी इंग्रजी पुस्तकेर येती जागतिक स्तरेप गोर बंजारा संस्कृती आन साहित्येन खर ओळख मळगी येरो प्रत्यय मन आमेलोच. करन म गोरुर कुळेम मन जनम मळोचो येरो मन सार्थ अभिमान छ.

साहित्य परिषद, साहित्य संमेलन कतो गोर बंजारा सांस्कृतिक जीवनेमायीर यी महत्त्वपूर्ण उत्सव छ. येर येती आपंळ मौखिक साहित्य, संस्कृती इतिहास  गोरबोली बंजारा भाषा बोलेवाळेन एकसुत्रेम बांधेर यी सांस्कृतिक उत्सवेर यी मोठो आयोजन छ. बंजारा गौरवशाली समाज,इतिहास, साहित्य संस्कृतीर सर्जन करेर ताकद यी कोयी धर्मसंहिता, राजसत्तामायी छेचा तो केवळ सजग रेन, समाज संस्कृतीर मर्म ओळखन  साहित्य लेखन करावाळ हामार साहित्यकेर हातेम छ.. करन साहित्यकेर लकनी जर चूकीर दिशाती चलगी तो वोन समाज माफ करेनी..वोर ऐतिहासिक परिनाम आयेवाळ पिढीन भोगू लागच.. करन मार यी मत छ की. हामार लेखक कवीर साहित्येमायीती सामाजिक भान, वर्तमान परिस्थितीमायीर हामार दूराव्वस्थार वास्तववादी चित्रण उजागर वेतो रीय चाय.. आज वो दिशाती साहित्य लेखन वेरोच..ही स्वागतार्ह वात छ. बंजारार जीवन समृद्ध  बनायेर सामर्थ यी हामार मौखिक साहित्येम ठासन भरोच..असे प्रकारेर साहित्य परिषदेर आयोजने मायीती गोर बंजारा समुदायेर एकतार दर्शन घडायेरो, साहित्यिकेर सन्मान करेरो, पेलो ऐतिहासिक काम गोरूरमायी केवळ किसनभाऊ राठोड साहेब कररेच, करते आरेच. असे समेलने मायीर चर्चा चिंतनेमायीती हामार समृद्ध सांस्कृतिक वारसाती संपन्न असो हमार व्यक्तीमत्वेर जडणघडण नक्कीच वेती रेवाळ छ. 

बंजारा समाजेर इतिहास यी संघर्ष आन शोर्य ती भरोभराय छ. समाजेन उच्च कोटीर संपन्न मौखिक साहीत्येर परंपरा छ. 
आजेर  विज्ञान आन व माहिती- तंत्रज्ञानेर उत्कर्ष आन प्रगतीर  मूळेन यी साचेबद्ध सैद्धांतिक सूत्रच जबाबदार छ. जीवनेर गतीती  परिवर्तन सध्य स्थितीती सांगड घालेर काम खरे अर्थेती कोई  कलाकार आन साहित्यिकेर काम रच इच वोर जीवनेर ध्येय रच  साहित्य संपदा जीवननिष्ठ आन मूल्यधिष्ठीत कलार परिपाक रच. सामाजिक जीवनेन  गतिशील करेर प्रगतीर योग्य दिशा दकाळेर काम साहित्यिक करू करच. करन कोई कलावंतेर आन साहित्यिकेर जीवनेमायीर वू एक अखंड साधना रेवू करच, वोर वैचारिक अधिष्ठानेमायीती नाविण्यपूर्ण विचारेर सर्जन आन स्वीकार करन  समाज परीवर्तनाचे विविधांगी विचार आपणे लकनी मायीती साहित्यिक उभो करू करच. करनच वोनूर कथा, कादंबरी, कवीता, समिक्षा, अनुवाद, संशोधन, ललीत व वैचारिक लेखन वाचेन माळतो रच. आज शासनेर साहित्य अकादमीती हामारो साहित्य पूरस्कृत वेरोच.. शालेय विद्यापीठीय अभ्यासक्रमेम गोरूर साहित्यिकेर साहित्य अभ्यासक्रमेम छ..अभिमानेर वात छ.
 गोर बंजारार निसर्ग व पूर्वज पूजक जमात करन वोर वोळख छ. असे श्रद्धास्थानेन समाजवादी विचारेर झालर तयार करन आपणो सर्वांगसुंदर नैसर्गिक मूळ जीवनशैली अनूकरण करेवाळो हामारो समाज छ. बंजारा लोकसाहित्येमायी हे से वात सांबळेम आवच.आसे वैचारीक दृष्टिकोनेती गोर बंजारा साहित्येर दिशा निश्चित करण बदलते कालपरत्वे दर्जेदार साहित्य बार पडणो काळेर गरजेर छ. दर्जेदार मौखिक साहित्ये प्रमांळ आजेर हामार लिखित साहित्येर योग्य दिशा ठरनो वोतराज आवश्यक छ.  

साहित्येर इतिहास देखेतो वेगवेगळे साहित्य प्रवाहेर उदय यी १९६० नंतर दकान पडच जसो दलित साहित्य,ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी, मुस्लिम, जनवादी, विद्रोही असे अनेक साहित्यप्रवाह तयार विदे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरेर लिखित भारतीय संविधानेर कारण, लोकतांत्रिक पद्धत आन न्यायदर्शक विचारेर संस्कारेती आतेर वंचित- बहिष्कृत भटके-विमुक्तही लकेन वाचेन जागृत वेगे. सोतार प्रज्ञा- प्रतिभांती वोनूरो जीवन जगेरो मौलिक हक्केर आंदोलन यी फक्त भारतेर संविधान प्रदान किदो जोकोण अभिव्यक्ती स्वातंत्रे मायीती सोतार  लकनी मायीती उभो किदे. यी वात आपणे भुलतू आव कोणी. 

'बंजारा साहित्ये मायीती भटक्या-विमुक्तेर साहित्य प्रवाहेन प्रज्वलीत करेवाळ, फुले- आंबेडकरी चळवळीर वाःडमयीन मुल्येर संवर्धन करेवाळ आत्माराम कनीराम राठोड, भीमणीपुत्र मोहन नाईक, मोतीराज राठोड, ग. ह. राठोड, याडीकार पंजाब चव्हाण ये से प्रज्ञावंत साहित्यिक तांडा संस्कृतीर जीवंत लेखाजेगा आपणे साहित्ये मायीती प्रगट किदे,  आतराज कोणी भारत वर्षेर बकमसे गोरबंजारा साहित्यिकेन बंजारार सांस्कृतिक जड, इतिहास, मौखिक साहित्य, हजारो वर्षेर आंगेर सिंधू संस्कृती मायीर गोरबंजारार न्याय आन समतावादी  जीवनशैली, सेवालाल महाराजेर वैचारिक आन सैधांतिक विचारधारा, वसंतराव नाईकसाहेबेर व्यक्तिमत्त्वेर अन्वयार्थ साहित्य लकनी मायीती करेम समर्थ वे सके.  शिक्षणेर मूलभूत आधिकार हक्क मळेरयेती हामार उपेक्षित वंचित बहिष्कृत साहित्यिकेर प्रज्ञा-प्रतिभा अंतर्मुख  वेगी आन सामाजिक भान साहित्येमायीती उमटगो. गोर बंजारा समाजेमायीर प्रज्ञा प्रतिभावान साहित्यिक हातेम लकनी लेलदे. 
आज बंजारा साहित्यकेर नवी पीढी समाज आन संस्कृतीरो वैचारिक वारसा समर्थपणाती आंग लेजारेच घंण आणदेर वात छ. 

"गोरवट गोरुरो राज....हामारो तांडो हामार राज......" श्रध्देय सेवालाल महाराजेर ये बचनेरो, ये संकल्प सिध्दीरो ई शब्द सोहळा गोरुरो काशी पोहराददेवी भक्तीधामेप आज संपन्न वेरो छ. ये निमतेती गोरवादी विचारेरो एक पैलू आज आपण पदरेमं पड़ेवाळो छ. देशभरेर तांडोतांड शहरे शहरे मायीती
आपणो फोजफाटा सोबत लेतानी राष्ट्रीय बंजारा परीषदे सरीक सामाजिक संघटन सामाजिक बांधीलकी करन गोर, बंजारा साहित्य चळवळीम सक्रीय वेगोच. किसनभाऊर अथक प्रयत्नेती राजसत्ता, धर्मसत्ता, साहित्यसंपदा मजबूत करेवास  ये गोरपीठेप आपण भी से भाई भेने, डायसाण, डायसाणी, साणेसरता, वचारी, आवळगोवळ, सगासेण  ये निमतेती  एकजाग आयेचा. 

सगाती सगा मळगे सितळ वेगी छाती......! दी दनेर मकामे माईरो, सितळ छाया हेटरो,
 सितळ छातीरे ये बेसका माईरो ई सितळ, चिंतन ई सवारेर सांस्कृतिक चळवळीनं पोषक आसे साहित्य निर्मितीनं प्रेरणा देयेवाळो एक ऐतिहासिक सोहळा  करनं येर गोरूर इतिहासेम नोंद वेयेवाळ  छ. करन मन वाटच यी साहित्य परिषद गोर बोली भाषा अन गोर धाटीर उज्वल भविष्येर ई नांदी ठरीय अस म आशा करूचू.
 भियावो, ... गोर बंजारा साहित्य ई संकल्पना जना मुड्याग आपच जना तांडो, ताडेर घाटी, लोक जीवन, तांडेर विचार विनीमयेर ध्वनी साधन, समाजेर वर्तमान समस्या, कला, नृत्य, वेशभूषा, लोकसाहित्य, गीद अन संगीत ये से वातेरो विचार ओतं अपेक्षित रच.
  गोरूर सेती पेल साहित्यिक यी याडी याडी- छ. भेन छ. अलंकारयुक्त, आशययुक्त,भाषिक सौदंर्येती परीपूर्ण हामारो संपन्न लोकसाहित्य छ.
1) चिकणी सपारी काची केवडेरी बायीये. बाजूबंध गोडा रेशमेरो. विरेणारो घर सब चंदणेरो बायीये. २) विरेणा सोनो पिपळ तारो देश रे. ३)झरमरीयारी लागी झडी नानी मोठी बुंदे पड ४) धरती तोप अमर न कोयी
अमर वेगोय एक चांदा न सुरीया ५)डफ घिरोल, घिरोल रसीया डफ घिरोलर ६)चांदा छपजो रात अंधेरी करजो ७)विरारे दामणेती छुटीया ये बाळदा ८) डगमग डागळो छोरी तारो निचे होळारो खेत
मुटिंक होळा देदये छोरी तारो घंणोच पाकीय खेत. ९) हाळदी माळदी, गाठ गठेळो, सुवामं टेळो, नारे नार, दिवो बाळ, दिवो गो, कचोळो पान, नानक मोती, फुलो वजाड !
१०) तोनं भुरीया दरावूं मुंगामोलं रसली हाटे भरीयं सारी सोनेरी ११) मेना बेटी मारोणी, झरोका बेटो बिचुआ, बिचूआ काटखादोरे मेना मारोणीन! १२) रासडी छडालं रे.... धोळीया वीरेणा तोती छुटो धोळीया मारोजा तारे दामणीरो मेल मोती छुटो मारोजा मारे याडी बापेरो मेल रासडी छडा लं रे धोळीया वीरेणा ... हिंया..! १३)कोडी कोडी माय जोडं जलमी ताडा तोडीरे
संवसारीरो वेडो...! १४) जलम दातान हात जोंडोरे संवसारीरो वेडो...
फेर जलम कोनी आणुरे संवसारीरो वेडो...  
भेनं रोवं सणे तेवा १५) सेमला बांधेरो सेवाभाया केगो लोवड़ी ओड़ेरी म-यामा केगी गोरुण साई वेगी १६) कुकूरी डबीम सोनेरे म-यामा लक लक लेरा लेरी रे गोरमाटी छोड़ मत पेनारी घाटी 

 तांडेर विचार विनीमयेर ध्वनी साधन ई गोर बोलीभाषाज छ. येमायीतीच हामोरो गौरवपूर्ण मौखिक साहित्य हुंड्यांग आयोच. गोर बोलीभाषा, मौखिक साहित्य, संस्कृती, नृत्य, संगीत, येपर तांडा जीवन जगेवाळे लोक गणेर मालकी छ. बंजारा, गोरमाटी... गोर बंजारा, गोरमाटी ई शब्द भाषावाचक छ. गोर बोलीभाषामं बोलेवाळो माटी के गोरमाटी.....! लमाणी, लबाडी, बाजीगर, सुगाळी, गोर बंजारा आसे नाळी नाकी नामेती ओळखायेवाळे गोर गणेर तांडेर ढाडी, ढालीया, जोगी, सनार, नावी शिंगाडया, कमार, जातेर बानो, गेणो, पाडा प्रणाली जरी एक दुसरेती भिन्न विये, तरी पण ये गणसमाजी लोक जीवनेर मातृभाषा ई गोर बोलीज छ. ये से गोर बोली भाषिक लोकमणेर निवास स्थान तांडोज छ. करन गोर बंजारा साहित्येनं 'तांडारो साहित्य' ई भी एक पर्यायी नाम सुसंगत ठरचं.

कुणसीयी भाषा शास्त्रेर खुराक यी मौखिक साहित्य इ  रचं. तांडो ई गोर बोलीभाषा अध्ययनेरो एक विद्यापीठ छ. ई विद्यापीठ जगीये तोज सवारेर पिढीनं गोर घाटी, गोर बोलीभाषा  मौखिक साहित्येरो मुलभूत संशोधन करतु आये, ई विद्यापीठ जगीये तोज गोर बोलीभाषा, गोर घाटी आपणे मूळ स्वरूपेसह जीवत रीये. गोर बोली भाषा मरगी तो समाज, संस्कृती सवार मरन यातना भोगेवाळ छ. गोरुर मौखिक साहित्य, नृत्य, संगीत, कला, सन तेवार यी हामार भावविश्व छ. जीवन जगेरो  तत्वज्ञान केताय, गोरुरो अदभुत जीवन शैलीरो एक  सोतारो स्वरूप छ. शास्त्र छ. तांडो एक अदभुत संकल्पना छ.

तांडो कनायीज थांबेनी, थांबगो जेन तांडो केतू आयेनी. तांडेने नीती छ. तांडेनं गती छ. गीद बोलते रोयरो....गीद बोलतू रमेरो, टेर बोलते गावडी चरायेरो.....सीटी मारन ढोर जनगानीनं पाणी परायेरो ... नैसर्गिक घटकेन मनायेरो ई से तांडेर हालचाल ई 'तांडव' छ. नैसर्गिक घटकेरे सर्जन क्षमतानं गती देयेवाळ अन् कायमं रकाडेवाळ ई अद्भुत संकल्पना कतो तांडो छ."

तांडार नैसर्गिक हालचालीरो नातो नैसर्गिक घटकेती मळतो जुळतो छ, करन नातरो' बोलन कृतज्ञता व्यक्त करेर प्रथा गोर घाटीमें रुढ हूयी छ. निसर्गेन मनायेरो ई गोरगणेर जीवनशैली छ. यी वात इतर कुणसीच संस्कृती म तमेन लाब कोणी निसर्गेर वागणुकीर प्रतिकात्मक अनुकरण हामार मौखिक परंपराम दकान पडच. करन मार केणो छ,  गोरमाटी आणि तांडा जीवन प्रणालीती सजोसजाय हामार मूल्यप्रणाली, विचारधार यीच हामार साहित्यकेर साहित्य चळवळी मायीर केंद्रबिंदू मानन लेखन वेतो रीयी चाय. अस म अपेक्षा करूचू.

टॉलस्टाय, सॉक्रेटीस, गोर्की, गील, सेक्सपीअर, महाकवी कालिदास तथागत गौतम बुध्द, साहित्य सम्राट राजा भोज ये महामानव गोरूर मौखिक साहित्येती घंणे प्रभावित वेमेलेच. यी इतिहासेपरती सिध्द वच. तांडेर विचार धारा, तांडेर मूलभूत संकल्पना, ये महामानवेरे, विचार सरणीम तत्वज्ञानिमा दकान पडच.  

आज तांडो वाचेन भी लग्गो छ, लकेन भी लगगोच. ई घण आणदेर वात छ. साहीत्य एक चळवळ करण समजेवाळ गोरूर कायी साहित्यिकेर नामेर उल्लेख आत अपेक्षित वाटच.
हमारो महान साहित्यिक आत्माराम राठोड,  भिमणीपुत्र मोहन नाईक, डॉ. विजय जाधव, भरकाडीकार डॉ. गणेश चव्हाण, कवी डॉ. विनायक पवार, डॉ. अशोक पवार डॉ. सुनिता पवार, पी. विठ्ठल, डॉ. मोहन चव्हाण, प्राचार्य ग. ह. राठोड, डॉ. विरा राठोड,  काशीनाथ नायक, राजाराम जाधव, प्राचार्य राजाराम राठोड, याडीकार पंजाब चव्हाण, परीवर्तनवादी साहित्यिक डॉ. प्रकाश राठोड,  सुरज बडतीया, डाॕ रमेश आर्य, डॉ. पंडीत चव्हाण, प्रा. विश्वास राठोड डॉ. भांगीया भूकीया, डॉ.धनंजय  नाईक,डॉ. शांतीलाल चव्हाण, कवी प्रा.जय चव्हाण ,डॉ. श्याम सिंह शशी.डॉ. रमेश आर्य (भाषातज्ञ) डॉ. गणपत राठोड, डाॕ केशव फाळके, प्रा. नेमिचंद चव्हाण, डॉ. वसंत राठोड किनवट, जयराम पवार, प्रा.रतन राठोड, कवी सुरेश राठोड , निसर्ग कवी आत्माराम राठोड, डॉ. सुभाष राठोड, डॉ. रमेश जाधव, देविदास मुडे गुरुजी, डॉ. सुनिता पवार,डॉ. गीत कुमार, नथ्थू गोपा चव्हाण, राजुसिंग आडे, युवराज चव्हाण, डी.बी. नायक (कनार्टका) आयवर फजेल्ड (नार्वे) डी. रामा नायक, डॉ. हरिप्रसाद पवार (कर्नाटका) कवी रतन आडे, डॉ. रुक्मिणी पवार, जीजाबाई राठोड, डॉ. वसंत राठोड (किनवट) एकनाथ पवार,  कवी श्रीकांत पवार, कवी निरंजन मुडे, डॉ. श्रीराम पवार, मारोतीया रामचदीया भूकीया, डॉ. आरजूनीया सीतीया भुकीया, कवी मांगीलाल राठोड,  प्रा. रविद्र राठोड, गोविंद चव्हाण (बंजारा पुकार) अमर राठोड (विमुक्त नायक) शंकर आडे (बंजारा टाईम्स) राधेश्याम आडे, मनोहर चव्हाण (पत्रकार) रविराज एस. पवार, (बंजारा न्युज), प्रा. सी. के. पवार (चित्रपट निर्माता)  एकनाथ गोफणे, गायिका शे.साहिन (बंजारा ) शिवाजी जाधव, ,विलास आडे, इन्डिया टी.व्ही. ये से शब्द सैनिक गोर बंजारा साहित्य ठोसपणाती लकरेच, मांडतू दखारे छ. प्रस्थापितेन नवायेर ताकत भी गोर शब्द सैनिकेर लकणीमं आब आवगी छ.
आसे बकमसे साहित्यकेर  साहित्य यी तांडार अद्भुत संकल्पनाती प्रभावित छ. यी वोनूर साहित्ये माईर वास्तव छ. आसे प्रतिभावंत साहित्यिक जगमान्य सिध्दातेरो उगम स्थान तांडेनच स्विकारमेलेच. वास्तववाद, स्वच्छंदतावाद, अभिजात वाद ये तिन्ही मूलभूत संकल्पना तांडेमाईती येनूर जनम वियोच, खरो तो रोमॅटिसीझम (स्वच्छंदतावाद) ई  गोरमाटीर कला, साहित्य, संगीत, शौर्य, अन् बौध्दिक चळवळ करन समजेन हरकत छेचा. हाम जे होळीन लेंगी बोलाचा ये से लेंगी गीद गोर वाडःमयीन चळवळी माईर रोमॅटिसीझम छ. रोमँटिसीझम ये शब्देरो उत्पतीरो मूळ भी गोर बोलीभाषा व्यवहारेमं तंतोतंत लाबचं. ये स्वच्छंदतावादी लेंगीरो उदयेरो कालखंड जर धेनेम लिदे तो रामैटिसीझम ये मूलभूत संकल्पनारो मायरो ई तांडोज ठरचं. रोमॅटिसीझम ये मूलभूत संकल्पनार वणान संदर्भ आज भी गोर लोक साहित्येमं विशेषतः लेगीमं आढळचं. तर्क अन बुध्दीरे परलो 'अद्भुत' ई मुलभुत संकल्पना साहित्ये माईर वास्तव छ. येरो उत्कृष्ट उदाहरण लेंगी छ, करन लेंगीन रोमीटसीझम ई इंग्रजी पारिभाषिक नाम सुसंगत ठरचं.

"पोरी रातेरी थाडी थंडीरं पिंजारा ओ पिंजे दे दे......!
मारी ओडेरी सोडे
थाडीरं पिंजारा .........ओ पिंज दे दूँ.....!!"
ये शृंगारिक लेंगी माईर भाव ई रोमॅटिसीझम ये मूलभूत संकल्पनारो एक उत्कृष्ट नमूना छ.

रोमँटिसीझम ई एक शृंगारिक, लैंगिक, प्रेम भावना भी छ, रोमॅटिसीझम ई मुलभूत संकल्पना गोर लोक साहित्येती, जीवन व्यवहारेती कतरी निगडीत छ,सात नायकेर रोम रोमेमं वास कर जकोण चैतन्य शक्ती बेमार छच्यापरेर रक्षण करचं चैतन्य भाव जागृत करचं ई तांडेर भावना छ. आसे अनेक गोर बोलीभाषा व्यवहारेमायी वाते रूढ छ.  गोर बोलीभाषा अन, जीवन व्यवहारे माई हाम ऐकमेकेन राम रामी घालाचा वू राम यी गोरूर एक उर्जीत चैतन्य भाव छ. राम" ई कला, साहित्य, शौर्य, संगीत अन बोध्दिक चळवळी माईरो एक चैतन्य भावाविष्कार करन भी मुंड्याग आवचं. नायक, गायक्या, येड्या, गायक, भगत, वचारी ये से लोकूमं 'राम' ई एक चैतन्य शक्ती रोम रोमेमं वराजचं हानू एक तांडेर पारंपारिक समजूत छ.

शृंगार, करूण, वीर, शांत, अद्भुत, भयानक, रौद्र, बिभत्स, ये नऊ रसेर स्थायी भावेरो भी खर नायकी यी हामार नायकी  यी गोरू मौखिक साहित्येनच जावच.  करन गोरबोली भाषा यी केवळ बोलीच छेचा तो भाषार से निकष पूर्ण करच.. वास्तव जीवने माई रोमँटिसीझम ये मुलभूत संकल्पनारो जीवडाती कती तोबी अद्भूत नातो छ. ई नातो जीव जनगाणीनं बाटी, चारे पाणी आतराज प्यारो छ. गोरूर अलग आलग नामेपरती  रोमा रोमाणी-गोर लमाणी, गोर माटी गोर बंजारार लोक साहित्येमं रोम रोमेमं रोमांच हूबो करेर अद्भुत शक्ती छ. यी शक्ती जना हामार मौखिक साहित्येमं व्यक्त वच. वू लेंगी नामेरो समृद्ध असो वाड्.मय प्रकार करन.. सिद्ध वच. कला अन वाड्.मय क्षेत्रे माईरो लेंगी नामेरो ई अद्भुत आसो गोर बोलीभाषारो मुक्त आविष्कार, जगेर पूटेपरेर कुणसेच समाजेर संस्कृतीम सापडेनी.
गोरमटी लेंगी माईर रोमँटिसीझम ई संकल्पना पाश्चिमात्य प्रतिभावंत साहित्यिक  इंग्रजी, युरोपीय, जर्मनी भाषाशास्रज्ञ  अभ्यासकेन वोनूर सहित्येमं दखल लेयेर काम पडो. गोर संस्कृती, तांडेर एक उच्च दर्जार सांस्कृतिक मुल्येर जागतिक ओळख यी म मार इंग्रजी पुस्तकेमायीती देयेर मन सुद्धा थोडसेक संधी मळी.. आंतरराष्ट्रीय स्तरेप मार पुस्तकेन प्रसिद्धी मळी. करन म सोतान भाग्यवान समजूचू.. येरो से श्रेय म तांडेनच दूचू.

बणजारा साहित्य सम्राट राजाभोज भोजेनं तांडो मातेपं वटायो. राजा भोजे यी तांडेर सांस्कृतिक मर्म वोळखन तांडेर तर्कसिध्द, विचार न्यायप्रणाली यी वोर  काव्य, व्याकरण, अलंकायूक्त साहित्य येपर शास्त्रीय कसोटीप गोर बोली भाषा मौखिक साहित्येरो घणो प्रभाव छ.राजा भोजेर स्वच्छंदतावाद ई तांडा साहित्ये माईर अद्भुत संकल्पना, तांडेर तत्व ज्ञान, काव्य, कल्पना, लोककथा ये सेरो प्रभाव वोर साहित्येमं दकान पडच. ये वाते ध्यानेम लेन आद. उपजिल्हाधिकारी जयराम पवार सर राजा भोजेप पुस्तक लको. वोनून आबआब महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमीर ये साहित्यकृती पुरस्कार मळो..करन हाम से गोरभाईन  पवार सरेर अभिमान छ.. वोनूर म तम सेर वडीती अभिनंदन करूचू.

  भिमणीपुत्र बापू वोनूर पुस्तकेम एक गीद छ. वु हामार मौखिक साहित्य प्रवाहे मायीरो वू अलंकारीक गीद छ.
 "यूं कूं वडीयं मारोणीये मारी बाळपणेरी परीती ये....!!"
आतं मारोणी कतो सौंदर्य अन ममरा कतो सौंदर्य रसिक सौंदर्य अन रसिक ये दोयी माईरे संवादेरो ई एक अद्भुत काव्यगुण छ.
सौंदर्य अन् रसिक ये दोयी माईरो नातो अतूट छ, जतं सौंदर्य छ ओतं रसिकता अनिवार्य छ. सौंदर्य परेर रसिक प्रेम ई जन्मजात प्रवृत्ती छ. साहित्ये माईती ई वास्तव अनुभूती यी हामार गोर याडी हजारो सालेर आंगड्या हाम रसिके मुंडयांग मेलछांडी छ.
मारी बाळपणेरी परीती ये (प्रिती) सौंदर्य परेर रसिकता ई जन्मजात प्रवृत्ती छ. करन भिमणीपूत्र बापू कच, गोर बोलीभाषा लेंगी भाईरो ई अभिव्यक्त सिध्दांत साहित्येमं बोलीभाषा चालेनी ये मत प्रणालीनं एक जबरदस्त आव्हान ठरचं.

हामार गोर याडी भेनेर ये काव्यदृष्टी सन तेवारे, वायार गीदेमायीती अन अभिजात प्रतिभामायीती व्यक्त विदो जोकोण मौखिक साहित्येन जगेर पुटेप तोड छेचा. गोरमाटी समाज ई जन्मजात कवी मनेर छ. साहित्य संकल्पना भाईरो गोरमाटी ई केवळ जात छेनी, जमात छेनी तो इ एक मानवतावादी सिध्दांत छ. शोषित, वंचित, दुःखी आसे लोक जीवनेनं 'जगणो' सिकाये वाळो, साहित्य अन कला क्षेत्रे माईरो ई एक स्वतंत्र आसो वाड्.मयीन, प्रवाह छ. येज वाड्.मयीन प्रवाहेरो दुसरो नाम छ गोरमाटी, गोर बंजारा.......। यीच साहित्येरो प्रवाह हामार समाज विकासेर केंद्रबिंदू छ. तांडा मौखिक साहित्य ग्यानेरो खजीनो छ, इतिहास, भुगोल, खनीज, खगोल ये घडामोडिरो साक्षी दार तांडोज छ. गीत लेंगी, टेर, नातरो, ओलंग, ढावलो. मळणो, हावेली, वाजणा, डड्याळ गीद ये से तांडेर मालकीर नवलक वाड्.मय प्रकार जगेर पुटे परेर कुणसीज भाषा साहित्येमं आढळ आयेनी. रोती रोती गीद बोलती, सवारेर आयुष्येरो, संवसार, तांगडीर हावाली करन, बळदेर पूटेप बेसन सासरवाडीन जायेवाळ आस अद्भुत नवलेरी अन ई अद्भुत वाड्.मयीन घाटी जगेर पुटेपर कतीज आढळ आयेनी आसे जगजेष्ठ वाडःमयीन घाटीर आपण वलाद छा. ई आपणेसारू एक अभिमानेर वात छ.
आसे नवलक वाड्.मय प्रकारेर, तांडा संस्कृतीरो जागतिक पातळीपं संशोधन वेणू अन गोर बोलीभाषा अभिव्यक्ती ई साहित्येरे मुख्य प्रवाहमं आणू आपणो साहित्य धर्म रेवेन चाये. पाश्चात्त्य स्वच्छंतावादी साहित्यिक आन प्रतिभावंतेपं गोरूर मौखिक साहित्येप घंणो पडो हूवो छ.  
भीयाओ तांडेमायी ज्ञान छ, विज्ञान छ. सिध्दांत छ. एकंदरीत ज्ञान विज्ञान, सिध्दांत, जीवन विषयक तत्वज्ञान अन् शासन व्यवस्थारे बंधनेर ठिकाण तांडो छ. लदेणी" कालखंडेरो येनेरो उद्योग व्यवस्थापन जरी नंजरे हुड्यांग लिदे तो ई सत्यता भी केनी नाकारतू आयेनी. स्वयंशासीत समाज रचनारो उदाहरण 'तांडो' छ....। अनेक ऐतिहासिक घडामोडीरो साक्षीदार करन भी तांडो नंजरे मुड्यांग आवचं. तो लोकतांत्रीक शासन व्यवस्थार सिकवाडी भी छ. सांसदीय शासन प्रणालीरो सिद्धांत यी तांडेकनतीच मळोच. यी वात हामेन कनायीच भूलतायवाळ छेचा. 

पेरलेले उगवते' ई कृषी सिध्दांत मांडेवाळो ई पेलो मनक्या ई गोरमाटीज छ. 
तू कुणसे देसाती आयीये सोनकी.....? तू मेहेर गडेती आयीये सोनकी ....।
मोयनारो दळ भीजेगो ...... तू तिजेरी सोजा लायीये सोनकी
मोयनारो दळ भीजेगो......। 
तीजेर रूपेती कृषी सिध्दांतेरो शोध लागो. येरो स्पष्ट पुरावो ये गोर लोक गीतेमं जीवतो छ. तांडेर तिजे माईती खेतीरो शोध लागो छ. ई कृषी सिध्दांत 'मोयना' कतो मोहेंजोदडो ये संस्कृतीमं विकसीत हूवो खेतीरो शोध लगायेवाळो ई पेलो मनक्या स्त्रीज छ. आसो गतकालीन जीवनेरे चित्रण गोर बंजारा लोक गीदेम् देखेन मळचं ई चित्रण युरोपेताणू विकरागे जे हमारे, गोरमाटी भाई भाईन गोर इंग्रजी साहित्येर माध्यमेती वाचेन मळरोच. यी हामार साहित्येर मोठ उपलब्धी केताय.

  कृषी संस्कृतीरो इतिहास, नवआश्म युगेरे काळे मेहेरगडती सुरु हूवो, कालमाने नुसार सेज संस्कृतीरो विकास देतो गो अन सिंधूर राकेमं जग जेष्ठ आस गोरमाटी संस्कृती विकसीत हूयी. यी संस्कृती जगजेष्ट नागरी संस्कृती  हामार छ. संस्कृतीर जडणघडणेमं पणिनामेर गोरमटीर पूर्वजेर महत्वपूर्ण योगदान छ. यी वात संशोधनेमायीती सिद्ध वेमेलीच. वसाहतपूर्व समाज रचना माईरे नागरी जीवनेरो ई गोरगणेरो कृषी संस्कृतीरो गौरवशाली इतिहास लिपीबध्द वेये वास हामार साहित्त्यकेन आंग आणू  ई गरजेर वात छ.

"गोर कोरून सायी वेस" ई मूल्य व्यवस्था जोपासेवाळे गोर लोक साहित्येनं भाषिक सिमावाद मान्य छेनी. आतं भाषिक व्देष छेनी. गोर बंजारा यी जात धर्म विरहित गण समुदाय छ. तांडा व्यवस्थार मायीर मूल्यधिष्ठीत वैचारीक आचार संहिता इच हामारो गोरधर्म छ. वू कालेनभी आजयी छ.. आन सवारभी रीय.. येच वातेती प्रेरीत वेन हाम आज ये भक्तीधामेर गोरपिठेप एकजाग आयेचा.  भारतेर अखंडता से मानवजातीर एक रूपता जपेवाळो ई गोर बंजारा लोक साहित्य, गोरमाटी संस्कृती ई भारत मातारे रूप सौंदर्य परेर एक सुंदर आसो "गोंदण- खळंणो" छ.
भारते मायीर महामार्ग, रेलमार्ग, कारखाना, मोटमोटे धरण, मोटमोटी माडी हावेली, ये से
गोर गणेर पसिनाती घडे हुये छ. रमतो, नाचतो, गीद बोलतो, भुको तरसो रेन भारतेर आर्थिक, सांस्कृतिक पाया ई गोर बंजारा माटी, मांडो छ. करन इंदिराजी गांधी केतीती क, "बंजारो की अनोखी संस्कृती और बेजोड लोक साहित्यने भारतीय जीवन को एक नया रंग, नयारूप दिया है, इसि लिए मैं चाहती हू के वे अपनी मौलिकता को निरालेपन को खत्म न होने दे।"  गोर बंजारा संस्कृती अन लोकसहित्येर उंचीर ई एक ओळख छ, ई उंची हिंदी साहित्येर सरहद्दीमं भी देखेन मळचं. गोर लोक साहित्येमं ये उंचीर वणान संदर्भ जीवते छ. गोर याडी भेनेर मनन चिंतने माईती वेपडो हूवो ई साहित्य स्वयंभू आसो एक खानदानी सहजोद्गार छ. ये सहजोद्गारेन साहित्येर मुख्य प्रवाहेम लागू गरजेर छ..करन आपण संस्कृती, गोरबोली भाषार संवर्धन जतन करणो आपणे ये पीढिर सेती मोठो काम छ. 

गोर लोक साहित्येरे आविष्कारेनं 'जात' अपेक्षित छेनी, छेडारो कोनारो शोषित मनक्या ई गोर लोकसाहित्येरो केंद्रबिंदू छ.
कडापो इ. गोर लोकसाहित्येर जन्मभूमी छ. शतकानुशतकेरे आंधारे माई परिवर्तनेरो 'पोऱ्या तारा' धुंडेवाळे ये जन्मभूमी परेर से शोषितेरो हामारो साहित्य छ.
एक गीदे यी भावार्थ व्यक्त वच.
"सणं लं फकीरी कायी दलगिरी
सदा भजू हरि हरि ये.....
 कायीजन खाणो सिराये पुरी
कायी जनं सिळे टकंडा मळेनी बायीये
कायी जनं सोणो गादी गलीछा
कायी जनं गोदडी मळेनी बायीये कायी जनं रेणो माडी हावेली
कायी जनं झुपडी मलेनी बायीये।"

सामाजिक विषमता गोर याडी भेनेनं अस्वस्थ करचं अन ये सामाजिक विषमतारे विरोधेमं सणं लं फकिरी.....कायी दलगिरी । असो एक दिल गिरीरो स्वर हामार गोर लोक गीदे माईती साक्षात वचं. संशोधन, गीद, संगीत, बानो, गेणो ये गोर बंजारार जीवन शैली छ. गोरमाटी माईती गीद, संगीत वजा करना के तो ऊ गोरमाटी, गोरमाटी, रेयेनी तो ओर स्वतंत्र ओळख भी नष्ट वजायचं. 

हामारो मौखिक साहित्यरुपी झरा जर हामार लकणी माईती पाझरेन लगे तो शोषण मुक्त समाज रचनारो,सर्वांग सुंदर आसो सवारेरो भारत,  बंळेंण प्रेरणा देयेवाळे ये लकणी माईरो ई सवारेरो साहित्य आज वजाळेम आरोच. आतरी मोठ ताकत हामार गोर लोकगीदेम छ..

से साहित्येपं लोक साहित्येरो प्रभाव पडो हूवो छ. गोर बोलीभाषा साहित्य भी येनं अपवाद छेनी. "धरती, आन धानेती समृध्द वेणू " ई वेदेमाईर आर्येर इन्ती ई सदा गोर आरदासेर सेरेर सव्वा सेर कर याडी ये इनतीपं बेती हुयी छ. ढावलो, मळणो, हावेली, टेर, नातरे, वाजणा, ओळंग, लेंगी ये वाड्.मय प्रकार जग भरेर कुणसीज भाषामं आढळेनी. ये वाड्.मय प्रकार गोर बोलीभाषार स्वतंत्र अस्तित्वेर ओळख स्पष्ट करचं.

झोळी गीद गोरूर समाज मनेर एक भाषा छ, गत कालीन समाज जीवनेर एक अस्सल चित्रण गोर याडी आजे लगस वेला कसालाती साहित्येरे दालनेमं आपणे सारू टांगमेली छ.

जग भुंदणा
तारी याडी गी छ. हाट पाटणा 
तार याडी लायी काचन कोडी 
सरेर आटी लारं फुंदा जोडी 
कुणब्या लोकूरी भेदी माडी 
तारे बापरे, नशीबेमं सनकाडी पिका.. बाळा सोजो ........रे.।

तारे बापरे नशीबेम सनकाडी ई करूण रस अन जोडी, कोडी, माडी, सनकाड़ी ये शब्दालंकारेती सणगारे हुये ये गोर बोलीभाषा सौंदर्य मुड्यांग भाषा अन सौंदर्यशास्त्रेर मींजी गळ जावचं. गोर बोलीभाषार श्रीमती फुंदा, आटी, ठालो ठणको, डावो इंगर ओसे वणान गोर बोली भाषार मालकी शब्द धनेती सिकसीक भरन वतलरी छ. गोरे बोली भाषार ई अभिव्यक्ती, सौंदर्य अन भाषाशास्त्रेर अभ्यासकेन एक आव्हान ठरच. 
गोर बोली ई बोली छेनी, तो एक सौंदर्य संपन्न भाषाज छ, ई एक जबरदस्त पूरावो, गोर याडी मौखिक परंपराती आपणे सारु जतन करमेली छ. गोर वाड्.मयीन संस्कृतीरो ई इतिहास उजागर वेणो. ई काळेर गरज छ. आतराज कोनी तो पंचांग शास्त्रे माईर 'म्हातारा पाऊस' ई संकल्पना सदा' डावो धराऊ पाणी बरसोरे, पाणी मुसळेरी धार' ये लेंगी माईरे 'डावो धराऊ' ये अलंकारिक शब्दती मेळ खावचं

*नंदी माईरे गुंदळारी, ताटी नवी नवी जा 
देवर भोजाईरो रीसणोरे, माटी बोलं कानी जा....?
गोर भोजायीरो ई वाड्.मयीन गराणो भी संत तुकाराम महाराजेर महापूरे झाडे जाती, तेथे लव्हाळी, वाचती' ये अभंगेरे चरणती मेळ खावचं पचं गोर मौखिक साहित्य कतं कमी छ ? ई भी प्रश्न निर्माण वचं तांडो आर्थिक दृष्ट्या गरीब छ, पणन साहित्य दृष्ट्या ऊ सेती श्रीमंत छ. गोर बोली भाषा ई २३ अलंकार, ९ रस, ३ काव्य गुण, शब्दालंकार, अर्थालकारेती परिपूर्ण छ. ओर कनं ओर मालकीरे अलंकारिक शब्दरो भी खजीनो छ. ई खजीनो कुणसीज भाषान आजे लगस लुटतू आयो कोनी छ.
गोर बोलीभाषा ई कुणसीज भाषार उप बोली छेनी, ऊ एक स्वतंत्र आस भाषा अलंकारीत सौदर्य संपन्न भाषा छ. 
बंजारा ढाडी गणेर 'भावन' ई शृंगार, वीर, करूण असे नऊ रसेर स्थायी भावेन जागृत करेर क्षमता रकाडचं करन 'भावन' ई गोरबोली शब्द रुढ हूवो छ. '
"ज्या ध्वनी चिन्हांचा व्दारे माणूस परस्पर विचार विनिमय करतो त्या ध्वनी चिन्हांच्या समष्टी रूपाला भाषा असे म्हणतात."
बोली माईतीज प्रमाण भाषा वेपडचं. भाषा शुध्द अन बोली अशुध्द हानू भाषामं भेद करतू आयेनी. भाषा समृध्दी माईरो गोर बोली भाषारो भी योगदान महत्वेर छ ई भी केनी नाकारतू आयेनी.बोली मरगी तो प्रमाण भाषार समृध्दी भी ओस पडजावचं बोली सवायी प्रमाण भाषा समृध्द, संपन्न वेयेनी भाषा तज्ञ डॉ. गणेश देवीरो केणो छ क, "बोली शिवाय भाषा म्हणजे निरर्थक शब्दांचा ढीगारा". वाना वानार भाषा अलंकारेती, सणगारे हुये गोर बोलीभाषा अभिव्यक्तीनं साहित्येरे दरबारे नाकेबंदी करणू ई परंपरा अन्यायकारक छ. गोर बोलीभाषा मौखिक साहित्य ई लेखन कला अस्तित्वेमं आयेर आंगड्यार वाड्.मय धन छ. भाषार अलंकार धारण करेवाळे गोर बोली भाषान लिपी छेनी करन गोर बोली भाषा संविधान हक्केती वंचित रेणू ई गोर बोलीभाषारो दुर्देवं छ, प्रचंड संख्यायुक्त गोर बोली भाषिक लोकगणेरो दुबळोपणो ई एक संशोधनेरो विषय छ. बोली भाषिक लोकगणेर लोक संख्या 'ई ' भाषानं घटनात्मक संरक्षण देयेरो ई महत्वेरी निकष रेणू ई यी महत्वेरो छ. येर सवायी बोली भाषान न्याय मळेवालो छेनी. गोर बंजारार भाषा समृध्दी, संस्कृती टिकान रकाडेर वियेतो बोली भाषान 8 वी अनूसुचीर घटनात्मक, संरक्षण मळायेवास आब गचब बेसेर वेळ छेचा. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण हाम से साहित्यिकेन लोकप्रतिनिधीन हामार समाजेर सवारेर उज्वल भविष्येवास लढा उभो करेर यीच वेळ छ. हाम ये पिढीप यी मोठ जबाबदारी छ.   
 गोर वाड्.मयीन संस्कृती माईरो 'गीद' ई प्रकार भी भाषारो एक रूप करन पेना प्रचलीत रं. गीद ई पेनारो भाषा व्यवहारेरो मूळ रुप छ. गीद ई गोर बंजारा लोकगणेर जीवन गाथा कतो गद्यकाव्य छ. लेखन कलारो शोध लागेर आंगड्या मौखिक परंपराती आपणो इतिहास, संस्कृती, लोकजीवन जतन करेर पेना एक रं. गीद ई ओज परंपरारो एक अवशेष छ. जेनं वाड्.मय शास्त्रेरे भाषामं गद्यकाव्य केतू आवचं.  वाजणा ई गद्यकाव्येरो एक उत्कृष्ट उदाहरण आज तांडेमं जीवतो छ. 
"म लियूं ये बापूरो नाम, जेरं पचं 'बोलीयू' गीद ...." ये वाड्.मयीन भाषा व्यवहारे माईरो, 'बोलीयू' गीद ई वाक्य येर एक उत्कृष्ठ पूरावो छ.
गोरुरो पेनारो इतिहास, संस्कृती, लोकजीवन धुंडन काडेसारू ऐतिहासिक पूरावेरो एक मौखिक साधन करन गीद मुड्यांग आवचं भाषारो एक मूळ रूप करन गीद लिखित रुपेम जतन वेणू गरजेर छ.

भाषावार प्रांत रचनारे प्रभावेतो गोर बोली भाषारो ई अस्सल रूप आज कुरूप वेतो जारो छ. भाषा शास्त्रेर अभ्यासकेन भूळी खरायेवाळो ई गोर बोली भाषारो शास्त्र संमत रूप करूप न वेणू येर भी खबरदारी आपणेनं आबं लेणू लागे वाळ छ.
गोर बोली भाषा व्यवहारे माईर बकमसे गोर बोली भाषार मालकीर अलंकारिक शब्द घटनात्मक दर्जारी २२ भाषाम दकायनी, ये न्यारे रूपेर शब्द ये गोर बोली भाषार स्वतंत्र ओळखसिध्द करचं, प्रसंगानुरूप भाषाशैली ई. गोरबोली भाषारो एक आकर्षक सौंदर्य स्थळ छ.

सुख सपारी खाल्डार हाट
 धान खावं धणीरो गीद गावं वीररो 
घमसीर जागा कोतमीनं 
नव नायकी जांगडेन....
 प्रसंगानुरूप भाषा शैलीरे ये केणावटेर रूप सौंदर्येनं भाषा शास्त्रेरे कुणसे इंचपट्टीती मोजेरो ? ई मात्र अभ्यासकरे, प्रामाणिकपणान आवलंबन रेयेवाळो छ. गोर बोली भाषारे ये रूप सौंदर्येनं न्याय देयेवास, आज नायक साहित्यिक भिमणीपुत्र मोहन नाईक सोतार लकनी झीझरो छ. साहित्य साधना कररोच ई हामावास भाग्येर वात छ. गोरबोली विषयी वो कायी कच, गोर बोली भाषारो रूप सौंदर्य ई सौंदर्य, शास्त्रेरे आरसाम भी नावडेनी, आतरी ऊं देखणी छ. ओरो रूप सौंदर्य रान गंध केसुला, लांबडी, कासवाडी नाई छ, आज जरी ऊ वाना वानार भाषा भगीनीर शब्देर ठिकळी लगायी हूयी फडकी ओडन साहित्यरे दरबारेम उपेक्षीत विये, तरी पणन ओरो रूप सौंदर्य तल्ली भरो भी करपायो कोनी छ. आज भी ओतरीज देखणी छ. गोरपान छ. करनच भिमणीपुत्र बापू कच "भाषा अन सौंदर्य शास्त्रेरे कसोटीमं उतरेवाळ गोर बोली भाषा अभिव्यक्ती ई साहित्येमं बोलीभाषा चालेनी ये मत प्रणालीनं एक आव्हान ठरचं. गोर गणेर प्रतिभा संपन्न अभिव्यक्तीन 'फोकलोर' ये नामे हेटं साहित्येरे प्रांते माईती हद्दपार करणू ई एक सूड भावनारो एक प्रकार छ."
समृध्द लोकसाहित्येर परंपरा जोपासेवाळे लोकगणेर ज्ञान, प्रतिभा,काव्यकल्पकता लोकसाहित्येर सौंदर्य, लोकगणेर मुल्याधिष्टीत संस्कृती, भाषार श्रीमंती ये से वाते धेनेम न लेता लोकसाहित्य ये शब्देर विवेचन करणू ई न्याय संगत छेनी. बोली भाषा माईर अलंकार, अलंकारिक शब्द, बोली भाषिक लोकगणेर प्रतिभा, सांस्कृतिक वैशिष्ट्य ये से वाते धेनेम लेन 'लोकसाहित्य' ये शब्देर विवेचन वेणू गरजेर छ. से वंचित, दुःखी उपेक्षीत आसे लोक जीवनेर कडापेर प्रतिनिधीत्व स्विकारेवाळो हामारो मौखिक साहित्य छ. गोरलोक साहित्य ई 'गोर' ये संज्ञार भी पर जावचं "कोर गोरुन सायी वेणू" ई ओरो ब्रिद छ.
गोर लोक साहित्येर प्रामाणिकपणाती जर अभ्यास किदे तो गोर लोकसाहित्य ई असंस्कृत लोकूरो साहित्य न रेता एके काळेर प्रगत, आसे जगजेष्ट सिंधू संस्कृतीती नातो केयेवाळे आसे विद्वान, प्रतिभा संपन्न आसे गोरगणेर ई साहित्य छ. ई सप्रमाण सिध्द वचं.
मान्य भाषार से निकषेम पुरोपर उतरेवाळ प्रगत आसे सिंधू संस्कृतीर वंशीय गोरगणेर गौरव शाली गोर बोली भाषानं साहित्येरे  दरबारेमं घटनात्मक दरबाबारेमा प्रतिष्ठा मळणू इज ये गोर बंजारा साहित्य परीषदेर प्रामाणिक हेतू ध्यानेम लेन म अध्यक्ष करन यी एकच वात मांडेवास आत बोलरोचू. 

भीयाओ,आंतेर प्रस्तापित व्यवस्था गोरून जसे नंजरेती देखचं, चोर गुन्हेगार समजचं ओज नजरेती गोरुन केसुला, लांबडी, कासवाडी, बरू ये फुलेनं अन् गोर बोलीभाषा, गोर मौखिक साहित्येनं भी देखचं. "बंजारा लोक साहित्य ई गुढ असंस्कृत, रानटी लोकुर साहित्य छेनी तो बंजारा लोकगीदेरे संगीतेमं 'मारवा' राग छ. ई. डॉ. केशव फाळकेरे संशोधने माई ती सिद्ध वेगो छ. पेना आपणे कनं ओतरी प्रभावी 'लकणी' कोनी रं, आज आपणे कनं लकणीरो एक प्रभावी हत्यार आवगो छ, आपण शोषित छा. वंचित छा, हामार भाषानं घटनात्मक संरक्षण छेनी, निर्णय प्रक्रियाम भी आपणो सहभाग छेनी येर जाणीव भी आपणे शब्द सैनिकेन वेती जारीच. यी आच वात छ. लकणी उदंड वेंगी ओतरीज दिशाहीन वेयेन चायनी. दिशाहिन लकणी ई समाजेर दिशाभुल करचं. दिशाहीन लकणीती लकायो हूवो इतिहास ई समाजेन विकरेर काम करचं. ई भान भी सेन आणो गरजेर छ. तांडा साहित्येर जबाबदारी आबं बडगी छ. लेखकेर वैचारिक भूमिकान भी आधार देणू लागे वाळो छ. सामाजिक चळवळीमं काम करतूवणा सामाजिक चळवळी पेक्षा साहित्य चळवळ जास्त परिणामकारक ठरचं ई भी वात आपणेन ध्यानेम लेणू लागेवाळो छ. सामाजिक ऋण करन साहित्यिकेन एक खुब मोट जबाबदारी आबं हेतुपूर्वक स्विकारणू लागेवाळ छ.
तांडा गण व्यवस्थामं संगीतेर भाषान घणो महत्व रचं. एक ठोळीर डपडार भाषा ई तांडेमं कोयी तो भी समागो वेणू येर संकेत दचं. डपडार ठोळी जर शेक भी हूकगी तो गोर याडी भेने लगेज केदचं क, डपडा वजायेवाळो कोर
छी क, गोररे ....? गोरुर संगीतनं सोतारो स्वरूप शास्त्र छ. संगीतेन सोतार भाषा छ. डोडो नंगारा गप्ती नंगारा बंब नगारा, नंगारार ये संदेश वाहक संकेत हरेक गोरमाटीन समजणू ई बंधनकारक छ.

भीयाओ ?
गोर धाटी ई निसर्गपूजक छ. एक वात ध्यानेम रकाडो, गण समाजी लोक जीवनेमं धर्म, मंदीर संकल्पना रयेनी. संत सेवालाल यी मंदिरेम बसारेर विषय न रेता वू मातेम बसारेर विषय सदा रेयेन चाय..का सेवाभाया कतो एक महान क्रांतिकारी, विचारधारा अन तत्वज्ञान छ. पण आपंळ कुणसे वाटेती जारेचा येपर मंथन वेणो गरजेर छ. निसर्ग इज ये लोकगणेरो रहस्य छ. निसर्गेती बेईमान वेताणी मानव प्राणीन आपणो विकास साधतू आयेनी येर आकलन सेर आंगड्या गोरमाटीम हूवो छ. करन.... ई निसर्गे विषयी कृतज्ञ भाव गोर मौखिक साहित्ये माईती उमटो हूवो छ. आज देखा देख लोक भौतिक सुखे लारे लागणे, निसर्गेती बेईमान देगे ये बेइमानीरो फळ आज जगेन मोगेर पाळी आरी छ. निसर्गेन सरन जाये सवायी आब गती छेनी. करल २२ एप्रिल ई दन Earth day आज हाम मनारे छा. ई थिअरी सदा तांडेरज छ.

'पेलो मंडोये नाम वे मारी धरतीरो लेस्यायें' धरती वाडीनं सरण जायेर ई संकल्पना गोर मौखिक साहित्येमं हाजारो वरसेर आंगड्याती रुढ छ. "वीरेणा मत कटाओ झाडी सागूनारी।" पर्यावरणे समतोल कायम रकाडेर शिकवाडी देयेवाळो ई गोर मौखिक साहित्य विज्ञानवादी साहित्य छ. गोर गणेर 'देवक' (टोटम) ये निसर्गेती मळते जुळते छ.
"तांडेर मूळ संस्कृती अन मौखिक साहित्य ये निसर्गवादी विज्ञानवादी साहित्य छ. निसर्गवादी कतो विज्ञानवादी साहित्य इज खरो परिवर्तनवादी साहित्य करन आंग आयेन चाय. "
'नातरो' नामेर गीदेमाईर 'नवण' भी धरती, मेलीया, गावडी, भेसी, छेळी ये पशुप्राणीन छ. पशूप्राणीन 'नवण' करेर ई जो अवैदिक विचार नातरो माइती प्रकट वचं ई एक अत्यंत प्रगत अन उन्नत आसे सांस्कृतिक पातळीर ओळख छ.

धरती याडीर उदरभरण करेवाळे 'वकोल्डीनं' धोकणू ! जीव जनगानीनं सायी वेणू. ! भुकेन बाटी, तरसेन एक लोटा पाणी..! ई गोरुरजीवनशैली कतो ई 'नेकी छ, नेकी ये मानवी मूल्येन जपणू ई गोरगणेर 'भीती' छ.
" नेकी गमागये मायारी झोलेम नेकी धुंडलो सासो विचारे....."सत्य सवायी तरणोपाय छेनी. ई सिकवाडी ई गोर धर्भ ये मौखिक साहित्यमं आढळचं  सत्य इज नीती छ, गोरगणे भाई ये पेलो वाड्.मयकार बापू सेवालाल महाराजेर ये वचनेरो इज अर्थ बापून अभिप्रेत छ.

नेकीर ई भाषा जना आपण तांडेमं सामळाचां जना मानवतावादी मूल्य व्यवस्था जोपासे वाळो तांडो आपणे नजरे हूड्यांग हूभोरचं. धरम कतो भीक्षा ई अर्थ गोर बोलीभाषा व्यवहारेन अभिप्रेत छेनी. 'धरम' ई एक नेकी नामेरो जीवन व्यवहार छ. ढालीया, ढाडी, कमार, नावी येनेनं जो वाया नातरारे हासाबे माई' धरम करेमं आवचं ई ओनेरो पारिश्रमिक मोबदला रचं. ई मोबदला 'हासाब' नामेर गणसंख्या ठरावचं. ई धरम कतो भीक्षा वेयेनी परिश्रमीक मोबदला कतो धरम लेयेवाळो 'नावी' जर विये तो नायकेनं ऊ आरसा दकाळण अन नायकेरे बंद मुठीती ऊ परिश्रमिक मोबदला स्विकारणू ई एक नेकी छ . प्रत्येक मनक्या आप आपणे कामेम नेक रेणू ई एक मूल्याधिकृत जीवन व्यवहार गोरधाटी सिकावच.
पसीना गाळन मेहनतेर बाटी खाणू
"कोळे माईरो कोळ भूकेनं देणू
गोरुर जीवन, मूल्य व्यवहार छ. तंगन खाणू, पणन मांगन न खाणू
ओजे बोजेती रेणू......ई गोर केणावट 'ओज ' अन् 'बोज' कतो वीर अन् नम्रतार निदर्शक छ. ओज ई शब्द भाषा शास्त्रे माईर प्रासाद, माधूर्य, ओज ये काव्यगुणे, पैकी एक वीरयुक्त काव्यगुण छ. स्वाभिमानेती मर्देवांग रेणू, प्रसंगी केरी उपकारेर बोजा भी न भूलणू आसे नेकीर सिकवाडी ई केणावट दचं.
जीव जनगानीती हीत संबंध जोपासेवाळो, कोळबटको खायेवाळो, कोळे माईरो कोळ भूकेने खरायेवाळो अन् आयत खाऊं प्रवृत्तीती कोसभरो छेटी रेयेवाळो, आसे नेकी धरमेती रेयेवाळो माटी ऊ... गोरमाटी छ ।

पणन ये मानवतावादी मूल्य व्यवस्था जोपासेवाळे मुल्याधिष्टित गोर धाटी अन् गोर मौलिक साहित्य ग्लोबल करेम आपण कमी पडरेचा. आतज आपणो सांस्कृतिक पतन हुवो. जगभरे साहित्येर पंगतेम बेसेर लायकी गोर मौखिक साहित्येमं छ. गोर बोलीभाषा मौखिक साहित्येर लायकी सिध्द कोसींस हाम साहित्यिकेन करतू रेवू लागेवाळ छ. आज बकमसे परीवारेमा याडी बाप बालबच्याती कोरीकोरेर भाषा बोलच..शहरेवासी गोरमाटीम येरो प्रमाण जादा छ..हनूच करते रीया तो गोर बोलीभाषार पतन वेयेन वेळ लागेवाळ छेचा. मौखिक साहित्य ई समाजशास्त्र छ मौखिक साहित्ये माईतीज सामाजिक मन, विचारधारा, गत कालीन लोक जीवनेरो मुंडो आपणेन देखेन मळचं इज आपण भुलगेचा.

मुल्याधिष्टित गोर संस्कृती, गोर बोली भाषारो सौंदर्य तांडेर अद्भुत संकल्पना ये से ग्लोबल करेवास भारतवर्षेर बकमसे गोरमाटी इंग्रजी साहित्यिक कररेच यी मोठ उपलब्दी छ. तांडो, गोर लोक सहित्य ये आब विश्वव्यापक वेयेन घण दन लागेवाळ छेनी. गोरुरो एक सुंदर रोमॅटिसीझम तांडो जगेन देखेन मळेरो छ. ई आपणो प्रबळ आशावाद सार्थ ठररोच. 
सिंधू संस्कृतीर सांस्कृतीक मुल्यं आज भी तांडो जतन करमेलो छ. "कोर गोरुन सायी वेस...। ई विचार सरणी यी ये संस्कृतीर देण छ. लदेणी करतू करतू  गोर बंजारा भारतेरे अनेक, राज्येम देशेम स्थीर वेगो आज ओ बंजारा अलग अलग नामेती ओळखावचं. 
सिंधू संस्कृतीरो वारसा जपेवाळो गोरमाटी नाळी नाळी नामेती जगभर विकरागो. भारतेमं कती जात तो कती जमात तो कती
"विमुक्त' नामेरा डींगरो गळेम घालन भटकंती कररो छ. आज जगभर विकरागो जकोण गोर बोली भाषिक लोकगण जर भारतेमं टकन रेयेवाळो रं, तो भारतेरो राजकीय, सांस्कृतिक, औद्योगिक
चेहरो एक नाळी रूपेमं आपणेनं आज देकेन मळेवाळो रं. ये इतिहासेती आपणेनं कायी धडा लेयेर छ क, कोनी, कं. भारतेरे गोर गणेन आजी विकरायेर छ ? ये गंभीर प्रश्नेप असे प्रकारेर साहित्य परीषद आन सम्मेलनेमायी चर्चा वेती रेयेन चाय.

विमुक्त ये संज्ञाती पूर्वाश्रमीर चोर गुन्हेगारीर ई ओळख सिध्दवचं विमुक्त ये संज्ञाती गोर बोलीभाषारो अस्तित्वभी धोकेम आवगो छ. गोरबोली भाषा मरेन ई भी एक मानववंशीय शास्त्रीय कारण भी कारणीभुत छ. गोर बोलीभाषिक लोकगणेन सामाजिक प्रतिष्ठामळे सवायी गोर बोली भाषारो संवर्धन वेयेवाळो छेनी. विमुक्त यी संज्ञा लारेरो प्रस्तापित व्यवस्थारो ई कावा समजेन हामनेनं 75 वरस लागगे ई हामारे शैक्षणिक चळवळीरो विजय क पराजय ? इ. भी एक संशोधनेरो विषय वेगो छ.

गोर शब्द सैनिक करन हेतु पुर्वक, आबं आपणेन स्विकारणू लागेवाळ छ. "जे समाजेर साहित्य अन प्रेरणास्त्रोत दुबळो रचं, ऊ समाज भी दुबळो रचं.....!" साहित्य ई समाज क्रांतीरो टप्पा रेयेन चाये साहित्ये माईती समताधिष्टित समाज रचना माईरो शोषण मुक्त नवो मनक्या हूबो करेन प्रेरणा
मळी चाये, आसे साहित्येर अन प्रेरणा शक्तीर आज तांडेन नितांत गरज छ. साहित्य संमेलन परिषद ई भाषार जत्रा रचं. भाषा व्यवहारे माईती भुलाडी पडगेजकोण शब्द अन भाषा व्यवहारे माईर प्रचलित शब्द येनेर मळाभेट ये भाषार जत्रामवेती रचं. साहित्य संमेलनेर माध्यमेती गमागे जकोण शब्द जर भाषा व्यवहारेमं होटो आताणी रुढ वेगो तो बोलीभाषा श्रीमंत, समृध्द, संपन्न वे सकचं इज साहित्य संमेलनेरो मूळ हेतू रचं भाषारो विकास ई ओ भाषिक लोकगणेरो विकास रचं हानू भाषा प्रेमी अभ्यासकेरो केणो छ." जना आपण गोर बंजारा साहित्य संमेलनेर वाते कराचा जना ढाडी, ढालीया, जोगी,
सिंगाड्या, सनार, नावी ये से गोर बोली भाषिक घटकेर विकासेर बांधीलकी भी स्विकारणो ओतं अपेक्षित रचं.

परिवर्तनेर नामे हेटं गैर गोर बोली भाषिक लोकगणेरी कुंडीनं आपण गोंळणी तांडरी करन हासी खुसीती स्विकार लेरे छा, पणन तांडेरी ढालीया, ढाडी, जोगी, सिंगाड्या ये गोर बोली भाषिक घटकेरी छोरी आपणेनं गोण्णी करन चालेनी, गोण्णी करन आपणेनं कोरी चालच पणन गोरी चालेनी, आजी आपण उपरेती 'जय संविधान' केते हिंडरे छा. गोर बोली भाषिक गोरगणे माईर ई विषमतार दरी कूं कमी करतू आये ? ई एक गंभीर प्रश्न आज आपणे मुड्यांग हूबो वगो, छ.

"गोर बोली भाषिक गोरगणे माईर ढालीया, ढाडी, सिंगाड्या, जोगी, नावी ये वंचित घटकेन सामाजिक प्रतिष्ठा मळणू" ये वंचित घटकेरे दबे हूये आवाजेन भाषा मळणू, येनेम रोटी बेटी व्यवहार वेणू ये घटकेरो कडापो शब्दबध्द वेणू ई आपणो साहित्य धर्म सवारेरो नवे समीयारो नवो जाहिरनामा रेयी चायें. ई नवे समीयारो नवो वातावरण गोर बोली भाषा, गोर संस्कृती, परंपरा, टकान रकाडेवासुं पोषक रेयेवाळो छ. "

"ये साहित्य संमेलनेरे प्रेरणाती मारो सूतो वो समाज थोडसेक जरी हालगो तो सवारेर ये परिवर्तनेरो लढाईरो मध्यबिंदू साहित्य परिषद ठरेवाळ छ. ई अतिशयोक्ती छेनी तो एक वास्तव रे वाळ छ. आज मारो समाज वाचेन लग्गो. साहित्येन समजेन लगगो, लकेन लगगो करन म दावो कररो छू .....! "
 डॉ. बाबा साहेब आंबेडकर कचं क "ये देशमं शोषित, वंचित, उपेक्षित, दुःखी आसे लोक जीवनेरो खुप मोटो जग छ. ओनेर, जीवन उन्नत करेसारू आपणे लकणीर धार तेजस्वी करो ईज खर
मानवता छ." पणन दुर्देव तमारो हामारो क, साहित्य क्षेत्रे माईर ई मानवतान सिद्ध करेन कतीतरी कमी पडरेचा. येपर मंथन करणो गरजेर छ. पशु पातळीपं तांडा जीवन जगेवाळ गोर याडीरो ढावले मायीती हाजारो सालेती गोर याडी रोती आयी छ. व्यवस्थार कडापो मांडती आयी छ. रोयेरो विषय ई सुध्दा साहित्येम उमटेन चाय. 

गोर गणेर आसूनं न्याव देयेवाळो नायक अभिजन साहित्येनं मळेन चाय. हामार याडी बापेरो ये देशेसारू गळो हूवो पसीनारो चित्रणं, ये देशेसारू ढळोहूवो आसूरो चित्रण, ये देशेसारू रडो हूवो लोईरो चित्रण,  साहित्ये माईती उमटेतो रीय चाय. चोर गुन्हेगार करन मार गोर याडी बाप साहित्य क्षेत्रेमं भी उपेक्षीत रेगे. यी शोकांतिका छ.
गोरुरो कडापो आजेताणू दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्येरे दरबारेमं पूचेन चाय.भटके विमुक्त, दलित, आदिवासी,
ग्रामीण साहित्येरो केंद्रबिंदु समान छ, पणन ये समान केंद्रबिंदुरे साहित्येम भी हामार नाकेबंदी वेगी. अभिजन साहित्य प्रांते माईती भी हाकालपट्टी वेगी, हामार असली मुंडो हामनेन कुणसीज साहित्ये माईती दखारो कोनी नाकेन मोती भारी वेगी, जना ई नाळी चुलो हाम मांडरे छा. हामनेन भी हामार मुंडो हामार साहित्ये माईती देखेन मळणू ई अपेक्षा वाळगण साहित्य लेखन वेयेन चाय.

हामार मुड्यांग हूबो जकोण हमारो भी साहित्य ई हामोरो छेनी आतं भी घुसखोरी वेगी ये माईरो कडापो सदा हामारो छेनी कायी. कायीतरी मोडतोड करन साहीत्य बार पाडीया तो वो साहित्येन समाज स्विकारेवाळो छेचा.. यी भी वात हामेन ध्यानेम लेवू लागेवाळ छ. हामारो सेवालाल महाराज ई गोरगणे माईरो पेलो 'वाङ्मयकार' छ. इतिहास पुरुष छ. ये क्रांतीसिहेर ढाल तलवार हाम मोडतोड करेन आंगपाच देखरे कोणी, अन ओर दातळा करताणी गामोगाम हाम साटार कारखाना पोसेसारू डगरे डगरे हिंडरे छा. आतज हामारो वैचारिक पतन हुवो. येपर विचार करेन केरीकण वेळ छेचा.

सवारेरो गौरवशाली तांडो जर सवारेर पिढीर हावाली करेर विये तो सेवालाल महाराज आपणेन आब घरे घरेरे कवाडे ताणू पूचाणो गरजेर छ. येरो भी भान हामारे लकणीन लेवू लागेवाळ छ. ओर सवायी परिवर्तनेर भाषा फोल ठरेवाळ छ.

गोर घाटीमं गावण्यार भजनी मंडळ ई, प्रबोधनेर एक उत्कृष्ट चळवळ छ. (मुकाबला वोन अपवाद छ) वीर रसयुक्त पोवाडारो प्रकार भी गोर साहित्य चळवळीनं जलमेन आयी चाय, गोर गावण्या, गोर साहित्यिकेन आबं काळे नुसार बदलेन चाये. सामाजिक चळवळीर नेतृत्व करेवाळ लकणी भी आज दिशाहीन वेती जारी छ. गोर साहित्यीकेर लकणीर दिशा एक रेयी चाये, 
भियाओ.....!"साहित्य अकादमी दिल्ली गोर बोलीभाषा अन संस्कृतीनं खोळेम लेलदी छ. ई आपणेसारू पण आणदेर बात छ, पणन लोकसंख्या नुसार आपणे कनं आज भाषा छेनी, दनेती दन भाषिक संख्या घटती जारी छ. ओती गोर संस्कृती भी धोकेम आवगी छ. आरक्षणे आतराज गोर बोलीभाषा भी महत्व वाटी चायें गोर बोलीभाषा सारू कती आंदोलन हुवो छ ई भी सामळनीमं छेनी गोर बोलीभाषाती हामारो पेट पोसायेनी ई हामार उदासिन वृत्तीज गोर बोली भाषा भुलाडी पडेन कारणीभूत ठररी छ. "

गोर लकणी भी गोर बोलीती बेईमान येगी, करन गोर बोली भाषारे खांदेपं रमे कुदेवाळ गोर संस्कृती आज वछाणेपं मंण्णरो कडापो भोगरी छ. भारते माईरी ७८० भाषापैकी आयेवाळे पाच दशकेताणू ४०० भाषा मरेवाळी छ. जागतिक सर्व्हे माईती ई सिध्द वेगो छ. भाषा, प्रेमी डॉ. गणेश देवीरो ई गंभीर इशारो ई डिलेपरेर रुंवाडा हुबे करदचं. ये भाषिक वघमेरो गंभीर परिणाम भी आपणेनं भोगणू लागेवाळो छ.

'जगणो', अन 'जीवन दृष्टीम' सलोखा अन आलुकायी रीये तो ये दोवेरारे मिलनेती जीवन व्यवहार सुंदर रीये अन केसुला नायी मोराय. ई एक वैश्विक जीवन विषयक तत्वज्ञानेरो संकेत यी गोरुर विचार धारा लार छ. “कोर गोरून सायी वेस" ई गोरमाटी संस्कृतीरो ब्रीद छ, गोर लोकसाहित्येन जात अपेक्षित छेनी. " गोर बोलीभाषा व्यवहारे माईर रुढी (परंपरा), धाटी (संस्कृती) ये शब्द सदा प्रवाहात्मक-गतिवाचक सिध्द वचं. गोरमाटी संस्कृतीर कोर गोरून सायी वेस...ये मानवतावादी सिकवाडीती गोर संस्कृती आजेतांळ टिकन छ.
स्वातंत्र्य मळेर बादेमं भाषारे निकषेपं राज्य निर्मिती हयी. जे भाषानं लिपीरं, मुद्रित साहित्य रं ओसे भाषानं स्वतत्रं राज्येरो दर्जा देयेम आयो, ये व्यवस्थाती ये देशेर मूळ निवासी रेताणी भी मौखिक साहित्येर समृध्द परंपरा जोपासेपाळो गोरबोली भाषिक गोरमाटी ई कुणसीज मलकेरो कोनी से ओरे भाषान भी मलक कोनी मळो भाषावर प्रांत रचनाती मराठी, कानडी, तेलगू, गुजराती ये से प्रंतिय भाषा गोरगणेर पेट पोसेवाळी मासीयाडी ठरगी. तो भी हाम देश तोडेर भाषा कनायीज कोनी किदे.  भारतेर अखंडता, से मानव जातीर एकरूपता जपणो ई हामारे गोर संस्कृतीर सिकवाडी छ. निवळ पेट पोसेसारू गोर संस्कृतीक अभिवचनेती हाम बेईमानी कोनी किदे, सगी याडीपं जतरा प्रेम कराचा ओतरज प्रेम मासी याडीती करते आरे छा.  
 गोर बोलीभाषा मरगी तो गोर संस्कृती माईरो, गोर बोलीभाषारो एक अदभुत आसो वैश्विक जीवन विषयक तत्वज्ञानेरो संकेत भी मर जाये. गोर गोलीभाषा ई दनेती दन संकरीत वेती जारी छ. बोली भाषिक लोकगण सामाजिक प्रतिष्ठारे परिघे भारं फेकातो जारो छ ओनेर बोलीभाषा सदा दुर्लक्षित वेती जारी छ. ये व्यवस्थाती बोलीभाषा आज मंण्णेरे कडापो भोगरी छ. येर जाणीव भी आबं बोलीभाषिक लोकगणेनं वेरी छ. बोली भाषिक लोक गणेनं सामाजिक प्रतिष्ठा मळणू ओनेर भाषानं घटनात्मक संरक्षण मळणू ई मांगणी जर बोली भाषिक लोकगण साहित्य संमेलनेरे माध्यमेतीच पूर्ण  करेर खर गरज छ.  
गोर बोलीभाषारो ई सौंदर्य अन मुल्याधिकृत ई गोर संस्कृती जना साहित्ये माईती सवारेर पिढीन वाचेन मळीये तो हामार बापदादाज ये गोर संस्कृती अन गोर बोलीभाषार मारेकरी छ करन किय. आज आपण आपणे बापदादार धबकार देन कृतज्ञता व्यक्त करेर छा. आपणेनं ई सवारेर पिढी धबकार भी देयेवाळ छेनी. येरो भान आज आपणेन आणू गरजेर छ.
भाषा निर्मितीरे प्रवासे माईरो पेलो शब्द "याडी "ई गोर बोलीभाषा शब्द तत्सम, तद्भव, परभाषीय ये शब्दसिध्दीर भी परलो शब्द संस्कृत-मातृ लॅटिन मेतर, इंग्रजी -मदर, जर्मन, मन्तेर, फारशी, मादर, ये परभाषीय शब्देती भी "याडी" ये शब्देरो नातो जळेनी. 'याडी' ई गोरबोली शब्द देशी छ. हाम ये देशेर 'नेटिव्ह सन्स' छा. आदिम छा. याडी ई शब्द ओरो
सेती मोटो पुरावो छ. गोर बोली भाषा व्यवहारे माईरो 'याडी' ई आवडा ताकतेरो शब्द आज गोरबोली भाषा माईती हध्दपार वेरो छ. ई एक चिंतारो अन चिंतनेरा विषय छ.

"गोर बोलीभाषा" ई गोर गणेर मातृभाषा छ. मातृभाषाली बेईमान वेणू ई जलम देयेवाळे याडीरे दुधेती बेईमानी करे आवडा गुनो छ आसे आपराधीनं सवारेर पिढी कनाईज माफ करेवाळ छेनी ई भी आपणेन भुलतू आयेनी.
गोरूरो समाज शास्त्रेरो यी सिध्दांत छ की से वेन भळन कमायेरो अन ओ कमाईर वेटा पाडन से वेन ओनं वेटन लेलेरो ये अदिम प्रथारो अवशेष आज भी तांडेरे 'ओरी बकरी' प्रथामं जीवतो छ. येड रमती माईर कमायेहुये मासबंदेर वेटा पाडन ओनं से सेन वेटा पाडन वेटा लेयेरो ई पाषाण युगे माईरो अवशेष आज भी तांडो जतन करमेलो छ.  
गोर बोलीभाषार ई स्वतंत्र ओळख आज आपणेनं भाषा व्यवहारे माईती उमाटती रीय  चाय. गोर बोलीभाषार ई स्वतंत्र प्रतिमा आपणेनं धेनेम लेणू लागीये.  
गोरबोली शब्दकोश, सचित्र शब्दकोश केणावट, साकी, साकतर, ओळंग, नातरो, वाजणा, टेर, लेंगी, गीद, गीत, दोयरा, मंण्णो, ढावलो, हावेली, लोककथा ये से लिपिबध्द वेणू गरजेर छ. गोरमाटी बोलीभाषा ई ओ भाषिक समाजेर विकासेरो मूळ सुत्र छ.गोरमाटी बोलीभाषा लिखित प्रपंचेम आणू गरजेर छ. मातृभाषा धाटीरो संवर्धन रक्षण करणू ई  हामारो घटनात्मक हक्क छ. गोरमाटी बोलीभाषानं घटनात्मक संरक्षण मळणूयेरसारू सेर सामुहिक जबाबदारी छ. बंजारा बहुल क्षेत्रेमाईर विद्यापीठेर अध्ययन आन् भाषाविज्ञानेर कक्षाम संशोधनेवास गोरमाटी बोलीभाषारो समावेश वेणू ई मांगणी ये साहित्य परिषदेमायीती पूर्ण वेयेन चाय. भाषिक राज्येरे क्रमिक, पाठ्यपुस्तकेमं गोरबोली भाषा साहित्येरो समावेश वेणू येर सारू प्रामाणिक प्रयत्न आवश्यक छ. किसन भाउ तम जसो यी भक्तीधाम बाधेचो वोसोच आत पोहरागडेमं गोरमाटी भाषा, साहित्य आन संस्कृती विद्यापीठ  स्थापन करो. यी तमारो सेती मोठो काम ठरीय. तमार आर्थिक सहकार्येती दरसाल किमान 10 साहित्यिके पुस्तक असे साहित्य परिषदेमायीती प्रकाशित वेयेन चाय. वोनून पुरस्कार देयेन चाय.

  देश पातळीपं एक लिपी एक भाषा आमलेमं आये सवायी गोर बोलीभाषान न्याव मळेवाळो छेनी.आपणे विकासेन पोषक आसे देवनागरी लिपीरो स्विकार आपणेनं देश पातळीपं करणू लागेवाळो छ. साहित्येर अन व्यवहारेर एक भाषा, एक लिपी सवायी गोर बोलीभाषारो विकास शक्य छेनी. जातवार जनगणना वेये शिवाय हामार भाषा बोलेवाळ संख्या जतेतांळू निश्चित वेयेनी वेतेतांळ हामार भाषान घटनात्मक सरक्षण मळेवास आधार  मळेवाळ छेचा. यी वात वोतरीज खर छ.
शासन दरबारी हामार ओळख गोर बंजारा ये एकज नामेती वेणू  हनू मन वैयक्तिक वाटच.आज काळेर गरज छ जात, भाषा, धर्मनिहाय सवारेर जनगणनाम आपणे जात, भाषा, धर्मेर नोंद गोर नतो गोर बंजारा ये नामेती वेणू येर खबरदारी भी सेनं लेणू लागेवाळ छ. येर सवायी देश पातळीपं गोरूर एक जात, भाषा, धर्मेर एक 'डाटा' वेयेवाळो छेनी.गोरूर सर्वांगीण विकासेरो ई एकज मार्ग म्हणजे हामार समान डाटा रेयेन चाय..देश पातळीपं गोरगणेरो जात, भाषा, धर्मेरो, एक डाटारो अभाव इज गोर बोलीभाषारे घटनात्मक दर्जान, गोरूनं घटनात्मक समान हक्क मळेनं सेती मोटो अडथळा ठररो छ. बोलीभाषानं चिरंजीव रकाडेर विये तो घटनारे ८ वी अनुसूचिम अनुच्छेद ३४४ (१) ३५१ कलमे अंतर्गत २२ भाषानं जसो घटनात्मक संरक्षण छ. ओसोज गोर बोली भाषान भी "भाषा" करन घटनात्मक संरक्षण मळान देयेर मागणी म साहित्य परीषदेर गोरधर्मपीठेपरती कररोचू, तोज गोर बोली भाषानं दिर्घायुष्य मळेवाळो छ.
येर सवायी गोरं गणेर राजकीय, शैक्षणिक, आर्थिक अन सामाजिक प्रगतीनं नव दिशा मळेवाळ छेनी. आज जवळपास  १५ कोटी संख्यांर गोर बोली भाषिक लोकगणेर राजकीय क्षेत्रेमं गठ्ठा मतेर धाक निर्माण वेणू आवश्यक छ. जतेताणू गोरबोलीभाषिक लोक गणेर मतदान ई निर्णायक ठरेनी ओतेताणू कुणसीज सरकार वा राजकीय पक्ष गोर बंजारार कुणसीज समस्यार दखल लेयेवाळ छेनी.
आजेताणूं आपणे बंजारा समाजेन प्रस्थापित समाजेर नेता घणें गैरवापर करताणी वोनुरीं पोळी सेकताणीं राजकीय  सत्तास्थान बळकान राज करलीदें. वोनुर लारलार हाम फरते हिंडरेचा..हामार वसंतराव नाईक साहेब, सुधाकरराव नाईक साहेबेर नेतृत्वेर सुवर्णकाळ संपगो..ओर बाद मातर हामार राजकीय पतन सुरू वेगो. येपर राजकीय सवारेर राजकीय परिषदेम चर्चा घडेन चाय. हामार याडी भेनेप अन्यायेर मालिका चालूच छ.. समाज कत जारोच समजरो कोणी.आज बंजारा समाजेर आदिवासीर आरक्षण, पदोन्नती मायीर आरक्षण, नॉन क्रिमीलेअर, तांडा वस्ती सुधार योजना, वसंतराव नाईक महामंडळ येपरेर सेच प्रश्न आजेतांळ अनुत्तरीत छ. कुसीच निर्णायक भूमिकान हामेन  यश मळरो कोणी. हामार लोकप्रतीनिधी कततरी कम पडरेच कायी यी भी एक संशोधनेर विषय वेतो जारो छ. म ये साहित्य  परीषदेर निमतेती संत सेवालाल बापू न आरदास करूचू, हामार भाषा, साहीत्य, संस्कृती संवर्धन, सामाजिक एकता रखाडेसारू से पक्षेर हामार से लोकप्रतीनिधी, सामाजिक संघटना से एकजाग आयेयेन चाय. समाज एकजुट रखाडी चाय नितो हामार ब्रिद, "चलो गोर राजसत्ता की ओर, गोरूरो राज लावा" हे हामार केवळ दिव्य सपनोच रेजाय.

ये निमतेती मन हनु वाटच की समस्त बंजारा समुदायेन बंजारा भाषाम (गोरबोलीम) भाषा व्यवहार करणों.. आन लेखकेन नम्र आवाहन छ की आपंण बंजारा भाषाम जास्तीत जास्त साहित्य निर्मिती करणों. आपंण भाषा यी निसता बोलीच छेयी तो भाषार से निकष पूर्ण करच. आपंण बोली भाषान लिपी नरी तरीही  बोलीभाषाम साहित्य निर्मिती करते रो ज्ञानपीठ पुरस्कारेवास तम निश्चितच पात्र ठर सकोचो.

 साहित्य, राजकारण, प्रशासन अन शौर्य येमं तांडेन जर संधी मळी तो तो तांडो इ. एक उत्कृष्ठ नमुना ठरचं जेष्ठ इतिहास बापू बळीराम पटल्या, ऑल इंडिया बंजारा- सेवा संघेर माध्यमेती बंजारा लोक गणेन जोडेवालो रणजीत नाईक महानायक वसंतरावजी नायक साहेब, उत्कृष्ठ, संसद उत्तमराव राठोड साहेब, चंद्रकला बी. नायक, उद्योगपती किशनराव राठोड ये ओर उत्कृष्ठ पूरावा छ.

साहित्य, सामाजिक चळवळीमं महिलारो सहभाग रेये सवायी प्रगतीनं नव दिशा मळेवळ छेनी. क्रांती सिंह सेवालाल महाराजेर विद्रोही सांस्कृतिक चळवळीमं 'चौसष्ठ जोगणी ' (चौसट) नामेरो महिला संघ आग्रेसर वेत्तो. आजेर संगणक युगेताणू कुणसी राजाश्रय न रेता भी गोर बोलीभाषा आपणे मुळ धाटी सह जीवत छ, ई ओज विद्रोही सांस्कृतिक चळवळीवर फलश्रूती छ. येर सोबतच गोर महिलारो दुर्लक्षित शौर्य, साहस, साहित्य, समाजकारण राजकारणा ये बि विषेय हामार साहित्यिकेर साहित्येरो विषय रेयेन चाये.
जनाच गोरमाटी संस्कृती ई परिवर्तनवादी संस्कृती करन सिध्द वीय, तांडेनं परिवर्तनवाद, लोकशाही, पुरोगामी, धडा सिकायेर केनी गरज छेनी. कोरेन आपणो गोत्र देन ओनं धाटीमं भेळन ओनं गोरमाटी करन सन्मानेती वगायेरो ई प्रथा गोर धाटीर पुरोगामीत्व सिध्द करचं. गोरमाटी संस्कृती ई साहिष्णू छ. कुणसी जात, भाषा, धर्म, संस्कृतीर अन कुणसी जाती धर्मेर महामानवेर तिरस्कार करणू ई गोर धाटीर सिकवाडी छेनी. 

शोषणमुक्त शेतकरी / कष्टकरी ई. म. जोतिबारो सपनो वेतो. शेतकरी कारखानदार वेणू ई नायक साहेबेरो ध्यास वेत्तो. समृध्द तांडो ई पद्मश्री रामसिंग भानावत साहेबर संकल्प वेत्तो.
गोरवट गोरुरो राजवट लाणो.....ई क्रांतिसिंह सेवालाल महाराजेरो लाख मोलेरो वाड्.मय धन ये से वातेर जाणीव आजेर आन सवारेर पिढीन करेर काम असे धर्म साहित्य  व राजकीय परीषदेमायीती भगवंत सेवक किसनराव राठोड अखंड करते आरेच. भाऊ तमाकन दातृत्व
मातृत्व, कर्तृत्वेर संगम छ. तमार ठसनेर पारख आब गोरून वेगीच. इच तमारो खरो गोरधर्म छ. साहित्य धर्म छ. तमार महान कार्येन म नंवळ करूचू. आज जमे वीये गोर समाजेसामूती तमार अभिनंदन करूचू. आंगेर वाटचालेन शुभेच्छा दूचू.

गोरमाटी संस्कृतीर ये सिकवाडीनं हिवडेम लेनं से भाषा, धर्मेर आदर करते ये परिवर्तनेर वाटेती वाटचाल करेर मानसिकता निर्माण करन मुल्याधिष्टित अद्भुत आसे गोरमाटी, संस्कृती, गोर बोलीभाषार आपंळ असे साहित्य सम्मेलन परीषदेमायीती संवर्धन करते रा..

शेतकरी प्रश्न, भटक्या विमुक्तेरो सामाजिक व अस्तित्वेर प्रश्न, स्त्री मुक्तीरो प्रश्न, गोर बोलीभाषा विकासेरो प्रश्न ये से आब कायदेती सहजासहजी छुटेवाळ छेनी. येर सारु विद्रोही साहित्यिकेर फौज आबं आपणेनं लढाईरे मैदानेमं हूबो करणो काळेर गरच छ. 

गोर बंजारा समाज वैचारिक व सांस्कृतिक दृष्टीती समृद्ध सुसंस्कारित, न्यायप्रिय मानवतावादी प्रकृति पूजा पर विश्वास रकाडेवाळो समाज छ. आपणो समाज हडप्पा मोहन जोदड़ो लोथल कालीबंगा जसे सभ्य हवेली पर निवास करतोतो। न्यायाधिपति विक्रमादित्य राजा भोज, धर्मवीर रंझागभरु, जंगी भंगी, लख्खी शाह बंजारा, संत सेवालाल महराज समाजेन विज्ञानवादी,समानतावादी विचार दिनो. गत काळेम व्यापार हमारी जाहागीररी वेतेती. आज व्यसनपान शिक्षा आदर्श संस्कारेती समाज दनेती दन वंचित वेतो जारो छ. हामार सांस्कृतिक मूल्य हामार भुलते जारेचा. संस्कृति आन गोरबोली भाषार संवर्धन काळेर गरज छ. 
शैक्षणिक, नौकरीम आरक्षण, राजकीय क्षेत्रेमा हामेन योग्य न्याय वेटो मळरो कोणी. 
दनेती दन हामाप अन्याय वेरोच. हामार संगठन वासू हमेशा हामेन जागरूक रेवू लागीय. हामार युवा पिढीन आच दिशा सामू लेजान वोनूर प्रतिभा श्रमशक्ती क्षमतार अवगत करणो आवश्यक छ.  मातृ शक्तिन समाजेम बरोबरीर हिस्सा मळतो री चाय. 
समाजेम उच्च शिक्षणेर दनेती दन अभाव छ. धर्मांतरण, इतर जात धर्मेती वाया लगानो.. आजेर गंभिर प्रश्न छ.
तांडेतांडेम युवापीढी व्यसनाधिनता आहारी जारीच. संत सेवालाल महाराजेर जयंती माध्यमेती आपंळ तरुण-तरूणी छछ्यापर डीजे लगान रस्तारस्ताप नाचन हामार संस्कृतीर विदृपीकरण कररेच. दारू पीन धिंगाणो कररेच. मोठे श्रद्धाती संत सेवालाल महाराजेर विचार आचरणेम/व्यवहारेम उतरेन चावच.
वायीमायी हुंडार लेयेर पध्दत बंद वेयेन चाय. येपर ठोस उपाययोजना करेन चाय.
आरक्षणेम घुसखोरी, बोगसगिरी, कपट कारस्थान, आपणे विरूद्ध षडयंत्र रचनो चालू छ.आपने हक अधिकार बचाये र विय, एक छत्री म आयेर विय, बाप दादा र हिमाणी जतन करेर  विय तो वरली परली, वुपरे वुपरे र वाते छोडो, असली समस्यार जड कत छ? येपर समाज हामार साहित्यिक सोच समजन सदैव लकोतो री चाय.

सुदृढ़ व शिक्षित समाज निर्माण करे हाम ये पिढीप मोठ जबाबदारी सेन पार पाडू लागीय. समाज बचायेर हेतूती हमार आदर्श पुरुष संत श्री सेवालाल महराज को जोकोण रास्तापर चालन पुनः समाजेन संगठित संस्कारित करणो आवश्यक वेगोच. संत सेवा लाल महराजेर संदेशे, विचारधारा मौलिक वाते समाजेर प्रतेक बाई मनक्या, बालबच्यातान पुचनो गरजेर छ. किसनराव राठोड साहेबेर नेतृत्वेम राष्ट्रीय बंजारा परिषद समाजेवास खुप आचो काम कररीच.

आज पोहरादेवीन गोर बंजारा  साहित्य परिषद पार पडरीच, यी गोर समाज अन साहित्यिके सारु, घणो आंनदेरो क्षण ठरो छ. हजारो साल पडदे आड पडो गोर साहित्य नवेसाहित्यिक माध्यमेती गोर समाजे समोर लायेर यी मोठो प्रयत्न वेतो आरोच. गोर बंणजारा समाज प्राचीन काळेती समतावादी, जात, धर्म, देव, अन कर्मकांडमुक्त निसर्गवादी जीवन जगतो आरोच. आजेर बदलते प्रवाहेम साहित्यिक गोर समाजेरो प्राचीन साहित्येरो शोध करन वास्तव साहित्य गोर समाजे समोर मांडीय, अन समाजेम आधुनिक स्वरुपेरो विज्ञानवादी, बुध्दिप्रमाण्यवादी अन परिवर्तनवादी साहित्य निर्माण करीय. वसोच गोर समाजेन परिवर्तनवादी वाटेन चालेर दिशा देयेरो प्रयत्न करीय अस मन अपेक्षा छ. खरो साहित्य वूच छ जे हामेन सत्ये सामू लेजाय येरे बरोबरच शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक राजकिय क्षेत्रे महत्व अन समाजे समोर निर्माण हुयी दुरावस्था अन उपायपर बी विचार मंथन यी हामार साहित्यिक कवी सशोधक येनूर साहित्ये मायीती सदाकाळ उमटतो रीय अस अपेक्षा व्यक्त करुछु. 
दनं डूबगो काळे बादरीयामं नेकी गमागीये मायारी झोलेम नेकी ढुंडलो सासो वचारेम
कातो गोरमाटी बोलीभाषा. 
भाषा हाम भाषिक समाजेर विकासेरो मूळ सुत्र छ. विचारेम छ. हामार भाषार विकासच समाजेर सर्वागीन विकासेर, प्रगतीर धार छ,  गोरमाटी बोलीभाषा लिखित साहित्य प्रपंचेम आणू गरजेर छ. आबेतांळ हामार समाजेम वाचन संस्कृती रूजीच कोणी यी मोठ शोकांतिका छ..तांडेतांडेम वाचनालय रेयेन चाय. येपर समाजेन मंथन करेन चाय. आज मोल लेन कोयी पुस्तक वाचनी..साहित्यिक लकतो रच पणन कोयी पुस्तक मोल लेन वाचीय जनाच साहित्यकेर साहित्यकृतीन हुरूप मळीय. असे बकमसे साहित्य सम्मेल, परीषद पार पडगे वोमायी लिदे जोकोण ठरावेर दखल शासन दरबारी  वेयेन चाय.. तोच साहित्य सम्मेलनेन अर्थ उरीय.
दूसर महत्वेर वात.. काल परम छत्रपती संभाजीनगरेम एक बैठक संपन्न वीयी. काळे प्रवाहेम हामालर लुप्त वेती जारी जोकोण बंजारा समाजेर संस्कृतीन जीवत रकाडेवास आन आयेवाळ पीढिबरोबरच देश आन जगेन आपंळ महान  संस्कृतीर ओळख वेयेन चाय यी उदात्त उद्देश मुड्यांग रकाडन छत्रपती संभाजी नगरेम बंजारा संस्कृती संवर्धन केंद्र उभारेर संकल्प वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळे अध्यक्ष समाजभूषण प्राचार्य राजाराम राठोड आणि सचिन नितीन राठोड लिदे .म  ये साहित्य परिषदे मंचेपरती गोर समाजेवडीती वोनूर अभिनंदन करूचु. ये महान कार्येन शुभेच्छा दूचू. 
 शेवटी एक महत्वेर वात मांडूचू. संत सेवालाल महाराज महाराज अहिंसार  संदेश देन समाजेन योग्य वाट दकाळोच. रामनवमीर दन संत सेवालाल महाराजेर जन्म वियो करन हाम मानाचा. भक्ती भावानाती हाम जन्मोत्सव साजरो कररेचा. पोवरागड या पवित्र भूमिर पावित्र्य टिकायावास ये पवित्र भूमिमाई पशु बळी देयेर प्रथा बंद वेयेन चाय. ये कार्यक्रमेर निमतेती संकल्प लेयेन चाय.    
  लासरीया लव्हार बण 
लोहेरी बणालं ढाल 
नेती नंगरीर लिनता लेन आगासूं भमतो चाल 
कोई झलं न तारो हात कोई झलं न तारो हात.
जनाच गोरूर साहित्य व धर्म अधिष्ठान आन राजकीय सत्ता समाज विकासेर केंद्रबिंदू  ठरीय.
      ये  गोर बंजारा साहित्य परीषदेर प्रेरणामायीती आपणे कडापेरो एक न्यारो संदर्भ लेताणी, जीवन जगेवाळे गोरूरे न्याय, हक्केसारु न्यारो आशय लेताणी लढेवाळे शब्द सैनिकेर फौज तांडे ताडेमं निर्माण वेणू ई आमना म तमाकनती बाळगूचू. राष्ट्रीय बंजारा परिषददेर सर्वेसर्वा आद. किसनभाऊ राठोड साहेब, मान्यवर पदाधिकारी, स्वागताध्यक्ष प्रा. विलास राठोड, शंकर आडे  साहित्य परिषदेर संयोजन समिती, मन अध्यक्ष पदेर बहूमान देन मार सन्मान बडाये बद्दल पुनश्च म घंणो आभारी छू. आपन से साहित्य रसिक, कलाप्रेमी, पत्रकार बंधू, मित्र मंडळी, याडी भा-बाप भेन, नातेगोतेमायीरार सेवेन मन सांबळन लिदे तमार आभार मानूचू , सेन धन्यवाद दूचू. अन आपण से भाई भेनेर रजा लुचू....थांबूचू....
जय गोर....।
जय सेवालाल ......॥
जय वसंत... ।।
जय गोरधर्मपीठ !!

News

*गोरबोली-बंजारा भाषेला घटनात्मक संरक्षण, संत सेवालाल महाराराजांचा विज्ञानवाद व वसंतराव नाईक साहेब यांचा वसंतवाद अंगीकार केल्यासच बंजारा समाजाची सर्वागीण प्रगती शक्य.*
   *- प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड (वसंतकार)*
🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️

  *मानोरा-* पोहरादेवी भक्तीधाम येथे राष्ट्रीय बंजारा परिषद द्वारा उद्योजक श्री. किसनराव राठोड यांच्या अथक प्रयत्नाने आयोजित एकदिवसीय  गोर  बंजारा  साहित्य परिषद दि. 29 मार्च ला मोठ्या थाटात पार पडली
गोर बंजारा समाज हा वैचारिक, साहित्यिक  व सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध सुसंस्कारित, न्यायप्रिय मानवतावादी प्रकृति पूजा वर विश्वास ठेवणारा समाज आहे. या समाजाची संपन्न अशी मौखिक परंपरा, इतिहास आणि संस्कृती आहे. समाज जीवनाचे चिंतनात्मक प्रतिबिंब साहित्य संमेलनात उमटत असते व त्याद्वारे तत्त्वचिंतनाची एक नवी वाट साहित्यप्रेमीं करवी समाजाला गवसत असते. गोर बंजारा समाज आणि साहित्यिकांसाठी हा फार आंनदाचा क्षण ठरला आहे. हजारो साल पडद्यामागे असलेलेले गोर "तांडा साहित्य" साहित्य हे नवेसाहित्यिकाच्या माध्यमातून  आज समाजा समोर येण्यासाठी  मोठे प्रयत्न आज होत आहेत. ज्या समाजाचे साहित्य अन प्रेरणास्त्रोत दुबळा तो समाज ही दुबळा असतो, साहित्य हा समाज क्रांतीचा टप्पा असायला हवे. साहित्यातुन समताधिष्टित समाज रचनेमधील शोषण मुक्त नवा माणूस  उभा करण्याची प्रेरणा मिळत राहावी. अशा साहित्यकाच्या प्रेरणा शक्तीची आज तांड्याला नितांत गरज आहे.
आमच्या मौखिक साहित्यातील "याडी" ही समाजाची पहीली साहित्यिक आहे. खरे साहित्य तेच आहे  जे समाजाला सत्याकडून प्रगतीकडे अग्रेसित करते. याच बरोबरच आज समाजातील शैक्षणिक, सांस्कृतिक,  सामाजिक, आर्थिक व राजकिय क्षेत्रा समोर निर्माण झालेली दुरावस्था व त्यावरील विचार मंथन हे आमच्या  साहित्यिक, कवी व सशोधक यांच्या साहित्यातुन सदाकाळ उमटत राहायला हवे.  वैचारिक अधिष्ठान नाविण्यपूर्ण विचाराचे सर्जन व स्वीकार करून  समाज परीवर्तनाचे विविधांगी विचार आपल्या लेखनीतुन साहित्यिक उभे करतो आहे. त्यांच्या कथा, कादंबरी, कवीता, समिक्षा, अनुवाद, संशोधन, ललीत व वैचारिक लेखन आम्हाला वाचायला मिळत आहे. आज शासनाच्या साहित्य अकादमी द्वारा बंजारा साहित्य पूरस्कृत होत आहे... शालेय व विद्यापीठीय अभ्यासक्रमात आमच्या  साहित्याचा समावेश होत आहे ही अभिमानाची बाब आहे. गोरबोली भाषा ही केवळ बोलीच नाही तर मान्य भाषेच्या निकषाने परिपूर्ण भाषाच आहे. हे मी संशोधनातुन जागतिक स्तरावर सिद्ध केले आहे. त्यामुळे आमच्या बोली भाषेला लिपी नसली तरीही  बोलीभाषातुन निर्माण झालेले साहित्य हे ज्ञानपीठ पुरस्कारासाठी सुद्धा  निश्चितच पात्र ठरणार आहे.
*"दनं डूबगो काळे बादरीयामं नेकी गमागीये मायारी झोलेम नेकी ढुंडलो सासो वचारेम"*
अर्थात गोर बंजारा बोलीभाषा. 
ही बंजारा भाषिक समाजाच्या विकासाचे मूळ सुत्र आहे. ते आचरणात आणून उपरोक्त अंगाने  विचार  करावे लागेल. आमच्या भाषेचा विकासच हे समाजाच्या सर्वागीन विकास व प्रगतीची धार आहे.  बोली भाषिक बंजारा लोक गण समुदायाला सामाजिक प्रतिष्ठा मिळण्यासाठी गोरबोली बंजारा  भाषेला घटनात्मक मान्यता मिळण्याची मांगणी ही भाषिक लोकगण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पूर्ण  करणे ही आजची खरी गरज आहे. त्यामुळे अशा साहित्य संमेलनाचे/ परिषदेचे आयोजन नेहमी होत राहायला हवे. बंजारा बोलीभाषा लिखित साहित्य हे प्रपंचात येणे गरजेचे आहे.. आतापर्यंत आमच्या समाजात वाचन संस्कृती रूजीलीच नाही यी मोठी  शोकांतिका आहे. तांड्यातांड्यात वाचनालय निर्माण होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे.  बंजारा बोलीला भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, ही जुनी मागणी आहे. गोर बंजारा बोलीभाषेला घटनात्मक संरक्षण मिळण्यासाठी आपण  सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. सोबतच बंजारा बहुल क्षेत्रातील विद्यापीठाच्या अध्ययन आणि भाषाविज्ञाच्या कक्षेत संशोधनासाठी गोरबोली भाषेचा समावेश व्हायला हवे. भाषिक राज्याच्या क्रमिक, पाठ्यपुस्तकात अधिकाधिक गोरबोली भाषा साहित्याचा समावेश होत राहायला हवे. मुल्याधिष्टित अद्भुत अशी गोरमाटी, संस्कृती, गोर बोलीभाषेचे जतन व संवर्धन अशा प्रकारच्या साहित्य सम्मेलन परीषदेतून होत राहायला हवे. .
शेकडो वर्षांपासून गोर बंजारा समाजाचा गौरवशाली व शौयाचा इतिहास आहे. त्यांचे साहित्य प्राचीन आहे. सर्वच राज्यांत असलेल्या बंजारा समाजाची एकच बोली आहे. त्यात हे साहित्य लिहिले गेले. भजनकरी, कवी, गायक व याडी-आई यांनी मौखिक साहित्यातुन त्याची जपणूक केली आहे. या साहित्याला पारंपरिक न ठेवता त्याचा विस्तार करावा, गोर बंजारा समाज प्राचीन काळापासून आपली समतावादी, जात, धर्म, देव, अन कर्मकांडमुक्त निसर्गवादी जीवन जगत आहे. आजच्या बदलत्या प्रवाहात बंजारा साहित्यिकांनी गोर बंजारा समाजाचा प्राचीन साहित्याचा शोध करून वास्तव साहित्य समाजा समोर मांडण्याचे प्रयत्न करायला हवे, आणि समाजात आधुनिक स्वरुपाचा विज्ञानवादी, बुध्दिप्रमाण्यवादी अन परिवर्तनवादी साहित्य निर्माण करायला हवे. आज समाजात अनावश्यक प्रथा व अंधश्रद्धा फेफावात आहे. याला कायम आळा घालना गरजेचे आहे. *"गोरवट गोरुरो राजवट लावा...."* हे  क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचे लाख मोलाचे वाड्ःमय धन याची  जाणीव आजच्या  पिढीला करून देणे ही आमच्या साहित्यिकाची जबाबदारीची आहे. संत सेवालाल महराराज यांचा विज्ञानवाद, विचारधारा मौलिक बाबी समाजाच्या प्रतेकांपर्यत पोहोचणे गरजेर आहे. तसेच वसंतराव नाईक यांच्या राजकीय नेतृत्वामधील व्यापक समाजिक हित, समाजवादी अर्थव्यवस्थेचे कार्यन्वयन, लोकतांत्रिक प्रतिबद्धता व व्यक्ती विकासाचा दृष्टिकोन या चार सिद्धांतानी युक्त असलेला वसंतवाद याचा अंगीकार केल्यासच गोर बंजारा समाजाला परिवर्तनवादी वाटेने चालण्याची दिशा मिळेल असा आशावाद आपल्या दिर्घ अध्यक्षीय भाषणातुन  साहित्य परिषदेचे अध्यक्ष *इंग्रजी साहित्यिक- वसंतकार प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड* यांनी व्यक्त केला.
परिषदेचे उद्घाटन प्रा. डॉ. गणेश चव्हाण यांनी केले. यावेळी भक्ती धाम निर्माता भगवंत सेवक किसनराव राठोड, तेलंगणाच्या मंत्री सत्यवतीबाई राठोड, तेलंगणाच्या आमदार रेखाताई राठोड, आमदार बापूराव राठोड, महंत जितेंद्र महाराज, प्रा. डॉ. विजय जाधव, डॉ. विपीन राठोड,  प्रा. डॉ. माणिक राठोड, कवी बाबुलाल राठोड, साहित्यिक प्राचार्य श्रीमंत राठोड मुंबई, प्रा. डॉ. अशोक पवार, प्रकाश वडते, श्रीपद राठोड नागपुर, डॉ. शांतीलाल चव्हाण, बाबुसिंग नाईक, रामबल नायक (हैदराबाद), सिद्धलिंग स्वामी (कर्नाटक) आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार अनंतकुमार पाटील यांना 'बंजारा रत्न' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बंजारा साहित्य अकादमीचे अध्यक्ष *शंकर आडे  व  प्रा. विलास राठोड* यांनी कार्यक्रम-सत्रसंचालन केले.

नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*

*महानायक वसंतराव नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार का न नाकेन चाये ?*    - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर ============...